ProfileImage
72

Post

7

Followers

13

Following

PostImage

Avinash Kumare

Today

PostImage

Nagpur News: थरारक घटना! प्रेयसीची हत्या करत कपडे काढून मृतदेह जंगलात गाढले, आर्मी जवानाचे भयंकर कृत्य


Nagpur News: नागपूरमध्ये एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय सैन्यातील एका विवाहित जवानाने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात पुरल्याची घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. आरोपी अजय वानखेडे (वय 33) याने ज्योत्सना आकरे (वय 32) हिच्याशी विवाहबाह्य संबंध ठेवले होते. मात्र ज्योत्सनाने लग्नाचा तगादा लावल्यानंतर, अजयने तिचा गळा आवळून तिचा खून केला आणि मृतदेह जंगलात पुरला.

हे देखील वाचा: Gadchiroli News: लग्नाचे आमीष दाखवून बँक व्यवस्थापकाने केले 20 वर्षीय मुलीचे शारीरिक शोषण

ज्योत्सनाचा घटस्फोट झाल्यानंतर तिने दुसऱ्या लग्नासाठी विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्याच माध्यमातून अजयची ओळख ज्योत्सनाशी झाली होती. अजयने तिला लग्नाचे वचन दिले होते, मात्र 19 मे रोजी त्याने दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. हे सत्य ज्योत्सनाला समजल्यावर ती अजयवर लग्नासाठी दबाव आणू लागली.

ज्योत्सना आकरे 28 ऑगस्ट रोजी बेपत्ता झाली. तिच्या मैत्रिणीकडे गेल्यानंतर ती घरी परतली नाही. तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, परंतु ती कुठेच सापडली नाही. अखेर 17 सप्टेंबर रोजी ज्योत्सनाच्या बेपत्ता होण्याची तक्रार बेलतरोडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलीसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.

हे देखील वाचा: Chandrapur News: मूल शहरातील थरारक घटना! चंद्रपुरातील गुंडांना बोलावून भावाच्या मुलाची निर्दय हत्या

पोलिसांनी ज्योत्सनाचा मोबाईल फोन शोधून काढला, जो अजयने साक्ष लपवण्यासाठी हैदराबादला जाणाऱ्या ट्रकमध्ये टाकला होता. मोबाईल फोन परत नागपुरात आल्यावर, पोलिसांना तो सापडला. त्यांनी ट्रकचालकाची चौकशी केली आणि अखेर आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेत अजयपर्यंत पोहोचले.

ज्यावेळी पोलिसांनी अजयची चौकशी केली, त्यावेळी त्याने खोटे बोलण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर, अखेर अजयने खुनाची कबुली दिली. त्याने ज्योत्सनाला आपल्या कारमध्ये बसवून वारंगा जंगल परिसरात नेले होते. तिथे त्याने तिची हत्या करून तिचे कपडे काढून, मृतदेह मेणकापड आणि प्लास्टिकमध्ये गुंडाळून पुरला. मृतदेह पुरलेल्या जागेवर त्याने सिमेंटने फ्लोअरिंग केले होते.

अजय वानखेडे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


PostImage

Avinash Kumare

Oct. 21, 2024

PostImage

लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सततच्या धमक्यांमुळे सलमान खान ने खरेदी केली २ कोटींची Bulletproof Car.....!


 

 माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव आल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. लॉरेन्स बिश्नोई अनेक वर्षांपासून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. पण, आता बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर पोलीस प्रशासन अधीक सक्रीय झाले आहे. 

 

सलमान खानकडे यापूर्वीही बुलेटप्रूफ कार होती

गेल्या वर्षीही सलमान खानच्या कारची बरीच चर्चा झाली होती. ती सुद्धा निसानची बुलेटप्रुफ कार होती जिचा नंबर एकदम खास होता. वास्तविक, सलमान खानच्या जुन्या कारचा नंबर होता 2727, जो अभिनेताच्या जन्मतारीख 27 डिसेंबर 1965 शी संबंधित आहे. आत याचदरम्यान अभिनेत्याने नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. 

