ProfileImage
33

Post

8

Followers

11

Following

PostImage

Avinash Kumare

Sept. 6, 2024

PostImage

Samsung Crystal 4K Dynamic TV: सैमसंग ने भारत में लॉन्च किए 43 और 50 इंच के सबसे सस्ते 4K टीवी, जानें कीमत और फीचर्स


Samsung Crystal 4K Dynamic TV: सैमसंग ने अपने नए Samsung Crystal 4K Dynamic TV को भारत में लॉन्च कर दिया है। इस सीरीज में 43 इंच और 50 इंच के स्मार्ट टीवी शामिल हैं, जो आकर्षक फीचर्स के साथ आते हैं। सैमसंग के इन नए टीवी में मल्टी-वॉइस असिस्टेंट, क्रिस्टल प्रोसेसर, और 4के रेजोल्यूशन वाला डिस्प्ले दिया गया है, जो बेहतरीन व्यूइंग एक्सपीरियंस प्रदान करता है।

 

Samsung Crystal 4K Dynamic TV Specifications

सैमसंग के इन स्मार्ट टीवी में एयर स्लिम डिजाइन दिया गया है, जो इन्हें बेहद आकर्षक और पतला बनाता है। इसमें 4K डिस्प्ले है और यह बिल्ट-इन Knox सपोर्ट के साथ आता है, जिससे सुरक्षा भी मजबूत होती है। इसे ऑपरेट करने के लिए इको-फ्रेंडली सोलर-सेल रिमोट मिलता है, जो सूरज की रोशनी से चार्ज होता है और इसमें बैटरी लगाने की जरूरत नहीं पड़ती।

इन टीवी में HDR सपोर्ट और कॉन्ट्रास्ट एनहंसर जैसे फीचर्स दिए गए हैं, जिससे वीडियो क्वालिटी और भी बेहतर हो जाती है। साथ ही, इसमें डायनेमिक 3D साउंड और बिल्ट-इन स्पीकर का सपोर्ट है, जिससे ऑडियो अनुभव भी प्रभावशाली बनता है। कनेक्टिविटी के लिए इसमें HDMI और USB पोर्ट दिए गए हैं।

 

कीमत और उपलब्धता

Samsung Crystal 4K Dynamic TV की शुरुआती कीमत ₹41,990 है। यह टीवी सैमसंग की आधिकारिक वेबसाइट और अमेजन इंडिया पर उपलब्ध है।


PostImage

Avinash Kumare

Sept. 4, 2024

PostImage

Urfi Javed: उर्फी जावेद के साथ 15 साल के लड़के ने की शर्मनाक हरकत: एक्ट्रेस का चौंकाने वाला खुलासा


Urfi Javed: टीवी की मशहूर एक्ट्रेस और फैशन आइकन उर्फी जावेद अक्सर अपनी बेबाकी और बोल्ड फैशन चॉइस के कारण सुर्खियों में रहती हैं। हाल ही में, एक सार्वजनिक स्थान पर उनके साथ एक ऐसी घटना घटी जिसने न सिर्फ उन्हें बल्कि उनके फैंस को भी चौंका दिया है।

उर्फी जावेद इन दिनों अपने नए शो "फॉलो कर लो यार" को प्रमोट करने में लगी हुई हैं। शो के प्रमोशन के लिए वह लगातार नए और अनोखे तरीके अपना रही हैं, जैसे कि अपने आउटफिट्स पर शो का नाम लिखना और सोशल मीडिया पर अलग-अलग स्टार्स को मैसेज करना।

 ये भी पढे : UP News: रातभर गन्ने के खेत में दो गर्लफ्रेंड के साथ युवक का प्यार, लेकिन लालच ने ली जान

लेकिन बीती रात, जब उर्फी जावेद अपने शो को प्रमोट करने के दौरान एक पब्लिक एरिया में थीं, तब एक अप्रत्याशित और शर्मनाक घटना हुई। उर्फी ने इस घटना का खुलासा अपने इंस्टाग्राम स्टोरी में किया। उन्होंने बताया कि एक 15 साल का लड़का उनके पास से गुजरते हुए अचानक सबके सामने चिल्लाया, "तुम्हारा बॉडी काउंट क्या है?"। इस सवाल से उर्फी बेहद आहत और हैरान रह गईं। इसके अलावा, उस लड़के ने उनके परिवार और उनकी माँ के बारे में भी आपत्तिजनक बातें कहीं, जो बेहद असभ्य थीं।

उर्फी जावेद के साथ ऐसा पहली बार नहीं हुआ है। वह इससे पहले भी सोशल मीडिया ट्रोलिंग और अभद्र टिप्पणियों का शिकार हो चुकी हैं। अपने बोल्ड फैशन के कारण उन्हें अक्सर ट्रोलिंग का सामना करना पड़ता है.


PostImage

Avinash Kumare

Sept. 2, 2024

PostImage

कोंढाळा या गावात पहिल्यांदाच बैलांसोबत चक्क घोड्याला घेऊन " बैल पोळा’ साजरा करण्यात आला..!


कोंढाळा या गावात पहिल्यांदाच  बैलांसोबत चक्क "घोड्याला ''  घेऊन
" बैल पोळा’ साजरा करण्यात आला...!  

My khabar 24 :-  
कोंढाळा :  दिनांक 2 सप्टेंबर २०२४ सोमवार ला बैल पोळ्याचा सण कोंढाळ्या च्या दत्त मंदिर पटांगणात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला...!  

 सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील जुन्या परंपरेनुसार चालत आलेली झडत्या पण घेण्यात आलं 
आता तुम्हाला वाटत असेल की झडत्या हा काय प्रकार आहे. तर ही सम्पूर्ण महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे 
जी फक्त तुम्हाला विदर्भातच बघायला मिळेल 
बैल पोळ्याचा सण साजरा करताना हे झडती बोलावी लागते. 
आणि कोंढाळा या गावी याचे विशेष परंपरा आहे. 
जी सातत्याने हजारो वर्षांपासून ही संस्कृती
 कोंढाळा या गावच्या लोकांनी जोपासून ठेवली आहे. आणि झडत्या घेतल्या शिवाय तर पोळा पूर्ण होतच नाही..! हीच तर झाडीपट्टीतील खरी संस्कृती आहे. 
जी आपण वर्षानुवर्षे आतापर्यंत टिकवून ठेवलं आहे..!


झडती:   वाटी रे वाटी खोबर्‍याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. 

झडती:  बळी रे बळी लिंब बनी, अशी कथा सांगेल कोणी', 'राम-लक्ष्मण गेले हो वनी, राम-लक्ष्मणाने आणली वनफुले', ते महादेव पारबतीच्या हाती, तिनशे साठ नंदी एक नमन..गौरा पार्वती हर बोला हर - हर महादेव..!  

झडती:  मेंढी रे मेंढी शेंबडी मेंढी ते खाते आला-पाला तिचा गुरू माहा चेला लाथ मरून सरका केला.' एक नमन कवळा पारबती. हर बोला हरहर महादेव 

 

पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो.
सर्जा-राजाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच "बैल पोळा''  
अशातच जर गडचिरोली जिल्ह्यातील कोंढाळा या गावात बैलांसोबत घोड्याचाही समावेश झालं तर स्वर्गाहुन सुंदरच  की फक्त घोड्याच कौशल्य 
बघण्याकरिता कोंढाळा या गावातील हजारो लोकांची गर्दी आणि उत्सुकता अजून वाढली आणि  दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा खूप छान प्रकारे हा सण या गावात पार पडलं...!  

स्वप्न भंगले  तरुण मंडळी फडफडले  
सरकारी नोकरीसाठी वाट पाहू पाहू थकले 
जागा नाही निगत म्हणून रडू रडू बसले 
खोट्या भाषणाने बळी पडून माझे मतच वाया गेले
रोजगार द्या म्हणू म्हणू सगळे बेरोजगारच होऊन बसले 
बोला एक नमन गौरा पार्वती हर बोला हर- हर महादेव...!  


 

 

 

 

 


PostImage

Avinash Kumare

Sept. 1, 2024

PostImage

UP News: रातभर गन्ने के खेत में दो गर्लफ्रेंड के साथ युवक का प्यार, लेकिन लालच ने ली जान


UP News: उत्तर प्रदेश के अंबेडकरनगर जिले में प्रेम और विश्वासघात की एक खौफनाक घटना सामने आई है, जहां दो महिलाओं ने मिलकर अपने प्रेमी की बेरहमी से हत्या कर दी। इस घटना ने पूरे इलाके में सनसनी फैला दी है और गांव में डर और हैरानी का माहौल बना हुआ है।

गांव सीहमऊ मोलनापुर में 26 अगस्त की रात एक दिल दहला देने वाली वारदात हुई। पुलिस को गन्ने के खेत में 27 वर्षीय संदीप चौहान का अर्धनग्न शव मिला, जिसके सिर पर गंभीर चोटों के निशान थे। जांच में पता चला कि संदीप का प्रेम संबंध गांव की दो महिलाओं से था, और यही रिश्ता उसकी मौत का कारण बना।

संदीप पिछले कुछ समय से दोनों महिलाओं को ब्लैकमेल कर रहा था। उसकी इस हरकत से तंग आकर दोनों महिलाओं ने उसे सबक सिखाने की योजना बनाई। उन्होंने संदीप को रात में गन्ने के खेत में मिलने बुलाया। वहां पहुंचने पर, दोनों महिलाओं ने चाइनीज टॉर्च से संदीप के सिर पर वार किए, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। हत्या के बाद, वे उसे वहीं छोड़कर फरार हो गईं।

पुलिस ने जब इस मामले की जांच शुरू की, तो प्रेम प्रसंग का सच सामने आया। दोनों महिलाओं को हिरासत में लेकर सख्ती से पूछताछ की गई, जिसमें उन्होंने हत्या की बात कबूल की। पुलिस ने हत्या में इस्तेमाल की गई चाइनीज टॉर्च और संदीप का पर्स भी बरामद कर लिया है। 

इस खौफनाक घटना ने पूरे गांव को हिलाकर रख दिया है, और लोग अब भी सदमे में हैं। पुलिस ने दोनों महिलाओं को गिरफ्तार कर जेल भेज दिया है, और मामले की जांच अभी भी जारी है।

ऐसीही जानकारी के लिए हमारे Whatsapp ग्रुप को जॉइन करे. 


PostImage

Avinash Kumare

Aug. 28, 2024

PostImage

Sarkari Yojana 2024: रेशन धारकांसाठी मोठी बातमी ! आता मोफत तांदळाऐवजी मिळणार या नवीन 9 वस्तू


Sarkari Yojana 2024: केंद्र सरकार देशभरातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते, ज्यांचा उद्देश गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून, केंद्र सरकार शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन पुरवत आली आहे. मात्र, आता या योजनेत एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: मुख्यमंत्री वयोश्री योजनेत करण्यात आले या सुधारणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

मोफत तांदळाऐवजी 9 जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

पूर्वी, शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ दिला जात असे. परंतु केंद्र सरकारने आता नवीन निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये तांदळाऐवजी 9 जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जाणार आहेत. या वस्तूंमध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन, आणि मसाले यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: खुशखबर ! या योजने अंतर्गत बारावी पास युवक- युवतींना सरकार देणार महिन्याला ₹ 10 हजार रुपये, जाणून घ्या केव्हा आणि कसे

 

आरोग्य आणि पोषण वाढवण्यासाठी सरकारचा निर्णय

सरकारने हा निर्णय लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी घेतला आहे. नवीन योजनेचा उद्देश गरीब लोकांचे जीवनमान सुधारणे आहे. या बदलामुळे लोकांच्या आहारात पोषक घटकांचा समावेश होईल, जो त्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Avinash Kumare

Aug. 23, 2024

PostImage

janmashtami 2024: जन्माष्टमीला बाळ गोपाळांना सजवण्यासाठी सोप्या आणि प्रभावी टिप्स


Janmashtami 2024: जन्माष्टमी हा श्री कृष्णाच्या जन्मोत्सवाचा आनंददायक सण आहे, जो आपल्या सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा दिवस विशेषतः बाळगोपाळांसाठी आनंद आणि उत्साह घेऊन येतो, कारण त्यांना श्री कृष्णाच्या रूपात सजवून त्यांना साजरे केले जाते. या दिवशी, बाळांना सजवणे म्हणजे त्यांना विशेष रूप देणे आणि त्यांचे लक्ष वेधून घेणे होय.

तुमच्या बाळांना जन्माष्टमीसाठी सजवण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी टिप्स दिल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही या दिवशी त्यांना एक सुंदर कृष्णाच्या रूपात सजवू शकता.

 

1. ड्रेस:

जन्माष्टमीच्या दिवशी बाळांच्या कपड्यांची निवड महत्त्वाची आहे. श्री कृष्णाच्या बालरूपासाठी, तुम्ही बाळाला पारंपरिक धोती-कुर्ता किंवा शेला घालू शकता. बाळाच्या चेहऱ्यावर टिकली पावडर लावून त्यांना सजवले तर त्यांचा लुक आणखी आकर्षक होईल.

 

2. दागिने:

श्री कृष्णाच्या रूपात सजवताना दागिने महत्त्वाचे असतात. मोत्याचे, आर्टिफिशिअल फुलांचे किंवा सोन्यासारखे दागिने वापरून बाळाला सजवू शकता. गळ्यात हार, फुलांचे बाजूबंद यामुळे बाळाचा लुक सुंदर आणि आकर्षक बनेल.

 

3. मुकूट:

बाजारात सोनेरी रंगात देवासारखे मुकूट उपलब्ध आहेत, पण तुम्ही फुलांचा मुकूटही तयार करू शकता. ड्रेपरी सेटमधील मुकूट साधारण वाटत असेल, तर फुल आणि रंगीत ओढण्यांपासून मुकूट बनवून बाळाला एक खास आणि आकर्षक लुक द्या.

 

4. मोजडी:

श्री कृष्णाच्या पारंपरिक लुकसाठी मोजडीची जोड अत्यंत महत्त्वाची आहे. बाळाच्या पायात वर्क असलेली मोजडी घालून त्यांचे लुक पूर्ण करा. यामुळे बाळाचे लुक अधिक आकर्षक आणि परिपूर्ण होईल.

 

5. बासरी:

श्री कृष्णाच्या लुकला पूर्ण करण्यासाठी बासरी आवश्यक आहे. बाळाच्या हातात एक बासरी देण्यासाठी तुम्ही रंगीत कागदांचा वापर करून घरच्या घरी एक सुंदर बासरी बनवू शकता. यामुळे बाळाचा लुक अधिक प्रभावी होईल.

या सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या बाळाला जन्माष्टमीसाठी सुंदर आणि खास बनवू शकता. या दिवशी त्यांचे कृष्णाच्या रूपात सजवणे त्यांच्या आनंदात भर घालेल आणि सणाच्या उत्साहाला वाढवेल.


PostImage

Avinash Kumare

Aug. 20, 2024

PostImage

Sarkari Yojana 2024: मुख्यमंत्री वयोश्री योजनेत करण्यात आले या सुधारणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती


Sarkari Yojana 2024: राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेत महत्वपूर्ण सुधारणा केली असून, योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना लाभार्थी निवडीचे अधिकार दिले आहेत. या बदलांमुळे योजनेचा लाभ अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल.

हे देखील वाचा : Aadhar Card Mobile Number Link: आता एकच मोबाईल नंबर इतक्या आधार कार्डशी करता येणार लिंक

 

योजनेचा उद्देश

मुख्यमंत्री वयोश्री योजना Mukhyamantri Vayoshri Yojana 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. योजनेचा उद्देश या नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत देणे आणि त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक सेवा प्रदान करणे आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: खुशखबर ! या योजने अंतर्गत बारावी पास युवक- युवतींना सरकार देणार महिन्याला ₹ 10 हजार रुपये, जाणून घ्या केव्हा आणि कसे

 

अंमलबजावणीतील सुधारणा

पूर्वी, योजनेची अंमलबजावणी केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेकडून केली जात होती. आता, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी लाभार्थी निवडण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यामुळे, लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणे, आधार क्रमांक व बँक खात्यांची माहिती गोळा करणे इत्यादी कामे स्थानिक पातळीवर पार पाडली जातील.

हे देखील वाचा : Post Office Scheme: पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 550 रुपयात मिळणार 10 लाखाचा अपघात विम

 

 नवीन नियम आणि पात्रता

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा Mukhyamantri Vayoshri Yojana लाभ घेण्यासाठी, लाभार्थ्यांना आधार संलग्न बचत खाते असणे आवश्यक आहे. वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 3000 रुपयांची आर्थिक सहाय्य एकवेळा जमा केली जाईल. समाज कल्याण आयुक्त यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून, समाज कल्याण सहायक आयुक्त हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

 

निष्कर्ष

राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेत Mukhyamantri Vayoshri Yojana केलेल्या सुधारणा ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्यास मदत करतील. या बदलामुळे योजनेच्या लाभाची पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुलभ आणि प्रभावी सहाय्य मिळेल.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Avinash Kumare

Aug. 12, 2024

PostImage

Independence Day 2024: सिर्फ भारत ही नहीं, बल्कि ये 5 देश भी 15 अगस्त को मनाते हैं स्वतंत्रता दिवस


Independence Day 2024: भारत 15 अगस्त 2024 को अपनी स्वतंत्रता की 78वीं वर्षगांठ मनाएगा, यह दिन हमें उन नायकों के अदम्य साहस और बलिदान की याद दिलाता है, जिन्होंने देश को आजादी दिलाने के लिए अपने प्राण न्यौछावर किए.15 अगस्त 1947 को, भारत ने 200 साल के लंबे अंग्रेजी शासन से स्वतंत्रता प्राप्त की. यह दिन न केवल भारत के लिए महत्वपूर्ण है, बल्कि दुनिया के कुछ अन्य देश भी इस दिन को स्वतंत्रता दिवस के रूप में मनाते हैं. आइए जानते हैं उन 5 देशों के बारे में.

 

1. दक्षिण कोरिया और उत्तर कोरिया: 15 August Independence Day

Independence Day 2024 सिर्फ भारत ही नहीं, बल्कि ये 5 देश भी 15 अगस्त को मनाते हैं स्वतंत्रता दिवस

दक्षिण कोरिया और उत्तर कोरिया में 15 अगस्त को 'राष्ट्रीय मुक्ति दिवस' के रूप में मनाया जाता है. 1945 में जापान के कब्जे से आजादी के बाद, इस दिन को 'ग्वांगबोकजोल' कहा जाता है, जिसका अर्थ है 'रोशनी की बहाली का समय'. कोरिया के लोग इस दिन को खास तौर पर मानते हैं क्योंकि इसी दिन उन्हें 35 साल के लंबे संघर्ष के बाद स्वतंत्रता मिली थी.

 

2. बहरीन: 15 August Independence Day

Independence Day 2024 सिर्फ भारत ही नहीं, बल्कि ये 5 देश भी 15 अगस्त को मनाते हैं स्वतंत्रता दिवस

बहरीन ने 15 अगस्त 1971 को यूनाइटेड किंगडम से स्वतंत्रता पाई. यह खाड़ी देश पहला ऐसा देश था जिसने तेल की खोज की और एक समृद्ध राष्ट्र के रूप में उभरा. हालांकि आजादी की तारीख 14 अगस्त मानी जाती है, लेकिन बहरीन 15 अगस्त को ही अपना स्वतंत्रता दिवस मनाता है.

 

3. कांगो गणराज्य: 15 August Independence Day

कांगो गणराज्य ने 15 अगस्त 1960 को फ्रांस से स्वतंत्रता हासिल की. यह दिन 'कांगोली राष्ट्रीय दिवस' के रूप में भी मनाया जाता है. कांगो के लोग इस दिन को गर्व के साथ मनाते हैं क्योंकि 80 साल के बाद उन्हें फ्रांसीसी शासन से मुक्ति मिली थी.

 

4. लिकटेंस्टीन: 15 August Independence Day

लिकटेंस्टीन, दुनिया का छठा सबसे छोटा देश, ने 15 अगस्त 1866 को जर्मनी से स्वतंत्रता प्राप्त की. इस दिन को 1940 से लिकटेंस्टीन में राष्ट्रीय दिवस के रूप में मनाया जाता है. इस दिन, पारंपरिक आतिशबाजी और राज्य समारोह के साथ पूरा देश जश्न में डूब जाता है. 


PostImage

Avinash Kumare

Aug. 9, 2024

PostImage

Vishv Adivasi Divas 2024: क्यों मनाया जाता है आदिवासी दिवस, जानिए क्या है इसकी संस्कृति और अधिकार


Vishv Adivasi Divas 2024: हर साल 9 अगस्त को मनाया जाने वाला विश्व आदिवासी दिवस दुनिया भर के आदिवासी और मूलनिवासी समुदायों की विरासत, संस्कृति, और अधिकारों के प्रति जागरूकता बढ़ाने का महत्वपूर्ण अवसर है. 1994 में संयुक्त राष्ट्र महासभा द्वारा स्थापित इस दिवस का उद्देश्य आदिवासी समुदायों की सांस्कृतिक, सामाजिक, और आर्थिक स्थिति में सुधार लाना है.

 

आदिवासी समुदाय: एक जानकारी

आदिवासी समुदाय वे लोग होते हैं, जो किसी विशेष क्षेत्र के मूल निवासी होते हैं. उनकी अपनी विशिष्ट संस्कृति, भाषा, और परंपराएं होती हैं, जो पीढ़ी दर पीढ़ी चली आ रही हैं. इनका जीवन प्रकृति और ज़मीन से गहरे जुड़ा होता है, और उनकी संस्कृति दुनिया भर में अनोखी और समृद्ध मानी जाती है.

ये भी पढ़ें : Birsa Munda : बिरसा मुंडा के शहादत दिवस पर जानिए उनकी शहादत की कहानी

 

विश्व आदिवासी दिवस का महत्व

यह दिन आदिवासी समुदायों के संघर्ष और उनकी पहचान को मान्यता देता है. इतिहास में आदिवासी लोगों ने अपनी ज़मीन और संसाधनों के अधिकारों के लिए लंबा संघर्ष किया है. विश्व आदिवासी दिवस उनके इस संघर्ष और उनके अधिकारों को सम्मानित करने का दिन है. यह दिन हमें याद दिलाता है कि इन समुदायों की संस्कृति और विरासत की रक्षा करना कितना महत्वपूर्ण है.

 

आदिवासी समुदाय की समस्याएं

आज भी कई आदिवासी समुदायों को जमीन के अधिकार, आर्थिक असमानता, और सामाजिक अन्याय जैसी समस्याओं का सामना करना पड़ता है. उनके पास अक्सर अपने सांस्कृतिक और प्राकृतिक संसाधनों को सुरक्षित रखने का अधिकार नहीं होता, जिससे उनकी जीवनशैली और संस्कृति पर संकट के बादल मंडराते रहते हैं.

ये भी पढ़ें : Aadhar Card Mobile Number Link: आता एकच मोबाईल नंबर इतक्या आधार कार्डशी करता येणार लिंक

 

आदिवासी संस्कृति और योगदान

आदिवासी संस्कृति विविधता से भरी हुई है. उनकी कला, संगीत, और सांस्कृतिक अभिव्यक्तियां उनके प्रकृति और धार्मिक संबंधों को दर्शाती हैं. यह संस्कृति न केवल उनकी पहचान है, बल्कि यह वैश्विक धरोहर का हिस्सा भी है, जिसे संजोना और संरक्षित करना आवश्यक है.

 

निष्कर्ष

विश्व आदिवासी दिवस एक ऐसा मौका है जब हम आदिवासी समुदायों के अधिकारों, उनकी संस्कृति, और उनकी विरासत का सम्मान करते हैं. यह दिन हमें यह याद दिलाने का समय है कि समाज को तभी सुधारा जा सकता है जब सभी समुदायों को समान अधिकार और अवसर मिलें. इस दिन को मनाकर और आदिवासी समुदायों के हकों और संस्कृति को समझकर हम एक अधिक न्यायपूर्ण और समृद्ध दुनिया की ओर कदम बढ़ा सकते हैं.

 


PostImage

Avinash Kumare

Aug. 6, 2024

PostImage

फक्त कबुतर चोरल्याने छोट्या चिमकल्या मुलांना लोखंडी साखळीवर आपटून मारहाण


 

My khabar 24:- देसाईगंज तालुक्यातील आमगाव राम मंदिर परिसरात तीन चिमकल्या मुलांना एक तरुण मुलगा अमानुषपणे मारहाण करताना व्हिडीओ मध्ये झालं व्हायरल. त्या चिमकल्या मुलांना हाथाने, लाथाने काठी, मुक्क्याने मारत होता. नुसतं व्हिडीओ बघितलं तरी ह्रदयाला धडकी भरवणार होत. फक्त कबुतर चोरले म्हणून इतकं कुणी मारतय का कुणी ही तर राक्षस प्रवृत्ती मनस्थिती झाली म्हणायची.