 

1998 च्या काळवीट प्रकरणापासून अभिनेत्याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सतत धमक्या येत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून हा मुद्दा चांगलाच तापला आहे. काही काळापूर्वी सलमान खानच्या घर गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येही गोळीबार झाला होता. 

 

Salman Khan New Bulletproof Car : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) ताफ्यात नव्या लक्झरी कारचा समावेश झाला आहे. ही कार बुलेटप्रुफ (Bulletproof Car) आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमान खानची आणकी कडक करण्यात आली आहे. सलमान खानच्या जुन्या कारमध्येही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही बदल करण्यात आल्याची माहिती आहे. 12 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सलमान खानचे मित्र बाबा सिद्दीकी यांची सुरक्षाव्यवस्था असतानाही हत्य करण्यात आली होती. याची जबाबदरी बिश्नोई गँगने घेतली. त्यामुळे आता सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. 

 

 

आता सुरक्षेच्या कारणास्तव त्याने ही तिसरी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत 2 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या आधीच्या कारप्रमाणेच सलमान खानने ही नवीन कारदेखील दुबईहून आयात केली आहे.  

 

दरम्यान, सुरक्षेसाठी घेतलेल्या गाडीत बॉम्ब अलर्ट इंडिकेटर, गोळीबारापासून संरक्षण करण्यासाठी जाड मजबूत काच आणि टिंटेड खिडक्या आहेत, जेणेकरून वाहन चालक आणि वाहनात बसलेल्या व्यक्तीला पाहता येणार नाही. दरम्यान, एकीकडे सलमान स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेत असून दुसरीकडे तो बिग बॉस १८ चं चित्रिकरणही करत आहे. १७ ऑक्टोबर रोजी सलमान 'बिग बॉस' च्या सेटवर पोहोचला होता आणि त्याने 'वीकेंड का वार'चे दोन्ही भागांचे चित्रिकरण केले आहे. 

 

 

 


PostImage

Avinash Kumare

Oct. 19, 2024

PostImage

Gadchiroli News: लग्नाचे आमीष दाखवून बँक व्यवस्थापकाने केले 20 वर्षीय मुलीचे शारीरिक शोषण


Gadchiroli News: मुलचेरा तालुक्यातील लभानतांडा येथील 20 वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण करणाऱ्या धानोरा येथील बँक व्यवस्थापकावर मुलचेरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपीचे नाव विजय सदानंद राठीपिटने (36, रामटेक, जिल्हा नागपूर) असून, तो 2023 पासून मुलचेरा येथील विदर्भ कोकण बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. लभाणतांडा येथील युवती बँकेत येत असल्याने दोघांचाही परिचय झाला. विजय राठीपिटने याने युवतीला शिक्षणात मदत करून तिला अधिकारी बनवण्याचे आणि लग्न करण्याचे आमिष दाखवले.

हे देखील वाचा: Chandrapur News: मूल शहरातील थरारक घटना! चंद्रपुरातील गुंडांना बोलावून भावाच्या मुलाची निर्दय हत्या

याच विश्वासात घेऊन आरोपीने तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, युवतीने जेव्हा लग्नासाठी आग्रह धरला, तेव्हा आरोपीने तिला "तू वाईट प्रवृत्तीची मुलगी आहेस आणि माझ्याकडून पैसे घेतले आहेत" अशी धमकी दिली आणि लग्नास नकार दिला. मानसिक त्रास सहन न झाल्याने युवतीने अखेर 15 ऑक्टोबरला मुलचेरा पोलिस ठाण्यात शारीरिक शोषणाची तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली व 18 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश विधाते व पीएसआय ऋतुजा खाते करीत आहेत.


PostImage

Avinash Kumare

Oct. 18, 2024

PostImage

खुदीरमपल्ली येथील फुटबॉल सामन्याचे बक्षिस वितरण सोहळा संपन्न..!


खुदीरमपल्ली येथील फुटबॉल सामन्याचे बक्षिस वितरण सोहळा संपन्न..!