 


सूत्रांच्या माहितीनुसार ही घटना
 20 जुलै रोजी म्हणजे कालची घटना आहे काल दिनांक ५ ऑगष्ट रोजी झालं 
या घटनेचा व्हिडीओ सध्या शोशल मीडियावर वर व्हायरल होत आहे. सदर प्रकरण उघडकीस आला आहे.
इतक्या साध्या आणि नासमज मुलांना मारण हे कितपत योग्य आहे. फक्त कबुतर तर चोरले इतक्या क्षुल्लक कारणावरून इतक अमानुष मारहाण. त्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे.  हा व्हिडीओ सार्वत्रिक झाल्याने आमगाव तसेच देसाईगंज शहरासह तालुक्यातील नागरिकांची संतापाची लाट उसळली आहे. 

 

 


PostImage

Avinash Kumare

Aug. 6, 2024

PostImage

Aadhar Card Mobile Number Link: आता एकच मोबाईल नंबर इतक्या आधार कार्डशी करता येणार लिंक


Aadhar Card Mobile Number Link: वय, लिंग, जात, धर्म आदी कोणत्याही प्रकारचा भेद न मानता देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड दिले जाते. प्रत्येक रहिवाशांसाठी आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे सरकारचे अधिकृत ओळखपत्र आहे.

बँक खाते उघडणे, शैक्षणिक प्रवेश, कर्जासाठी अर्ज, रेल्वेचे तिकीट, सरकारी अनुदान, सेवा तसेच योजनांसाठी हे अधिकृत ओळखपत्र मानले जाते. आधारची ओळख हा डिजिटल इंडियाचा मुख्य आधारस्तंभ आहे. त्यामुळे प्रत्येक कामासाठी हे कार्ड मागितले जाते. नागरिकांना आपले आधार
कार्ड एका मोबाइल क्रमांकाशी लिंक करावे लागते.

हे देखील वाचा : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 अवघ्या 5 वर्ष मिळणार मोफत वीज..

 

आधार कार्डासाठी स्वतंत्र नंबर हवा कि नाही ?

  • आधार कार्ड लिंक करताना प्रत्येक कार्डासाठी स्वतंत्र मोबाइल नंबर गरजेचा नाही, असे आधार प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
  • कार्डधारकांचे वय कितीही असो ती व्यक्ती घरातील इतर कुणाच्याही मोबाइल नंबरशी आपले आधार कार्ड लिंक करू शकते.
  • एकाच मोबाइल नंबरशी किती आधार कार्ड लिंक करावी यासाठी कोणतेही बंधन नाही. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या मोबाइल नंबरशी घरातील इतरांची आधार कार्ड लिंक करता येतात.
  • लहान मुलांसाठी स्वतंत्र मोबाइल नंबर गरजेचा नाही. शक्यतो आपल्याच मोबाइल नंबरशी लिंक करावे. ते शक्य नसल्यास कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नंबरशी लिंक करावे.

हे देखील वाचा : Post Office Scheme: पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 550 रुपयात मिळणार 10 लाखाचा अपघात विमा

 

सुरक्षेसाठी कार्ड असे करावे लॉक 

  1. सर्व प्रथम uidai.gov.in या वेबसाईटवर जाऊन माय आधार' या पर्यायावर क्लिक करावे.
  2. वेबसाईटवर सर्व्हिसेसमध्ये 'लॉक / अनलॉक बायोमेट्रिक्स' हा पर्याय निवडावा.
  3. आधार नंबर टाकून कॅप्चा भरावा. त्यानंतर सेंड ओटीपी वर क्लिक करावे.
  4. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइलवर आलेला ओटीपी भरताच तुमचे आधार कार्ड लॉक केले जाते.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 

 


PostImage

Avinash Kumare

Aug. 5, 2024

PostImage

कोंढाळा मुख्य मार्गावरच नेमकं काय रहस्य आहे...?


My Khabar 24 : रात्रीचे सुमारे १२ वाजून ४५ मिनिटांनी तिच्या दबक्या पावलांचा आगमन त्या कोंढाळा मुख्यमार्गावर सुरू होतो. कोंढाळा गावातील नागरिकांना अस वाटतंय की ती अदृश्य शक्ती किंवा भूत बाधा असेल अस संकेत पण लोकांना आल आहे. अस काही लोकांच म्हणणं आहे. 
आणि काही लोक म्हणतात की ती चोर असेल.  

एवढ्या भयाण रात्री ती काय करायला येते. 
कोण असेल ती "युवती'' आणि शेवटी तिला काय पाहिजे. रस्त्याच्या मधोमध राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना, दुचाकी धारकांना आपलं हाथ समोर करून लिफ्ट मागत असते. त्यामुळे वाहनधारक अतिशय भयभीत अवस्थेत आहेत.
नेमकी कोण आहे ती...! 
हे पोलीस प्रशासनाचे तपास झाल्यावरच कळेल. 


गेले 7 दिवसांपासून ही गोष्ट सर्वत्र पसरत आहे. आतापर्यंत ती एकटीच रस्त्यावर यायची त्या युवतीचे त्या रात्रीची व्हिडीओ क्लिप शोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. 
आणि वडसा ते कोंढाळा आरमोरी मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्यांची हळू हळू भीती वाढत चालली आहे. 
"नेमकी कोण आहे ती",  मुलगी आणि कशासाठी आली आहे. तीचा लुटण्याचा धंदा तर नसेल. त्या युवतीची गुंडगिरीची टोळी तर नसेल. असे अनेक प्रश्न बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पडलाय...!


PostImage

Avinash Kumare

Aug. 1, 2024

PostImage

Gadchiroli News: या संशयावरून एका निष्पाप व्यक्तीची नक्षलवाद्यांनी केली हत्या


Gadchiroli News: भामरागड : अतिदुर्गम मीरगुडवंचा येथे पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून परत एका निष्पाप व्यक्तीची नक्षल्यांनी हत्या केली. ही घटना 30 जुलै रोजी रात्री घडली. 

सध्या नक्षल सप्ताह सुरू असून, आठवडाभरात दोन निष्पाप नागरिकांच्या हत्या केल्याने जिल्हा हादरला आहे.

लालू मालू दुर्वा (40, रा. मीरगुडवंचा, ता. भामरागड), असे मयताचे नाव आहे. तो एका पोलिस अंमलदाराचा नातेवाईक आहे. 28 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत नक्षल सप्ताह सुरू आहे.

यात पोलिस जवानांवर हल्ला, भूसुरुंग स्फोट, खंडणी वसुली, निष्पाप नागरिकांच्या हत्या अशी कामे नक्षली करतात. नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला आरेवाडा ता. भामरागड येथे Jayaram komati Gawade ( वय 40) या आत्मसमर्पित नक्षल्यांची गोळ्या झाडून हत्या केल्याने परिसरात नक्षल्यांनी दहशत निर्माण केली होती.

त्यानतर 30 जुलै रोजी रात्री मीरगुडवंचा येथे लालू दुर्वा यास झोपेतून उठवून गावाबाहेर नेले व तेथे कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून संपविले. एकाच आठवड्यामध्ये नक्षल्यांनी 2 निष्पाप व्यक्तींची हत्या केल्याने परिसरात दहशतिचा वातावरण निर्माण झाला आहे.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या घटनेला दुजोरा दिला. माओवादी चळवळीचा बीमोड होत आहे, त्यामुळे नैराश्येतून ते असे कृती करत आहेत. परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान केले असल्याचे त्यांनी सांगितले.


PostImage

Avinash Kumare

July 28, 2024

PostImage

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 अवघ्या 5 वर्ष मिळणार मोफत वीज..


मुख्यमंत्री बळीराजा 
मोफत वीज योजना 2024 
अवघ्या 5 वर्ष मिळणार मोफत वीज   

My khabar 24 :  शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे. 
आता शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत मोफत वीज मिळणार आहे.   

  Chief Minister Baliraja Free Power Scheme...

"मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना" ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा" अश्या लोकप्रिय घोषणेनंतर राज्य शासनाने आता शेतकऱ्यांसाठी "मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना", लागू केली आहे. 
  

  ● राज्य शासनाची घोषणा  

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पहिल्यांदाच महायुती सरकार ने सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या विविध समाज घटकांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली.

या योजनेअंतर्गत राज्यातील ७.५ एचपी पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना एप्रिलपासूनच मोफत वीज दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ  राज्यातील ४४ लाख तीन हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी
अर्थसंकल्प सादर सादर करताना या योजने बाबत घोषणा केली होती. त्याचा शासन आदेश काल (२५)  सरकारने काढला आहे.   

  

विशेषतः उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी वर्गाने महायुतीबाबत नापसंती दाखवली  असल्याचं अनेक राजकिय निरीक्षकांना वाटत होतं. आता राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना  राज्यातील शेतकऱ्यांसाठी  उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मोफत वीज योजनेची घोषणा केलीय.  

 

गडचिरोली होमगार्ड भरती 2024 141 रिक्त पदांकरिता भरती सुरू आजच ऑनलाईन अर्ज करा..!


या योजनेची पात्रता व कालावधी :  

 आणि या योजनेचा कालावधी आहे ५ वर्ष म्हणजेच एप्रिल २०२४ ते  मार्च २०२९ पर्यंत असणार आहे. यामध्ये तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर जर या योजनेमध्ये काही बदल करायचा असेल तर,  ते बदल करू शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र एक अट आहे.  आणि ती अट म्हणजेच लाभार्थी हा ७.५ एचपी ग्राहक असावा. ही माहिती दिनांक २५ जुलै २०२४ रोजी निर्गमित झालेली आहे.   

विद्युत अधिनियमातील कलम ६५ अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार राज्य शासनाला प्रदान करण्यात आलं आहे. त्यानुसार वीज माफ केल्यानंतर वीजदर सवलती पोटी रक्कम शासनाकडून  महावितरणला अग्रीम स्वरूपात वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक वीज बिल माफीनुसार ६ हजार  ९८५ कोटी रुपये  आणि ७ हजार  ७७५ कोटी रुपये सवलतीपोटी असे एकूण मिळुन  असे एकूण १४ हजार ७६० कोटी महावितरणला या निर्णयामुळे शासनाला अदा करावे लागणार आहे.   

  

योजनेचा उद्देश:   

या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की शेतकरी राजाला त्याच्या सगळ्या अडचणीतुन मुक्त करणे  आणि त्या शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करणे आणि त्यांच्या उत्पादकतेत वाढ करणे हा आहे. वीज बिलांच्या चिंतेतून मुक्त झाल्याने, शेतकरी आपले संपूर्ण लक्ष जेणेकरून आपल्या शेतीवर केंद्रित करू शकतील. याशिवाय, ही योजना शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन देईल..  

 

योजने संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. 
आणि खाली दिलेल्या लिंक ला ओपन करून आमच्या whatsapp group ला ज्वाईन करा. 

 

https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc 

  

  

  

  

  

  

 


PostImage

Avinash Kumare

July 27, 2024

PostImage

गडचिरोली होमगार्ड भरती 2024 141 रिक्त पदांकरिता भरती सुरू आजच ऑनलाईन अर्ज करा..!


गडचिरोली होमगार्ड भरती 2024 
141 रिक्त पदांकरिता भरती सुरू
आजच ऑनलाईन अर्ज करा.

Home Gaurd Maharashtra Bharti महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात 10 वी पास होमगार्ड पदांसाठी मेगा भरती त्यापैकी गडचिरोली होमगार्ड भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.

  

मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे ही एक मेगा भरती आहे. आणि याच्यामध्ये 9700 एवढ्या जागा रिक्त आहेत.
 
देशातल्या जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याची कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे होमगार्ड संघटनेचा उद्देश असतो.  

●   काल २५ जुलै २०२४ पासून या भरतीची सुरुवात झालेली आहे तरी होमगार्ड नोकरीसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणी आणि कागदपत्रे पडताळणी केली जाईल.  

● या नोकरीसाठी उमेदवार ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याच जिल्यात नोकरी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करणे गरजेचे नाही
 ययाबाबत अर्ज प्रक्रिया २५ जुलै पासून सुरू झालेली आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचं आहे.   

राज्यात गृहरक्षक दलासाठी ५४ हजार जागा मंजूर आहेत. त्यापैकी  9700 जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यात 141 रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 

● होमगार्ड भत्त्याचा तपशील: 

 होमगार्ड नियमित देखभालीच्या अधीन नाहीत.  मात्र, निवडणुका आणि सण-उत्सवादरम्यान अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्यांची नियुक्ती केली जाते
 700 प्रतिदिन आणि भेट भत्ता रु.  सेटलमेंट कालावधी दरम्यान दररोज 100. 