अहेरी : तालुक्यातील खुदीरामपल्ली येथील खुदीराम बोस स्पोर्टींग क्लब खुदीरामपल्ली द्वारे भव्य फुटबॉल स्पर्धेची आयोजित केले आहे.सदर फुटबॉल स्पर्धेसाठी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांचा कडून पहिला पारितोषिक देण्यात येत आहे.दुसरा पारितोषिक आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी कडून तसेच तिसरा पारितोषिक ग्रामपंचायत सदस्य शुभम शेंडे आणि सुकुमार दास पण चौथा पारितोषिक पिनाकी चौधरी कडून देण्यात येत आहे.फुटबॉल स्पर्धेसाठी असे चार पुरस्कार ठेवण्यात आले.

सदर स्पर्धेचे परिसरातील अनेक संघ भाग घेतले होते.शेवटचा दिवस अंतिम सामना गणेशनगर विरुद्ध खुदीरामपल्ली यांच्यात रंगला असुन प्रथम पारितोषिक गणेशनगर संघाला तर दूसरा पारितोषिक खुदीरामपल्ली संघाला तिसरा पारितोषिक मथुरनगरला मिळाला असुन काँग्रेसनेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवर यांच्या मार्गदर्शनखाली येथील काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचा हस्ते विजेता संघला बक्षीस वितरण करण्यात आली आहे.

सदर बक्षीस वितरण कमलेश सरकार,शुभम शेंडे,सुकमार दास,हार्पित दास,सूखुमार दास,हरिपंत दास,परेश बर्मन,पो.पा.विनोद दास,विमल बाला,कार्तिक दास,रमेन दास,बप्पी चौधरी,परेश विश्वास,रंजन सेन, तपस दास उपस्थित वितरण करण्यात आली.यावेळी मंडळचे अध्यक्ष,उपअध्यक्ष मंडळचे सदस्यगण व गावातील महिला व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


PostImage

Avinash Kumare

Oct. 17, 2024

PostImage

IPPB Recruitment 2024: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत निघाली इतक्या पदांसाठी मेगा भरती, येथे करा अर्ज


IPPB Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) कडून 344 ग्रामीण डाक सेवक (GDS) एक्झिक्युटिव्ह पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही एक मेगा भरती असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी.

 

भरती प्रक्रियेचे महत्वाचे तपशील:

हे देखील वाचा: Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार FREE मोबाईल फोन? जाणून घ्या सविस्तर माहिती

  • कंपनी: इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB)
  • पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक (GDS) एक्झिक्युटिव्ह
  • एकूण पदे: 344
  • वयोमर्यादा: 20 ते 35 वर्षे
  • अनुभव: ग्रामीण डाक सेवक म्हणून किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक
  • शैक्षणिक पात्रता: पदव्युत्तर पदवी

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

हे देखील वाचा: Pik Vima Yojana 2024: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अनुदानाचे 10 हजार रुपये या दिवशी होणार जमा, येथे तपासा तुमचे नाव

31 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी उशीर न करता अर्ज करावा.

 

असे करा अर्ज:

उमेदवार www.ippbonline.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिसूचना नीट वाचून अर्ज भरावा.

नोकरीच्या संधी शोधणाऱ्यांसाठी ही एक बंपर संधी आहे, त्यामुळे तत्काळ अर्ज करून ही सुवर्णसंधी साधा.

अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Avinash Kumare

Oct. 16, 2024

PostImage

BSNL चा स्वस्त प्लॅन चा दणका आणि जिओ बसतोय फटका...!


 

 अबपर्यन्त तुम्ही जिओचा महगाडा प्लान युज करत होता है. पन अब तासं होनर नाही तुमच्या ख्यातले बड़े पैसे वचन आहेत। और तुम्हीं मनसोक्तपने या बीएसएनएल चा नवीन प्लान वापरु सकार आहात. अगर आपको कोई दिक्कत नहीं है तो आपका महंगा रिचार्ज फटका बंद नहीं होगा। तुम्हीं अगादी आनंदाने हा प्लान युज करना आहा....! 

अब आप अपने जियो ला बीएसएनएल मध्य पोर्टल का उपयोग कर सकते हैं...! 