 प्रशिक्षण कालावधी दरम्यान, 35 रुपये वैयक्तिक भत्ता आणि 100 रुपये निर्वाह भत्ता देखील दिला जातो. 

 90 रुपये साप्ताहिक ड्रिल भत्ता दिला जातो आणि होमगार्डमधील तीन वर्षांच्या सेवेच्या समाप्तीनंतर, पोलीस, वन विभाग आणि अग्निशमन दलातही पाच टक्के आरक्षणाची परवानगी आहे. 

होमगार्ड पात्रतेच निकष "●

शैक्षणिक पात्रता : कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावा 
शारीरिक पात्रता: ; वय 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाचा आत उंची  पुरुषांकरिता 162 सेंटीमीटर 
आणि महिलांकरिता 150 सेंटीमीटर
छाती फक्त पुरुषांकरिता न फुगवता 76 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर  फुगवणे आवश्यक आहे.  

 आवश्यक कागदपत्रे:  

  • रहिवासी पुरावा, आधार कार्ड
  •  मतदान ओळखपत्र 
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र 
  • जन्म दिनांक पुरावा करीत
  • एस एस सी  बोर्ड प्रमाणपत्र 
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • तांत्रिक धारण करीत असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • खाजगी नोकरी करीत असल्यास
  • त्या मालकाचा ना हरकत प्रमाणपत्र 
  • तीन महिन्याचे आतील पोलीस चरित्र प्रमाणपत्र  

● अधिकृत वेबसाइट 

https://maharashtracdhg.gov.in/

गडचिरोली होमगार्ड अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या एकूण 141 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज २५ जुलै २०२४ पासून सुरु झालेली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 असेल.

पदाचे नाव – होमगार्ड 

• पदसंख्या – 141 जागा 

• शैक्षणिक पात्रता – 10 वी पास.(मूळ जाहिरात वाचावी.) 

• नोकरी ठिकाण –  गडचिरोली 

• वयोमर्यादा – २० ते ५० वर्षे  

• अर्ज पद्धती – ऑनलाईन 

• अर्ज सुरू होण्याची तारीख –  25 जुलै 2024 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2024 

• अधिकृत वेबसाईट –

https://maharashtracdhg.gov.in/

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. 
आणि खाली दिलेल्या लिंक ला ओपन करून आमच्या whatsapp group ला ज्वाईन करा.

https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc

 

 

 

 

 

  

 


PostImage

Avinash Kumare

July 25, 2024

PostImage

Post Office Scheme: पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 550 रुपयात मिळणार 10 लाखाचा अपघात विमा


Post Office Scheme: सर्वसामान्य व गरीव कुटुंबाला अपघाती विम्याचे संरक्षण देण्यासाठी पोस्टाने विमा योजना सुरू केली आहे. जिल्हह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी पोस्ट विभागामार्फत विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे.  अतिशय कमी रकमेत विम्याचे संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे.

ग्रामीण भागातील व्यक्ती हजारों रूपये भरून अतिशय महागडा विमा काढू शकत नाही. दुर्दैवाने त्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला सावरण्यासाठी विम्याची रक्कम मोठी मदत करते.

हे देखील वाचा : महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2024 "44228" या रिक्त पदांसाठी मेगा भरती !! पात्रता फक्त 10 वी पास ! सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये 3170 जागा आजच ऑनलाईन अर्ज करा

 

Post Office Scheme: अशी आहे ही योजना

या योजनेद्वारे अर्जदाराला पोस्ट ऑफिसमध्ये एक वर्षाची रक्कम भरावी लागेल, म्हणजेच वर्षातून एकदाच तुम्हाला 350 रुपये भरावे लागतील, एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षी जर पुन्हा या योजनेचा लाभ घ्यायाच असेल तर तुम्हाला या योजनेचे नूतनीकरण करावे लागेल. नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला भारतीय डाक विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन संपर्क साधावा लागेल.

 

 

हे देखील वाचा : Pradhan Mantri Pik Vima Yojana: फक्त याच पिक्कांना मिळणार नुकसान भरपाईचा लाभ

 

 Post Office Scheme: इतक्या रुपयांमध्ये मिळणार इतका विमा

 

प्रीमियम

विमा

350 5 लाख
550 10 लाख
750 15 लाख


Post Office Scheme: विम्यासाठी हे आहेत पात्र

इंडिया पोस्ट पेमेंट बैंक खाते पोस्टाचे खाते ज्या अर्जदाराकडे आहे तो योजनेसाठी पात्र राहील इंडिया पोस्ट पेमेंट बैंक खाते नसल्यास पोस्ट ऑफिस म्हणजेच भारतीय डाक विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन हे बैंक खाते उघडू शकता. अर्जदाराचे  वय 18 ते 65 च्या दरम्यान असावे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 

 


PostImage

Avinash Kumare

July 20, 2024

PostImage

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2024 "44228" या रिक्त पदांसाठी मेगा भरती !! पात्रता फक्त 10 वी पास ! सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये 3170 जागा आजच ऑनलाईन अर्ज करा


महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2024
 "44228" या रिक्त पदांसाठी मेगा भरती !! पात्रता फक्त 10 वी पास !
 सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये 3170 जागा आजच ऑनलाईन अर्ज करा

 

● My khabar 24: भारतीय टपाल विभागाअंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांसाठी मराष्ट्रातील सर्व उमेदवार आतापर्यंत या भरतीची वाट बघत होते. पण, आता वाट बघण्याची काही एक गरज नाही. कारण, पोस्ट अफिस विभागात 
 एकूण "४४२२८" रिक्त जागा आहेत आणि ते भरण्यासाठी त्या पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. यापैकी महाराष्ट्रात ३०८३+ ८७ = ३१७० एवढ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 
५ ऑगष्ट २०२४ आहे. ग्रामीण डाक सेवक 
या पदासांसाठी ही भरती सुरू असून दहावी पास उमेदवार  अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे उमेदवारांना स्थनिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि या भरतीसाठी वयाची अट लागू करण्यात आली आहे. तर वय आहे १८ ते ४० वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अगदी आरामात अर्ज करू शकतात.  

 

 

Guru Purnima 2024: जानिए गुरु पूर्णिमा की ये 5 खास बातें 

आता एकल पालकांच्या मुलांना मिळणार महिन्याला २२५० रुपये 

 

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता●

 ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी.  ही मूलभूत पात्रता उमेदवारांना भूमिकेसाठी आवश्यक मूलभूत ज्ञान असल्याची खात्री करते.


पदांचे नाव : ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak) (GDS)●

 शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे 

 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही 

वेतन श्रेणी : दरमहा 10,000 – 29,380/- रुपये 

अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 जुलै 2024 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024 

Sarkari Yojana 2024: खुशखबर ! या योजने अंतर्गत बारावी पास युवक- युवतींना सरकार देणार महिन्याला ₹ 10 हजार रुपये, जाणून घ्या केव्हा आणि कसे

नोंदणी शुल्क●

सामान्य आणि अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी GDS भरतीसाठी नोंदणी शुल्क ₹100 आहे.  तथापि, SC/ST, PWD आणि महिला यांसारख्या इतर श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2024 आवश्यक कागदपत्रे लिस्ट

• दहावीचे मार्कशीट 

• आधार कार्ड 

• कास्ट सर्टिफिकेट 

• पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र 

• EWS प्रमाणपत्र 

• ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र 

• जन्म प्रमाणपत्र 

• कॅम्पुटर सर्टिफिकेट

 

● भारतीय डाक सेवक भरतीचा काही महत्वाच्या लिंक 
https://shorturl.at/tuCN4 

● ऑनलाईन अर्ज इथे करा https://shorturl.at/JHGhg 

● अधिकृत वेबसाईट 
https://www.indiapost.gov.in/

 

अशीच नवं नवीन भरतीची अपडेट्स अन्य भरतीची माहिती मिळण्यासाठी आणि अगदी विस्तृतपणे माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या आमच्या सरकारी माहिती ग्रुप च्या लिंक ला क्लिक करून ज्वाईन व्हा......!

https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc

 

 

 

 

 

 

 

 

 


PostImage

Avinash Kumare

July 20, 2024

PostImage

Guru Purnima 2024: जानिए गुरु पूर्णिमा की ये 5 खास बातें


Guru Purnima 2024: गुरु पूर्णिमा, भारतीय संस्कृति में एक महत्वपूर्ण पर्व है जिसे विशेष रूप से गुरु के प्रति श्रद्धा और सम्मान प्रकट करने के लिए मनाया जाता है. ये ये पर्व आषाढ़ मास की पूर्णिमा के दिन मनाया जाता है, जो आमतौर पर जुलाई में आता है. और इस साल 21 जुलाई को मनाई जाएगी.

 

Guru Purnima 2024: गुरु पूर्णिमा का महत्त्व

गुरु पूर्णिमा का धार्मिक और सांस्कृतिक दोनों दृष्टिकोण से विशेष महत्त्व है. इस दिन को वेद व्यास की जयंती के रूप में भी मनाया जाता है, जिन्होंने महाभारत और कई अन्य महत्वपूर्ण ग्रंथों की रचना की. भारतीय संस्कृति में गुरु को ईश्वर से भी उच्च स्थान दिया गया है. गुरु न सिर्फ शिक्षा देते हैं, बल्कि जीवन के सही मार्गदर्शन के लिए भी महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं.

ये भी पढ़ें : Neem Karoli Baba: एक ऐसा धाम जहां पर जाते ही तक़दीर बदल जाती है, जानिए कैंची धाम के बारे में 

 

Guru Purnima 2024: गुरु-शिष्य परंपरा

भारतीय परंपरा में गुरु-शिष्य संबंध एक पवित्र बंधन माना जाता है. गुरु शिष्य को ज्ञान, नैतिकता और आचार-व्यवहार की शिक्षा देते हैं. गुरु पूर्णिमा पर शिष्य अपने गुरु के पास जाकर उन्हें प्रणाम करते हैं और उनके प्रति कृतज्ञता व्यक्त करते हैं. इस दिन विशेष पूजा, हवन और अन्य धार्मिक अनुष्ठान भी किए जाते हैं.

 

Guru Purnima 2024: कैसे मनाई जाती है गुरु पूर्णिमा?

गुरु पूर्णिमा के दिन लोग अपने गुरु के पास जाकर उन्हें पुष्प, फल और मिठाई से मुँह मीठा करते हैं. कई लोग इस दिन व्रत भी रखते हैं और सत्संग और प्रवचन का आयोजन करते हैं. विद्यालयों और आश्रमों में भी विशेष कार्यक्रमों का आयोजन किया जाता है, जहाँ गुरु का आशीर्वाद लेने के लिए शिष्य एकत्रित होते हैं.

ये भी पढ़ें : Pradhan Mantri Pik Vima Yojana: फक्त याच पिक्कांना मिळणार नुकसान भरपाईचा लाभ

 

Guru Purnima 2024: गुरु के बिना जीवन अधूरा

गुरु जीवन के हर क्षेत्र में हमारी मदद करते हैं. वो हमें सही और गलत का फर्क सिखाते हैं और जीवन में सच्चाई और नैतिकता के मार्ग पर चलने की प्रेरणा देते हैं. गुरु के बिना जीवन अधूरा और दिशाहीन होता है. इसीलिए गुरु पूर्णिमा पर गुरु के प्रति श्रद्धा और सम्मान व्यक्त करना हमारी सांस्कृतिक परंपरा का एक महत्वपूर्ण हिस्सा है.

ये भी पढ़ें : Sarkari Yojana 2024: खुशखबर ! या योजने अंतर्गत बारावी पास युवक- युवतींना सरकार देणार महिन्याला ₹ 10 हजार रुपये, जाणून घ्या केव्हा आणि कसे

 

निष्कर्ष

गुरु पूर्णिमा हमें हमारे गुरु के महत्व का स्मरण कराती है और हमें उनके प्रति अपनी कृतज्ञता प्रकट करने का अवसर देती है। ये पर्व हमें ये सीख देता है कि गुरु का स्थान हमारे जीवन में सर्वोपरि है और उनका आदर और सम्मान करना हमारा कर्तव्य है.

 


PostImage

Avinash Kumare

July 14, 2024

PostImage

Donald Trump Attack: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 20 वर्षीय तरुणाने केला गोळीबार, हे होत कारण


Donald Trump Attack: Federal Bureau of Investigation ने शनिवारी Pennsylvania मध्ये निवडणूकी प्रचार करतांना Donald Trump यांच्यावर गोळ्या झाडून अटॅक करण्यात आला आहे. त्या व्यक्तीची ओळख पटलेली असून हा फक्त 20 वर्षीय तरुण आहे. Thomas Crooks असं त्याचं नाव असल्याचे Federal Bureau of Investigation यांनी सांगितले हा हल्ला करण्यामागचा त्याचा उद्देश पोलीस शोधत आहेत. दरम्यान, Donald Trump यांच्यावर हल्ला करताच क्षणामध्ये सीक्रेट सर्व्हिसच्या सदस्यांनी प्रतिहल्ला केला. या प्रतिहल्ल्यात थॉम मॅथ्यू क्रुक्स या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

हे देखील वाचा : Pradhan Mantri Pik Vima Yojana: फक्त याच पिक्कांना मिळणार नुकसान भरपाईचा लाभ

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी  (Donald Trump Attack) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर Federal Bureau of Investigation (FBI)  पत्रकार परिषदेत एजंटने सांगितले की, संशयिताकडे ओळखपत्र नसल्यामुळे त्या शूटरची ओळखी करण्यासाठी अधिकारी DNA तपासणी करण्यात येईल. Donald Trump Attack यांच्या वर हल्ला करणाऱ्या तरुणाकडे कोणतीही ओळख नव्हती. त्यामुळे त्याची DNA तपासणी करण्यात येईल. असं त्यांनी सांगितले होते.

 


PostImage

Avinash Kumare

July 8, 2024

PostImage

Pradhan Mantri Pik Vima Yojana: फक्त याच पिक्कांना मिळणार नुकसान भरपाईचा लाभ


Pradhan Mantri Pik Vima Yojana: महाराष्ट्र राज्य शासनाने केवळ एक रुपयात पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 लागु केली असुन त्याची नोंदणी राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर सुरु आहे. शेतकरी बांधव www.pmfby.gov.in वर लॉगिन करून पीक विम्यात सहभाग नोंदवु शकतात. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असली तरी विमा हप्ता नाममात्र एक रुपया इतका कमी असल्याने सर्व शेतकरी बांधवानी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: खुशखबर ! या योजने अंतर्गत बारावी पास युवक- युवतींना सरकार देणार महिन्याला ₹ 10 हजार रुपये, जाणून घ्या केव्हा आणि कसे

आजच आपल्या जवळच्या CSC VLE नामित बँका येथे ही पीक विमा नोंदणी करता येते. नोंदणीची अंतिम तारीख 15 जुलै 2024 असली तरी शेवटच्या दिवसांतील गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरीत सहभाग नोंदवावा. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत भाग घेता येईल. त्यासाठी नोंदणीकृत भाडे करार पोर्टलवर अपलोड करावा लागेल.

भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मुग, उडीद, तूर, मका ही तृणधान्ये व कडधान्ये तसेच भुईमुग, कारळे, तीळ, सूर्यफुल, सोयाबीन ही गळीत धान्ये पीके आणि कापुस, खरीप कांदा ही नगदी पीके अधिसुचित मंडळ किंवा तालुका स्तरावर पीक विमा करण्यास पात्र आहेत.

 

हे देखील वाचा : आता एकल पालकांच्या मुलांना मिळणार महिन्याला २२५० रुपये

 

Pradhan Mantri Pik Vima Yojana: असा आहे उद्देश

  • पिकांच्या नुकसानीच्या वेळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
  • नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीने तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  • कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे.
  • उत्पादनातील जोखर्मीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणा बरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे
  •  विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास करणे.
  • स्पर्धात्मकतेत वाढीचा उद्देश साध्य होण्यासाठी मदत होणार आहे.

हे देखील वाचा : किसान का उत्पादन होगा डब्बल, मिलेंगे ३ करोड़ लोगों को पक्के मकान: प्रधानमंत्री का किसानों और गरीबों के लिए पहला बड़ा फैसला

 

Pradhan Mantri Pik Vima Yojana: या नुकसानींना मिळणार भरपाई

  • हवामान घटकांचा प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.
  •  हंगामात हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे होणारे नुकसान.
  • पीक पेरणीपासुन काढणी पर्यंतच्या कालावधीतील नैसर्गिक आग.
  • वीज कोसळणे, गारपीट.
  • वादळ, चक्रीवादळ, पुरामुळे पीकक्षेत्र जलमय होणे (भात पीक वगळून)
  • भुखलन, दुष्काळ पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात होणारी घट.
  •  स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Avinash Kumare

July 4, 2024

PostImage

आता एकल पालकांच्या मुलांना मिळणार महिन्याला २२५० रुपये


आता एकल पालकांच्या मुलांना मिळणार 
महिन्याला 2250 रुपये  

 

My khabar 24 :  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन या योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना दरमहा २२५० रुपये मिळणार आहे. आर्थिक लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.  त्यासाठी हा लेख वाचने तुमच्या साठी फार गरजेच आहे. तर यापूर्वी जी योजना चालू होती त्या योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना  १ हजार १०० रुपये मिळत होते. पण आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.  

 

● विधवा ,घटस्पोटीत महिला तसेच अनाथ बालकांना ही योजना मिळण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे ही अर्ज करणे आवश्यक आहे. 
महिला व एकात्मिक बालविकास  विभागाच्या कार्यालयात पंचायत समिती आणि कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकता. 

 

तसेच पालक नसलेल्या किंवा एक पालक असलेल्या म्हणजेच आई वडील दोघांपैकी एक गमावलेल्या ० ते १८ वर्ष या वयोगटातील बालकांना शासनातर्फे बालसंगोपन योजने अंतर्गत महिन्याला 2025 रु. दिले जातात. 
 हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 

 

आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या हजारो मुलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. 
महाराष्ट्र मधील सर्व श्रेणीतील मुलांना या योजनेचा लाभ दिला जातो.   

 

बालसंगोपन योजतील लाभार्थी पात्र 

 ● या योजनेचा लाभार्थी एक पालक असलेल मूल. घरगुती संकटात अडकलेल मूल, घटस्फोटित मुले, विभक्त असलेले पालकांचे मुलं, गंभीर आजाराने रुग्णालयात असलेलं पालकांचे मुलं ,  दिव्यांग मुलं मतिमंद मुलं, 
आणि हरवलेली मुलं विविध घटकांतील बालकांना या योजनेचा लाभ दिला जातो. अगोदर या योजनेअंतर्गत ११०० रुपये दिले जात होते. परंतु आता योजनेत लाभार्थी मुलांना २२५० रुपये दिले जाते. ३१ जानेवारी  
२०२३ हे अनुदान आता वाढवणात आलं आहे.  

बाल संगोपन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे 

१) योजनेतील विहित नमुन्यातील अर्ज 

२) मुलांचे पासपोर्ट आकाराचे तीन साईज फोटो 

३) घरासमोर पालकांसोबत बालकांचा फोटो ४ बाय ६ चा फोटो कार्ड आकाराच रंगीत फोटो दोन मुलं असल्यास दोन्ही मुलांसोबत पालकांचं स्वतंत्र फोटो.  

४ पालकांचे व बालकाचे झेरॉक्स  

५) तहसीलदार यांचं उत्पन्नाचा दाखला 

६) पालकांचं मृत्यू असल्याचं मृत्यूचा दाखला 

७) मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व नसल्यास पालकांचे पासबुक  

८) पालकांचा रहिवासी दाखला( ग्रामपंचायत व नगरपालिका यांचा) 

९ ) मृत्यूचा अहवाल ( जर तो व्यक्ती कोविड ने मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा अहवाल चालेल 

१०) रेशनकार्ड ची  झेरॉक्स लागेल


बाल संगोपन योजना -- वैशिष्ट्ये

 मित्रांनो  महाराष्ट्र शासनाने ही योजना राज्यातील सर्व मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या येणाऱ्या उज्वल भविष्या साठी ही खासकरून अनाथ बालकांना पैसे अभावी कधीही शिक्षणापासून वंचीत ठेवू नये म्हणून त्याना या बालसंगोपन  योजने अंतर्गत 
दरमहा पैसे दिले जातात. आणि थेट त्यांच्या बँक अकाउंट मध्ये ते पैसे जमा होतात. त्याना कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये. किंवा ज्या मुलांच्या घरची बिकट परिस्थिती आहे आणि त्याना शिक्षण शिकण्यास अडचण होत आहे. ज्या मुलांचे पालक बेपत्ता आहेत किंवा त्यांच्या घरचे कुणी पैसे कवणार व्यक्तीच नाही आणि तो माणूस मरण पावला असेल. तर ,अश्या मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो आणि आपल्या येणाऱ्या उज्वल भविष्य चांगलं करता येईल आणि समोर जाऊन आपलं नाव कमवतील  या हेतूने ही योजना राज्य शासनाने चालू केली आहे.  

 

अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा...

https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc
 

 

 

 

 

 

  
 
 

 

 

 


PostImage

Avinash Kumare

July 2, 2024

PostImage

Types Of Organic Farming: शेतकऱ्यांनो, कीटकनाशक फवारणी या पिकांवर नको ?


Types Of Organic Farming: उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून सध्या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो. यामुळे उत्पादन वाढले जात असले तरी पिकात रासायनिक अर्क राहत असतो. खाण्यात हा अर्क पोटात जात असतो. त्यामुळे आरोग्याची समस्या भेडसावण्याची शक्यता असते. त्यामुळे कीटकनाशकांऐवजी गोमूत्र, दशपर्णी, निंबोळी अर्काची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

Types Of Organic Farming: फवारणी करताना अशी घ्या काळजी?

हे देखील वाचा : किसान का उत्पादन होगा डब्बल, मिलेंगे ३ करोड़ लोगों को पक्के मकान: प्रधानमंत्री का किसानों और गरीबों के लिए पहला बड़ा फैसला

 

  • एकच कीटकनाशक दोनपेक्षा जास्त वेळा नको : कोणतेही पीक असो परंतु, एकच फवारणी करा कीटकनाशक दोनपेक्षा अधिक वेळा फवारणी करू नये.
  • पीक या अवस्थेत झाल्यानंतर फवारणी करावी : पिके पेरणीच्या दुसया टप्प्यात आल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने व कृषी विभागाच्या सल्ल्याने फवारणी करावी.
  • सुरक्षेची घ्या काळजी : तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशक फवारणीसाठी वापरु नये. फवारणी करताना संरक्षक कपडे, बूट, हातमोजे, नाकावरील मास्क आदींचा वापर करावा.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: खुशखबर ! या योजने अंतर्गत बारावी पास युवक- युवतींना सरकार देणार महिन्याला ₹ 10 हजार रुपये, जाणून घ्या केव्हा आणि कसे

एकात्मिक कीड व्यवस्थापन Integrated Pest Management: प्रत्येकाने एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करायला हवा. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये वातावरणाशी समन्वय साधून किडींची संस्था आर्थिक नुकसान पातळी खाली ठेवली जाते.

हे देखील वाचा : Sarkari Yojana : रेशन कार्डला करा आधार लिंक नाही तर मिळणार नाही रेशन

 

Types Of Organic Farming: निंबोळी अर्काची फवारणी करा

शेतातील पिकांवर औषधांची फवारणी करताना घरगुती उपाय वापरावेत. त्याचबरोबर निंबाचा अर्क एकत्र करून पिकांवर फवारणी करावी.

 

Types Of Organic Farming: शुद्ध पाण्याचा वापर करा

कोणत्याही पिकावर फवारणी करण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा. पाण्याचे पीएच 5.50 6.50 असेल, अशाच पाण्याचा वापर करावा. दूषित पाण्याचा वापर केल्यास रिझल्ट भेटत नाही.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Avinash Kumare

June 28, 2024

PostImage

Sarkari Yojana 2024: खुशखबर ! या योजने अंतर्गत बारावी पास युवक- युवतींना सरकार देणार महिन्याला ₹ 10 हजार रुपये, जाणून घ्या केव्हा आणि कसे


Sarkari Yojana 2024: मुंबई राज्याचा 2024-25 चा अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात सादर होणार असून, छोट्या व मध्यम शेतकऱ्यांच्या कृषी पंपांसाठी मोफत वीज, महिलांना वर्षाकाठी तीन गॅस सिलिंडर मोफत, आदी लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या निर्णयांसाठी आग्रही होते.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Mukhyamantri Annapurna Yojana राबविली जाईल, त्यानुसार दरवर्षी भरलेले तीन गॅस सिलिंडर महिलांना मोफत दिले जातील. दोन कोटी कुटुंबांना या योजनेचा फायदा होईल. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेंतर्गत 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज दिली जाईल. अल्पभूधारक व मध्यम भूधारक 44 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल. 8.5 लाख शेतकऱ्यांना मोफत सौर पंप दिले जातील.