 

  

 

अगर आपको बीएसएनएल चा स्वैस्ट प्लान सर्च असल में चाहिए तो आपके साथ नया प्लान फ़ायद्याचा है। या तो 2GB डेटा और 7 आरपींपेक्षा कमी मध्ये अमर्यादित कॉलिंग सारे फायदे मिलते हैं। 

 

  

 

  

 

बीएसएनएल का सबसे सस्ता प्लान, आज का डिजिटल युग, मोबाइल फोन और इंटरनेट। संपर्क साधने, माहिती का मनोरंजन करने के लिए या आपके मोबाइल डेटा और कॉलिंग सेवा प्रदान करने के लिए सभी गोस्टिंस के साथ संपर्क करें।   

 

  

 

कुछ महीने पहले देश में टेलीकॉम ऑपरेटरों ने रिचार्ज योजना शुरू की थी। यामुले अब ग्राहकन्च्या खिजा फटका बसला है. दूसरी ओर बीएसएनएल कंपनी का नया प्लान लॉन्च होना बाकी है। 

 

आशा प्रतिष्ठित भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने आपके ग्राहकों के लिए एक नया और आकर्षक रिचार्ज प्लान सदर केला शुरू कर दिया है, जो सर्वोत्तम सुविधा प्रदान करता है।  

 

  

 

यामुले कई ग्राहक और बीएसएनएल मध्य सीमा पोर्ट पर भर गए। स्वस्ट लैपटॉपसाथी सिम पोर्ट केलेले लैपटॉप युजर्स आहेत. एकडे ने जियो-एयरटेल के लिए एक बड़ा प्लान पेश किया है, जबकि दूसरे बीएसएनएल के पास दो हजार से ज्यादा स्मार्ट प्लान हैं।  

 

  

 

बीएसएनएल नुक्ताच 666 रुपये नवीन रिचार्ज प्लान लाँच केला आहे, जो कंपनी म्हान्या ओउर अब पूर्णतया स्वस्त और सर्वोत्कृष्ट है 

 

अब या ठिकानी बीएसएनएल चा प्लान का मतलब है अपने या ठिकानी पाहुया का आकलन करना। 105 दिन का प्लान बीएसएनएल 666 चा रिचार्ज प्लान के साथ आपको व्हाईलिडिटी मिलती है। योजना में 105 दिन की व्हॅलिडिटी या सोबत मिलेतेर यामुले दीर्घकाळ रिचार्ज करने के लिए गेराज पैडट नहीं।  

 

  

 

अब अधिक से अधिक कम खर्च में चांगले के फायदे हैं, सीमित कॉलिंग सुविधा सहायता प्राप्त हुई है और अब एक अतिरिक्त अतिरिक्त सहायता मित्र और एक कुतुयाशी संवाद साधु शंकार है, आपके पास 100 मुफ्त एसएमएस सेवा दो जीबी डेटा उपलब्ध है। या तो 210GB या 200GB या 1000 GB का एक लैपटॉप है.  

 

  

 

लाभशीर योजना आहे. या तो ग्राहकों के लिए कई आकर्षक सुविधाएं प्रदान करने की योजना है, या टेलीकॉम कंपनियों के लिए बहुत कम लागत है।  

 

  

 

  

 

  

 

  

 

  

 

 


PostImage

Avinash Kumare

Oct. 15, 2024

PostImage

Chandrapur News: मूल शहरातील थरारक घटना! चंद्रपुरातील गुंडांना बोलावून भावाच्या मुलाची निर्दय हत्या


Chandrapur News: शहरातील शांततेला हादरा देणारी एक खळबळजनक घटना रविवारी रात्री पंचशील वार्ड क्र. 7 मध्ये घडली. एका क्षुल्लक वादातून एका महिलेने थेट चंद्रपूरहून गुंड बोलावून चुलत भावाच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या घडवून आणली. मृतकाचे नाव प्रेम चरण कामडे असून, या घटनेमुळे मूल शहर हादरले आहे. पोलिसांनी मुख्य सूत्रधार महिलेसह सात जणांना अटक केली आहे.