हे देखील वाचा : Sarkari Yojana : रेशन कार्डला करा आधार लिंक नाही तर मिळणार नाही रेशन

 

Sarkari Yojana 2024: महिलांना महिन्याकाठी 1,500 रुपये

मुख्यमंत्री Ladli Behna Yojana मध्य प्रदेशच्या धर्तीवर जाहीर केली जाईल. या योजनेंतर्गत मध्य प्रदेशात 1 कोटी 37 लाख महिलांच्या थेट बँक खात्यात महिन्याकाठी 1,250 रुपये जमा केले जातात. महाराष्ट्रात हा लाभ वय वर्षे 24 ते 60 पर्यंतच्या 3 कोटी 50 लाख महिलांना दिला जाणार आहे. महिन्याकाठी 1,500 रुपये दिले जातील. महिलांना आर्थिक, सामाजिक हातभार देण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठीची ही योजना असेल.

हे देखील वाचा : किसान का उत्पादन होगा डब्बल, मिलेंगे ३ करोड़ लोगों को पक्के मकान: प्रधानमंत्री का किसानों और गरीबों के लिए पहला बड़ा फैसला

 

Sarkari Yojana 2024: युवा वर्गासाठी काय?

मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेंतर्गत Mukhyamantri Yuva Kaushal Yojana बारावी पास युवक- युवतींना मासिक 7 हजार रुपये, ITI डिप्लोमाधारकांना मासिक 8 हजार रुपये, तर पदवीधरांना मासिक 10 हजार रुपये किमान सहा महिन्यांसाठी देण्यात येतील. 18 ते 29 वर्षे वयोगटाला त्याचा लाभ मिळेल.

 

अर्थमंत्र्यांच्या पोतडीत अजून काय?

अर्थमंत्री अजित पवार Finance Minister Ajit Pawar या अर्थसंकल्पात आणखी काय घोषणा करणार याबाबत उत्सुकता आहे. लोकसभा Lok Sabha elections निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका, चार महिन्यांनंतरच्या विधानसभा निवडणुकीत assembly elections. विजय मिळविण्याचे आव्हान या पार्श्वभूमीवर हे 'इलेक्शन बजेट' ठरू शकेल.

प्रामुख्याने महिला व बालविकास, ग्रामविकास, women and child development सामाजिक न्याय, आदिवासी विकास, आरोग्य या क्षेत्रांना झुकते माप दिले जाईल. बहुजन समाज व बारा बलुतेदारांच्या कल्याणासाठी भरीव आर्थिक तरतूद केली जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, विविध सामाजिक महामंडळांसाठीचा निधी याबाबत काही तरतुदी असतील.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Avinash Kumare

June 24, 2024

PostImage

WhatsApp: WhatsApp पर किसी ने किया है ब्लॉक, पता करने के लिए ये 5 बेस्ट टिप्स


WhatsApp : दोस्तों WhatsApp का इस्तेमाल दुनियाभर में करोड़ों लोग करते हैं। इस मैसेजिंग प्लेटफॉर्म पर किसी को भी ब्लॉक करने का ऑपशन भी मिलती है। लेकिन अगर आपको कोई ब्लॉक कर दे तो इस बारे में आपको कैसे पता चलेगा की किसीने आपको ब्लॉक किया है. तो दोस्तों आज हम आपको इसी के बारे में बताने वाले है तो आइए जानते है की अगर कोई हमको WhatsApp पर ब्लॉक करता है तो उसका पता कैसे लगाए।

हम यहां इसी के बारे में बताने जा रहे हैं। कुछ ऐसे टिप्स जिनकी मदद से आप पता लगा पाएंगे कि आपको किसने ब्लॉक किया है।

ये भी पढे : Sarkari Yojana : रेशन कार्डला करा आधार लिंक नाही तर मिळणार नाही रेशन

 

WhatsApp किसने किया है ब्लॉक?

अगर कोई आपको  WhatsApp पर ब्लॉक किया है और आपको इसके बारे में पता करना तो कुछ ऐसी चीजें हैं जो बताती है कि सामने वाले व्यक्ति  ने आपको ब्लॉक कर दिया है।

ये भी पढे : Sarkari Yojana 2024: 15 जून पासून सर्व शाळांमध्ये लागू होणार हा नवीन नियम

प्रोफाइल पिकचर न दिखना : अगर किसी व्यक्ति की डीपी नहीं दिख रही है तो इसका मतलब हो सकता है कि आपको ब्लॉक किया गया हो। इसके अलावा उसका status भी नहीं दिखता है।

Message का रीड न होना: अपने जो मैसेज भेजा है उस पर डबल चेक निशान आता है और अगर मैसेज सीन कर लिया जाता है तो वह ब्लू हो जाता है। लेकिन, अगर ऐसा कुछ नहीं हो रहा है तो समझ लीजिए कि सामने वाले व्यक्ति ने आपको ब्लॉक कर दिया है।

Last seen न दिखना : अगर सामने वाले व्यक्ति का आपको लास्ट सीन नहीं दिख रहा है तो इससे भी समझ लीजिए की आपको ब्लॉक किया गया है। हां लेकिन कई बार सामने वाला व्यक्तिलास्ट सीन बंद करके भी रख सकता है।

WhatsApp group: आपके contact लिस्ट में शामिल किसी व्यक्ति को अगर आप ग्रुप में एड नहीं कर पा रहे हैं तो समझ लीजिए की आपको सामने वाले ने आपको WhatsApp पर ब्लॉक किया है।

Call न लगना: ब्लॉक- ब्लॉक के बारे में पता करने का सबसे आसान तरीका ये है कि आप व्यक्ति को सीधा WhatsApp पर कॉल करें। अगर कॉल नहीं लग रहा है तो समझ लीजिए की आपको ब्लॉक किया गया है।

ऐसे ही जानकारी जानने के लिए हमारे WhatsApp group को जॉइन करें जॉइन करने के लिए निचे WhatsApp बटन पर क्लिक करे.

 


PostImage

Avinash Kumare

June 20, 2024

PostImage

Sarkari Yojana : रेशन कार्डला करा आधार लिंक नाही तर मिळणार नाही रेशन 


Sarkari Yojana : गरीब तसेच गरजू लाभार्थ्यांचे पोट भरावे ते उपाशी राहू नये यासाठी शासनाकडून रेशन कार्डवर धान्य वितरण केले जाते. मात्र, आता सरकारने रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. कार्ड लिंक करण्याची मुदत प्रथम 30 जूनपर्यंत होती. मात्र, आता सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या कुटुंबांनी अद्याप कार्ड लिंक केले नसतील, त्यांना सरकारने शेवटची संधी दिली आहे. मात्र, त्यानंतरही आधार लिंक केले नसेल तर धान्य मिळणे बंद होणार आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: 15 जून पासून सर्व शाळांमध्ये लागू होणार हा नवीन नियम

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार, National Food Security रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पात्र कुटुंबांना अनुदानित दरात धान्य खरेदीचा लाभ मिळण्यासाठी रेशन कार्ड महत्त्वाचे असते. यापूर्वी सरकारने PAN card आणि Aadhaar card लिंक करणे अनिवार्य केले होते. रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही सरकारद्वारे जारी केलेले महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. ज्या कुटुंबांनी त्यांचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले नसेल, त्यांना आता शेवटची संधी देण्यात आली आहे.

 

हे देखील वाचा : किसान का उत्पादन होगा डब्बल, मिलेंगे ३ करोड़ लोगों को पक्के मकान: प्रधानमंत्री का किसानों और गरीबों के लिए पहला बड़ा फैसला

आधार कार्ड लिंक करण्याची यापूर्वीची अंतिम तारीख 30 जून होती. तपशील भरल्यानंतर दिलेल्या मोबाइल नंबरवर एक OTP येणार आहे. ओटीपी कन्फर्म झाल्यानंतर रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा : Success Story: एक करोड़ की नौकरी छोड़ी, सिर्फ एक लाखों से शुरू किया बिजनेस, आज है करोड़ों का टर्नओवर

 

Sarkari Yojana रेशन दुकानात करता येते E-KYC

रेशन कार्डला आधार लिंक करण्यासाठी लाभार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये रेशन दुकानात जाऊनही कार्ड लिंक करता येतो. यासाठी ज्या दुकानातून धान्य मिळते, त्या दुकानात जाऊन आधार लिंक करता येणार आहे.

 

Sarkari Yojana आधार, रेशन कार्ड कोणी जोडणे आवश्यक?

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत जे लाभ घेत आहेत, त्यांच्यासाठी Reshan card आणि Aadhaar card लिंक करणे आवश्यक आहे. दोन्ही कार्ड लिंक केल्याने एकापेक्षा जास्त शिधापत्रिका घेण्यापासून रोखता येईल आणि गरिबांची ओळख पटवून रेशन सहज पोहोचवता येणार आहे. यासाठी शासनाने आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे.

 

Sarkari Yojana पेन्शनधारक, नोकरीवाल्यांवरही होणार कारवाई

शासकीय पेन्शन घेत असेल, नोकरीवर असेल किंवा वार्षिक उत्पन्न अधिक असेल, असे नागरिक जर रेशन कार्डवर धान्य उचलत असतील तर अशा लाभार्थ्यांवर आता थेट कारवाई होणार आहे. त्यामुळे अशा नागरिकांनी घेत असलेला लाभ सोडणेच हिताचे ठरणार आहे.

अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Avinash Kumare

June 17, 2024

PostImage

Success Story: एक करोड़ की नौकरी छोड़ी, सिर्फ एक लाखों से शुरू किया बिजनेस, आज है करोड़ों का टर्नओवर


Success story of Aarushi Agarwal: सक्सेस होने के लिए कई बार हमें बड़े रिस्क उठाने पड़ते हैं। गाज़ियाबाद की आरुषी अग्रवाल ने एक करोड़ रुपये की नौकरी का ऑफर ठुकरा दिया और सिर्फ एक लाख रुपये की पूंजी से अपना बिज़नेस शुरू किया। उनकी मेहनत और लगन से उनका छोटा सा स्टार्टअप आज करोड़ों का हो गया है।


आरुषी अग्रवाल का करोड़पति का सफर (Success story of Aarushi Agarwal)

Success Story  Arushi Agrawal

नई दिल्ली: हमारे देश के कई युवाओं का सपना होता है कि वे करोड़पति बनें। कई सालों की पढ़ाई और मेहनत के बाद अगर किसी को एक करोड़ रुपये का पैकेज मिलता है, तो वह अपने सपनों को पूरा हुआ मानता है। लेकिन गाज़ियाबाद की आरुषी अग्रवाल का सपना कुछ अलग था। अपनी पढ़ाई पूरी करने के बाद आरुषी को दो बड़ी कंपनियों से एक करोड़ रुपये के पैकेज के साथ नौकरी का ऑफर मिला। लेकिन आरुषी ने करोड़ों रुपये की नौकरी करने के बजाय एक लाख रुपये की पूंजी से खुद का बिज़नेस शुरू करने का फैसला किया। शुरुआत में दोस्तों और परिवार ने उन्हें पागल समझा, लेकिन चार सालों में उनकी सफलता ने सबको गलत साबित कर दिया।

Success Story: गन्ने का जूस बेचने वाले कैसे बना MBW का मालिक, जानिए सक्सेस स्टोरी


रिस्क और सफलता (Success story of Aarushi Agarwal)

सफलता प्राप्त करने के लिए जोखिम उठाने वाले बहुत कम लोग होते हैं। जितना बड़ा रिस्क, उतनी बड़ी सफलता की संभावना। जीवन में संघर्ष के माध्यम से ऊंचाइयों को छूने वाले लोग बहुत कम होते हैं, और आरुषी ने भी ऐसा ही कर दिखाया। गाज़ियाबाद के नेहरू नगर की निवासी 28 वर्षीय आरुषी ने सिर्फ एक लाख रुपये से अपना व्यवसाय शुरू किया। इसके लिए उन्होंने एक करोड़ रुपये की नौकरी का ऑफर ठुकरा दिया था। आज, उनका स्टार्टअप TalentDecrypt का वैल्यू कई गुना बढ़ गया है और आरुषी अब करोड़पति लोगों में गिनी जाती हैं। लेकिन इस सफलता तक पहुंचने के लिए उन्होंने बहुत मेहनत की।