हे देखील वाचा: Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार FREE मोबाईल फोन? जाणून घ्या सविस्तर माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा कामडे (29) आणि तिचा पती नरेंद्र कामडे (42) यांचा बबन कामडे यांच्या सोबत रस्त्यावर दुचाकी बाजूला हटविण्यावरून वाद झाला. या साध्या कारणावरून वाद इतका विकोपाला गेला की, संतप्त मनीषाने चंद्रपूरमधील पठाणपुरा परिसरातील गुंडांना बोलावून घेतले. काही तासांतच राजेश बंडू खनके (26), सचिन बंडू खनके (27), वैभव राजेश महागावकर (23), कपील विजय गेडाम (23), आणि श्रीकांत नारायण खनके (28) हे पाच जण M. H. 24 ए. ए. 4424 क्रमांकाची कार घेऊन मूल येथे दाखल झाले.

हे देखील वाचा: Gujarat News Hindi: होटल में बॉयफ्रेंड के साथ सेक्स के दौरान एक लड़की की मौत, वजह जानकर उड़ जाएंगे होश

रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हे गुंड बबन कामडे यांच्या घरी धडकले. पुन्हा वाद उफाळून आला, आणि बबन कामडे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यावेळी त्यांचा अल्पवयीन मुलगा प्रेम कामडे आपल्या वडिलांना वाचविण्यासाठी पुढे आला. गुंडांनी प्रेमवरच चाकूने वार केले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

या हल्ल्यात स्वप्निल सुभाष देशमुख आणि अविनाश चंद्रभान कामडे हे दोघेही जखमी झाले. बबन कामडे यांच्या कुटुंबाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून मनीषा कामडे, नरेंद्र कामडे आणि चंद्रपूरहून आलेल्या पाच गुंडांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.


PostImage

Avinash Kumare

Oct. 13, 2024

PostImage

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार FREE मोबाईल फोन? जाणून घ्या सविस्तर माहिती


Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात चार हफ्त्यांचे पैसे जमा झाल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. पाचव्या आणि सहाव्या हफ्त्याचे पैसेही लवकरच जमा केले जातील, असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. मात्र, योजनेसंदर्भात आता एक नवी मोठी अपडेट समोर आली आहे.

हे देखील वाचा: Pik Vima Yojana 2024: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अनुदानाचे 10 हजार रुपये या दिवशी होणार जमा, येथे तपासा तुमचे नाव

सध्या सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेतून महिलांना मोफत मोबाईल फोन दिला जाणार असल्याचे मेसेज तुफान व्हायरल होत आहेत. "लाडकी बहीण योजना मोबाईल गिफ्ट" या आशयाचे पोस्ट इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. पण या व्हायरल मेसेजच्या मागे काय सत्य आहे, याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. परंतु, आता महिलांना योजनेच्या माध्यमातून मोफत मोबाईल दिला जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. व्हायरल व्हिडिओंमध्ये असा दावा केला जात आहे की महिलांनी मोबाईलसाठी अर्ज करावा लागेल.

मात्र, राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजनेतून कोणत्याही प्रकारे मोबाईल गिफ्ट फॉर्म जारी करण्यात आलेला नाही, तसेच या संदर्भात कोणताही शासन निर्णय घेतलेला नाही. यामुळे सोशल मीडियावर फिरणारे मेसेज हे पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. सरकारने नागरिकांना या प्रकारच्या फेक मेसेज आणि व्हिडिओंपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

महिलांनी अशा फसव्या मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही फॉर्मसाठी अर्ज करू नये.


PostImage

Avinash Kumare

Oct. 13, 2024

PostImage

आता श्री नोएल टाटा होणार टाटा ट्रस्ट चा उत्तराधिकारी...!


श्री रतन टाटा यांच्या जाण्याने सम्पूर्ण भारतवासी दुःखाचे अश्रू वाहत आहेत कारण ते सामान्य लोकांसाठी खूप मोठे देव माणूस होते. त्याना सामान्य माणसाच्या गरजा, दुःख, वेदना या सगळ्या गोष्टी कळत होत्या. म्हणूनच त्यांची इमेज एक वेगळीच तयार झाली. त्याना त्यांच्या अफाट संपती चा अजिबात घमण्ड नव्हता. म्हणूनच ते सामान्य जनतेसाठी एक हिरो होते. 

खरच त्यांच्या जाण्याने अख्या भारत रडला आहे. 