शिक्षा और करियर की शुरुआत (Success story of Aarushi Agarwal)

मूल रूप से मुरादाबाद की रहने वाली आरुषी ने नोएडा के एक निजी कॉलेज से बीटेक और एमटेक की पढ़ाई की। 2018 के अंत में, उन्होंने कोडिंग सीखकर सॉफ्टवेयर विकसित करना शुरू किया और अपनी मेहनत के दम पर डेढ़ साल में TalentDecrypt सॉफ्टवेयर तैयार किया। इस सॉफ्टवेयर के बल पर आरुषी ने करोड़पति का टैग हासिल किया और उन्हें भारत सरकार के नीति आयोग से देश की 75 महिला उद्यमियों में से एक के रूप में सम्मानित किया गया।


सॉफ्टवेयर डेवलपमेंट और बिजनेस की शुरुआत (Success story of Aarushi Agarwal)

आरुषी ने आईआईटी दिल्ली से सॉफ्टवेयर डेवलपर का प्रशिक्षण प्राप्त किया और वहीं से इंटर्नशिप पूरी की। इसके बाद उन्हें दो कंपनियों से एक करोड़ रुपये के जॉब ऑफर मिले, लेकिन उन्होंने नौकरी करने के बजाय खुद का काम शुरू करने का फैसला किया। जब उनका प्लान आगे बढ़ रहा था, तब कोरोना ने दस्तक दी।


कोरोना काल में अवसर (Success story of Aarushi Agarwal)

2020 में जब पूरी दुनिया कोरोना से जूझ रही थी, तब आरुषी ने इस संकट में भी अपने लिए अवसर खोजा। उन्होंने जोखिम उठाया और केवल एक लाख रुपये की पूंजी से TalentDecrypt नामक सॉफ्टवेयर बनाया, जो युवाओं को नौकरियां खोजने में मदद करता है। इस सॉफ्टवेयर की मदद से कोडिंग सीखने वाले युवाओं के टैलेंट के अनुसार नौकरी खोजी जाती हैं।


TalentDecrypt की सफलता (Success story of Aarushi Agarwal)

आरुषी की TalentDecrypt कंपनी युवाओं को मनपसंद नौकरी दिलाने में मदद करती है। वर्तमान में अमेरिका, जर्मनी, सिंगापुर, यूएई, दक्षिण अफ्रीका, श्रीलंका, नेपाल आदि देशों की 380 कंपनियां आरुषी की कंपनी की सेवाओं का लाभ उठा रही हैं। इस कंपनी में युवाओं को हैकाथॉन के माध्यम से वर्चुअल स्किल टेस्ट देने होते हैं। अब तक, TalentDecrypt के माध्यम से सैकड़ों युवाओं को रोजगार मिल चुका है।


Moral of Success Story

आरुषी अग्रवाल की कहानी हर उस व्यक्ति के लिए प्रेरणा है, जो अपने सपनों को पूरा करने के लिए जोखिम उठाने से नहीं कतराते। उनकी मेहनत, समर्पण और दृढ़ता ने उन्हें वह मुकाम दिलाया, जो आज कई लोग पाने की चाहत रखते हैं। उनकी यह सफलता न सिर्फ उनके लिए बल्कि उन सभी युवाओं के लिए भी एक मिसाल है, जो अपने सपनों को हकीकत में बदलना चाहते हैं।


FAQs

  • आरुषी अग्रवाल कौन हैं?
    आरुषी अग्रवाल गाज़ियाबाद की एक युवा उद्यमी हैं, जिन्होंने एक करोड़ रुपये की नौकरी ठुकराकर एक लाख रुपये से अपना स्टार्टअप TalentDecrypt शुरू किया।
  • TalentDecrypt सॉफ्टवेयर क्या है?
    TalentDecrypt सॉफ्टवेयर युवाओं को उनकी वास्तविक कौशल के अनुसार नौकरी ढूंढने में मदद करता है।
  • आरुषी की कंपनी किन देशों में अपनी सेवाएं प्रदान कर रही है?
    आरुषी की कंपनी अमेरिका, जर्मनी, सिंगापुर, यूएई, दक्षिण अफ्रीका, श्रीलंका, नेपाल आदि देशों में अपनी सेवाएं प्रदान कर रही है।
  • आरुषी को कौन से पुरस्कार से सम्मानित किया गया है?
    आरुषी को भारत सरकार के नीति आयोग द्वारा देश की 75 महिला उद्यमियों में से एक के रूप में सम्मानित किया गया है।


PostImage

Avinash Kumare

June 14, 2024

PostImage

Sarkari Yojana 2024: 15 जून पासून सर्व शाळांमध्ये लागू होणार हा नवीन नियम


Sarkari Yojana 2024: मित्रांनो राज्यातील वर्ग पहिली ते आठवीच्या मुलांसाठी राज्य सरकार ने एक नवीन नियम लागू केला आहे. तो म्हणजे 'एक राज्य एक गणवेश' ही योजना राबविण्यात येत आहे.

हे देखील वाचा : किसान का उत्पादन होगा डब्बल, मिलेंगे ३ करोड़ लोगों को पक्के मकान: प्रधानमंत्री का किसानों और गरीबों के लिए पहला बड़ा फैसला

Sarkari Yojana 2024: दरवर्षी 15 जून पासून शाळा सुरु करण्याचे आदेशही शासनाने जारी केले आहेत. त्यामुळे शाळा सुरु होण्याच्या पूर्वीच सर्व पालक मुलांसाठी नवीन गणवेश, नोटबुक आणि काही शैक्षणिक वस्तू खरेदी करतात. पण जर का तुम्ही यावर्षी सुद्धा मुलांसाठी नवीन गणवेश खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, हा लेख तुमच्या साठी आहे.

हे देखील वाचा : Sarkari job 2024 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड के अंतर्गत निकली इतने पदों की भर्ती

 

Sarkari Yojana 2024: नवीन गणवेश महिला बचत गटांमार्फत उपलब्द होणार आहे. 

एक राज्य एक गणवेश ही योजना वर्ग पहिली ते आठवी पर्यंत शिकणाऱ्या मुला मुलींना फ्री दिली जाते. 2024-2025  या शैक्षणिक वर्षापाससून सरकार मुलांना फ्री गणवेश योजनेचा लाभ देत आहे. यासाठी महिला बचत गटांमार्फत एकाच कलर चे 2 गणवेश राज्यातील सर्व शाळांमध्ये उपलब्द करून दिला जाईल. आणि हा गणवेश वेगवेगळ्या वर्गाच्या मुलांनसाठी वेगळा राहील.

अशीच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 

 


PostImage

Avinash Kumare

June 12, 2024

PostImage

Sarkari job 2024 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड के अंतर्गत निकली इतने पदों की भर्ती


Sarkari job 2024 : दोस्तों नौकरी ढूंढने वालों के लिए खुशी की खबर आई है. हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड में 247 पदों की भर्ती निकले है। इस भर्ती की आधिकारिक विज्ञापन जारी किया गया है।

इस भर्ती के लिए आवेदन करने की प्रक्रिया ऑनलाइन होने वाली है। इस भर्ती के लिए उम्र कितनी होनी चाहिए? और शैक्षणिक योग्यता कितनी होनी चाहिए? और आवेदन किस प्रकार करना है । इसके बारे में पूरी जानकारी हम बताने जा रहे है तो दोस्तों चलिए जानते है।

 

 

कुल पद : 247 पद
पदों के नाम : इंजीनियर अधिकारी और प्रबंधक 
आवेदन करने के लिए उम्र : 25 से 45 वर्ष तक
शैक्षणिक योग्यता : aducation /qualification 
आवेदन करने प्रक्रिया : ऑनलाइन 
आवेदन करने की आखरी तारीख : 30 जून 2024

 

आधिकारिक जानकारी के लिए नीचे दिए लिंक पर क्लिक करें

https://www.hindustanpetroleum.com/

तो दोस्तों आपको भी ये जानकारी पसंद आई हो तो आपके दोस्तों को जरुर शेयर करें ताकि उनको भी इस जानकारी का लाभ मिल सके।

ऐसे ही जानकारी जानने के लिए हमारे WhatsApp group को जॉइन करें जॉइन करने के लिए निचे WhatsApp बटन पर क्लिक करे.

 


PostImage

Avinash Kumare

June 11, 2024

PostImage

किसान का उत्पादन होगा डब्बल, मिलेंगे ३ करोड़ लोगों को पक्के मकान: प्रधानमंत्री का किसानों और गरीबों के लिए पहला बड़ा फैसला


Modi 3.0: नरेंद्र मोदी ने प्रधानमंत्री के रूप में तीसरी बार शपथ लेने के बाद तुरंत एक्शन मोड में आ गए हैं। अपने पहले ही दिन, उन्होंने किसानों और गरीबों के लिए कई महत्वपूर्ण फैसले लिए, जिसमें किसान सम्मान निधि की 17वीं किस्त जारी करने और प्रधानमंत्री आवास योजना के तहत तीन करोड़ नए मकान उपलब्ध कराने की मंजूरी शामिल है।

 

किसान सम्मान निधि का 17वां हफ्ता जारी (17th installment of Kisan Samman Nidhi released)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपनी नई कार्यकाल की शुरुआत किसान सम्मान निधि (Kisan Samman Nidhi) की 17वीं किस्त जारी करने के आदेश से की। इस योजना के तहत 9.3 करोड़ किसानों को 2,000 रुपये प्रति हफ्ता उनके बैंक खातों में जमा किए जाएंगे। इस निर्णय से लगभग 20 हजार करोड़ रुपये सीधे किसानों के खातों में ट्रांसफर होंगे। हस्ताक्षर करते हुए प्रधानमंत्री ने कहा, "हम किसानों का जीवन आसान बनाने के लिए प्रतिबद्ध हैं।"

ये भी पढ़े: PM Vishwakarma Yojana 2024 : पीएम विश्वकर्मा योजना के लिए आवेदन कैसे करें, लाभ लेने तक जानिए पूरी जानकारी

 

तीन करोड़ गरीबों के लिए पक्के मकान

शाम को आयोजित कैबिनेट बैठक में प्रधानमंत्री आवास योजना के तहत बजट बढ़ाने और तीन करोड़ गरीबों को पक्के मकान देने के फैसले को मंजूरी दी गई। यह मोदी सरकार 3.0 की पहली कैबिनेट बैठक थी। प्रधानमंत्री मोदी ने कहा, "हमारी सरकार किसानों और गरीबों के कल्याण के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है।"

ये भी पढ़े: 8th Pay Commission: 8वे वेतन को लेकर आई बड़ी खबर, सरकारी कर्मचारियों की बढ़ सकती है इतनी सैलरी

 

किसानों के उत्पादन को दोगुना करने का आश्वासन

प्रधानमंत्री मोदी ने किसानों को उनके उत्पादन को दोगुना करने का आश्वासन दिया है। उन्होंने कहा कि सरकार लगातार रबी और खरीफ फसलों का न्यूनतम समर्थन मूल्य बढ़ा रही है। किसान सम्मान निधि के तहत हर साल किसानों को दो बार 2,000 रुपये की सहायता दी जाती है। केंद्र सरकार इस योजना पर 6 हजार करोड़ रुपये खर्च करती है।

इन निर्णयों के साथ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपने तीसरे कार्यकाल की शुरुआत मजबूत और स्पष्ट दिशा के साथ की है, जो कि किसानों और गरीबों के कल्याण के प्रति उनकी प्रतिबद्धता को दर्शाता है।

ये भी पढ़ें: Sarkari Yojana : कठिन समय में परिवार को मदद कर सकती है ये 3 सरकारी योजना


PostImage

Avinash Kumare

June 8, 2024

PostImage

Birsa Munda : बिरसा मुंडा के शहादत दिवस पर जानिए उनकी शहादत की कहानी


Birsa Munda : बिरसा मुंडा भारत के इतिहास में एक ऐसे वीर योद्धा थे जिन्होंने अपने जीवन के केवल 25 वर्षों में ही अपने नाम का इतिहास लिख दिया। उनका जन्म 15 नवंबर 1875 को उलिहातु गांव Ulihatu Jharklhand में हुआ था। बिरसा मुंडा Birsa Munda ने अपने जीवन को अपने समुदाय और अपने लोगों के अधिकारों के लिए समर्पित कर दिया था।

Birsa Munda  बिरसा मुंडा के शहादत दिवस पर जानिए उनकी शहादत की कहानी

 

Birsa Munda: बिरसा मुंडा का प्रभाव और संघर्ष

बिरसा मुंडा का प्रभाव और उनका संघर्ष उनके अपने मुंडा समुदाय Munda Samuday के बीच ही नहीं, बल्कि पूरे आदिवासी Adivasi समाज के बीच भी देखा जा सकता है। उन्होंने ब्रिटिश शासन British Shasan के विरुद्ध अपने लोगों को जागृत किया और एक सबल संगठन का नेतृत्व किया। उनका उद्देश्य सिर्फ अपने समुदाय के हकों की रक्षा करना ही नहीं था, बल्कि ब्रिटिश हुकूमत के जुल्म और अत्याचारों का मुकाबला करना भी था।

Birsa Munda  बिरसा मुंडा के शहादत दिवस पर जानिए उनकी शहादत की कहानी

 

 Birsa Munda: बिरसा मुंडा का आंदोलन

बिरसा मुंडा ने 'उलगुलान' Ulgulan (विद्रोह) की शुरुआत की जो मुंडा समुदाय और अन्य आदिवासी समुदाय के लिए एक बड़ा Birsa Munda ka Andolan आंदोलन बन गया। उन्होंने अपने समुदाय को ब्रिटिश हुकूमत British Shasan के विरुद्ध एकजुट किया और अपने परम्परागत हकों की लड़ाई लड़ी। बिरसा ने अपने लोगों को अपनी भूमि की समझ दी और अपनी सांस्कृतिक विरासत को कैसे बचाया जा सकता है। उन्होंने अंग्रेजों के द्वार लगाये गये करो और उनके अत्याचारों के विरुद्ध भारी रोष व्यक्त किया।

Birsa Munda  बिरसा मुंडा के शहादत दिवस पर जानिए उनकी शहादत की कहानी

 

  Birsa Munda: बिरसा मुंडा की शहादत और विरासत

बिरसा मुंडा को 3 मार्च 1900 को ब्रिटिश सरकार British Shasan ने गिरफ़्तार कर लिया और 9 जून 1900 को रांची की जेल में उनकी मृत्यु हो गई। उनकी मृत्यु के कारण आज भी संदेश है, लेकिन अधिकांश इतिहास मानते हैं कि उन्हें जहर दिया गया था। बिरसा मुंडा की शहादत भारत के इतिहास में एक कीमत है जो हमें याद दिलाती है कि किस प्रकार उन्होंने अपने जीवन को अपने लोगों के अधिकारों के लिए बलिदान दिया। आज भी, उनकी विरासत को लोग याद करते हैं और उनका नाम आदिवासी समुदायों के बीच सम्मान और गौरव से लिया जाता है।

Birsa Munda  बिरसा मुंडा के शहादत दिवस पर जानिए उनकी शहादत की कहानी

 

 Birsa Munda: शहादत दिवस: एक यादगार दिन

बिरसा मुंडा का शहादत दिवस Shahadat Diwas हर वर्ष 9 जून को मनाया जाता है, जो हमें उनकी वीरता, बलिदान और उनके उद्योगों के प्रति समर्पण की याद दिलाता है। ये दिन हमें प्रेरणा देते हैं कि हम भी अपने हकों और स्वाभिमान के लिए लड़ें और अपने देश और समाज के हित के लिए काम करें।

 

  Birsa Munda: बिरसा मुंडा की अमर कहानी

बिरसा मुंडा की कहानी एक अमर कहानी है, जो यह प्रमाण करती है कि एक व्यक्ति भी अपने संकल्पों और आदर्शों के साथ इतिहास को बदल सकता है। उनका जीवन और शहादत हमेशा हमें प्रेरणा देते रहेंगे।

 


PostImage

Avinash Kumare

June 7, 2024

PostImage

Lok sabha Election Results: मोदी सरकार की हुई वापसी, 2024 में कौन संभालेगा कौन सा मंत्रालय? जानिए पूरी रिपोर्ट


Lok sabha Election Results: आज से 10 साल पहले, जब भारतीय जनता पार्टी (भाजपा) ने सत्ता में वापसी की थी, तब किसी को यह अंदाजा नहीं था कि कैबिनेट में कौन शामिल होगा। शपथ ग्रहण के एक घंटे पहले तक नेताओं को भी यह पता नहीं होता था कि उन्हें मंत्री पद मिलेगा या नहीं। मोदी जी के करीबी ही इस बात से अवगत होते थे। 2019 की जीत के बाद भी यही स्थिति रही, जहां शपथ ग्रहण तक सस्पेंस बना रहा।


Lok sabha Election में बदल गया पूरा समीकरण 

हालांकि, आज 10 साल बाद स्थिति पूरी तरह बदल गई है। अब भाजपा के सहयोगी दल न केवल अपने मंत्रालय की मांग कर रहे हैं, बल्कि यह भी चुनने का अधिकार जता रहे हैं कि उन्हें कौन सा मंत्रालय चाहिए। 240 सीटों के साथ भाजपा ने सरकार बनाने की तैयारी कर ली है, और इसके सहयोगी दल भी अपने-अपने मंत्रालयों की मांग के साथ तैयार हैं।


संभावित कैबिनेट मंत्रियों की सूची

नरेंद्र मोदी 9 जून को प्रधानमंत्री पद की शपथ ले सकते हैं। इस बार भाजपा और उसके सहयोगी दलों के नेताओं को लेकर चर्चाएं हो रही हैं। मीडिया रिपोर्ट्स के अनुसार, नितीश कुमार और चंद्रबाबू नायडू ने अपनी मांग पत्र सौंप दिए हैं। नितीश कुमार ने बिहार को विशेष राज्य का दर्जा देने के साथ 12 सांसदों के हिसाब से तीन मंत्रालय मांगे हैं, जिसमें रेल, कृषि और वित्त मंत्रालय शामिल हैं।

Read More : राज्याचे उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा ! योग्य की अयोग्य?


सहयोगी दलों की मांग

सहयोगी दलों की मांगें भी साफ तौर पर सामने आ चुकी हैं:

  • टीडीपी: तीन कैबिनेट मंत्री, एक राज्य मंत्री, और लोकसभा अध्यक्ष का पद।
  • एलजेपी (रामविलास पासवान): एक कैबिनेट मंत्री और एक राज्य मंत्री का पद।
  • शिवसेना (शिंदे गुट): एक कैबिनेट और दो राज्य मंत्री पद।
  • जेडीएस: एक कैबिनेट मंत्री पद।


संभावित मंत्रालयों की सूची

मीडिया रिपोर्ट्स के अनुसार, टीडीपी ने वित्त मंत्रालय, जल शक्ति मंत्रालय, ग्रामीण विकास, आवास और शहरी मामले, बंदरगाह, सड़क परिवहन और राजमार्ग जैसे मंत्रालयों की मांग की है। दूसरी तरफ, भाजपा अपने पास गृह मंत्रालय, वित्त मंत्रालय, रेल मंत्रालय, विदेश मंत्रालय, कानून मंत्रालय, रक्षा मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय, सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय रखना चाहती है।

शपथ ग्रहण के दिन प्रधानमंत्री मोदी के साथ कौन-कौन शपथ लेगा, यह देखने वाली बात होगी। इस बार की कैबिनेट में कौन-कौन शामिल होगा और कौन-कौन से मंत्रालय किसे मिलेंगे, इसे लेकर चर्चाएं जोरों पर हैं। 

आपके हिसाब से किन-किन नेताओं को मंत्री बनना चाहिए? कमेंट सेक्शन में अपनी राय जरूर साझा करें।

WhatsApp Group
Join Now


PostImage

Avinash Kumare

June 5, 2024

PostImage

PM Modi Resignation: नरेंद्र मोदी ने प्रधानमंत्री पद के साथ-साथ केंद्रीय मंत्रिमंडल से भी इस्तीफा दे दिया


नई दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इस्तीफा दे दिया। लोकसभा चुनाव 2024 के नतीजे आने के बाद एक बड़ी राजनीतिक घटना है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने राष्ट्रपति भवन जाकर प्रधानमंत्री पद से इस्तीफा दे दिया है। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने नरेंद्र मोदी का इस्तीफा स्वीकार कर लिया है और उन्हें नई सरकार बनने तक प्रधानमंत्री पद की जिम्मेदारी निभाने को कहा है

 

केंद्रीय मंत्रिमंडल की बैठक

बुधवार सुबह प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में पीएमओ कार्यालय में केंद्रीय मंत्रिमंडल की बैठक हुई। इस बैठक में 17वीं लोकसभा को भंग करने की सिफारिश की गई। राष्ट्रपति भवन ने अपनी आधिकारिक वेबसाइट पर यह जानकारी जारी की है। इस घटना के बाद राजनीतिक गलियारों में चर्चा शुरू हो गई है।


नरेंद्र मोदी तीसरी बार प्रधानमंत्री पद की ले सकते शपथ

चर्चा के मुताबिक, 8 जून को एनडीए की नई सरकार बन सकती है और नरेंद्र मोदी तीसरी बार प्रधानमंत्री पद की शपथ ले सकते हैं। राष्ट्रपति भवन ने घोषणा की है कि शपथ ग्रहण समारोह की तैयारियों के लिए 5 से 9 जून तक आम जनता के लिए बंद रहेगा।


नरेंद्र मोदी का इस्तीफा

लोकसभा चुनाव में भाजपा ने 240 सीटें जीती हैं। हालांकि, सरकार बनाने के लिए भाजपा को एनडीए के समर्थन की जरूरत है। भाजपा ने 2019 में 303 और 2014 में 282 सीटें जीती थीं। ऐसा लग रहा है कि नरेंद्र मोदी के नेतृत्व में एनडीए तीसरी बार सरकार बनाने जा रही है।

लोकसभा चुनाव के नतीजों के बाद राजधानी दिल्ली में राजनीतिक गतिविधियां तेज हो गई हैं। एनडीए और विपक्षी भारत गठबंधन की बैठकें लगातार चल रही हैं। चर्चा का केंद्र नई सरकार के गठन पर है।

सभी की निगाहें इस बात पर टिकी हैं कि नरेंद्र मोदी के इस्तीफे के बाद देश में राजनीतिक हालात किस तरह बदलते हैं। नई सरकार के गठन के लिए अगले कुछ दिन काफी अहम होने वाले हैं।

अधिक जानकारी और ताजा अपडेट के लिए कृपया हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़ें।

WhatsApp Group
Join Now


PostImage

Avinash Kumare

June 4, 2024

PostImage

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल पहा live


Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत आणि भाजप-नेतृत्वाखालील एनडीएने निर्णायक बहुमत मिळवले आहे. प्रारंभिक ट्रेंडनुसार, एनडीएने 272 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे, तर विरोधी पक्षांचे इंडिया गट 137 जागांवर आघाडीवर आहे. भाजप स्वतःहाच 187 जागांवर आघाडीवर आहे, आणि त्यांनी सुरत मधील एक जागा बिनविरोध जिंकली आहे.

 

राज्यवार निकालांचा आढावा

उत्तर प्रदेश:
उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉंग्रेसच्या अजय राय यांच्या विरोधात आघाडीवर आहेत. याशिवाय, उत्तर प्रदेशातील इतर प्रमुख जागांवर देखील भाजपचा दबदबा आहे.

महाराष्ट्र:
महाराष्ट्रात नितीन गडकरी, पियुष गोयल आणि सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मतदारसंघात आघाडी घेतली आहे. नितीन गडकरी नागपूरमधून, पियुष गोयल मुंबई उत्तरमधून, आणि सुप्रिया सुळे बारामतीमधून आघाडीवर आहेत.

राजस्थान:
राजस्थानमध्ये, भाजपचे गजेंद्र शेखावत जोधपुर मतदारसंघात आघाडीवर आहेत, तर कॉंग्रेसचे ब्रिजेंद्र सिंह ओला झुंझुनू मतदारसंघात आघाडीवर आहेत.

 

निवडणुकीतील प्रमुख घडामोडी

सुरत: भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांनी सुरत मतदारसंघात बिनविरोध विजय मिळवला आहे.
महत्वाचे उमेदवार: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे सर्व भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. कॉंग्रेसचे राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे प्रमुख विरोधी पक्षांचे उमेदवार आहेत.

 

लाईव्ह निकालांसाठी खालील विडिओ पहा:

या निवडणुकीत देशभरातील मतदारांनी उत्साहाने भाग घेतला, आणि विविध ठिकाणी मतमोजणीच्या केंद्रांवर मोठी गर्दी दिसली. निकालानंतर एनडीए सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरू होण्याची शक्यता आहे. देशभरातील प्रमुख जागांवरील निकालांचे निरीक्षण करण्यासाठी लाईव्ह अपडेट्सचा लाभ घ्या आणि इतरांना सुद्धा शेयर करा.