 पण आता श्री रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर नोएल टाटा यांच्या खाद्यांवर आता टाटा समूहाची जबाबदारी आली आहे. नोएल टाटा, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष आहेत. त्यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड झाली. मुंबईत टाटा ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय झाला. सध्या नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. आता त्यांच्या खाद्यावर टाटा ट्रस्टची जबाबदारी आली आहे. 100 देशांमध्ये विस्तारलेल्या टाटा समूहाच्या व्यावसायिक साम्राज्याचे नेतृत्व ते करतील. टाटा समूह आज 39 लाख कोटींचा आहे. 

 

भारतातील मोठे उद्योगपती म्हणून नावलौकिक असलेल्या रतन टाटा यांचा मृत्यू झाल्यानंतर आता टाटा समूहाचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. 

 

रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा (67) यांचा या पदासाठी विचार करण्यात आला आहे. 

 

रतन टाटा यांचे वडील नवल टाटा यांची दुसरी पत्नी म्हणजे सिमोन टाटा यांचे नोएल टाटा सुपुत्र आहेत. 

 

 नोएल हे टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टाज् अँड टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि टाटा स्टील आणि टायटन कंपनी लिमिटेडचे व्हाईस-चेअरमन आहेत. 

 

नोएल टाटा यांची तीन मुलेदेखील टाटा समूहाशी निगडीत असलेल्या काही धर्मादाय संस्थांच्या मंडळावर आहेत. 

 

 नोएल टाटा यांचे सुपुत्र नेव्हिल हे स्टार बझारचे प्रमुख आहेत. त्यांची मुलगी लिया टाटा या गेटवे ब्रँड सांभाळत आहे. त्यांची दुसरी मुलगी माया टाटा यांच्याकडे टाटा डिजीटलची जबाबदारी आहे. 

 

“माझ्या सहकारी विश्वस्तांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीमुळे मी अत्यंत सन्मानित आणि नम्र आहे. रतन टाटा आणि टाटा समूहाच्या संस्थापकांचा वारसा पुढे नेण्यास मी उत्सुक आहे. एक शतकापूर्वी स्थापन झालेली टाटा ट्रस्ट ही सामाजिक हिताचे काम करण्यासाठी एक अद्वितीय साधन आहे. या पवित्र प्रसंगी, आम्ही आमच्या विकासात्मक आणि परोपकारी उपक्रमांना पुढे नेण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीत आमची भूमिका निभावण्यासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करतो,” नोएल टाटा यांनी टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नियुक्तीबद्दल सांगितले. आपल्या पहिल्याच संबोधनात राष्ट्रहिताची बात करत नोएल टाटा यांनी टाटांचा आणि रतन टाटांचा वारसा पुढे नेण्याचा दृष्टीकोन समोर ठेवला.

अश्याच प्रकारच्या नवनवीन ताज्या बातम्या व सरकारी योजनेची माहिती नोकरी संदर्भात विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा...

https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO


PostImage

Avinash Kumare

Oct. 12, 2024

PostImage

नृत्यरंग २०२४ एकल, समूह व गरबा नुत्य स्पर्धा" कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांचे हस्ते संपन्न झाले


रत्नापुर ता.सिदेवाही जि.चंद्रपूर येथे नवरात्र उत्सवानिमित्त श्री गुरुदेव दुर्गा उत्सव मंडळ द्वारा आयोजित "नृत्यरंग २०२४ एकल, समूह व गरबा नुत्य स्पर्धा" कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ.किरसान यांनी लोकसभा निवडणुकीत मोलाचे योगदान केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले 

             

यावेळी सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक महिला काँग्रेस कमिटी शिवानीताई वडेट्टीवार, मंडळाचे अध्यक्ष व तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सिदेवाही रमाकांत लोधे, शहराध्यक्ष नवरगाव सुशांत पोहणे, नगराध्यक्ष लोनवाही भास्कर नन्नावरे, तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी सीमाताई सहारे, उपसभापती दादाजी चौके, अनिलभाऊ लोणकर,  सरपंच रत्नापूर सौ.नजिरीताई मेश्राम, उपसरपंच सौ.स्वातीताई लोणकर, पंकज उईके, श्रीकांत हेडाऊ, जगदीश गहाणे, विनोद निनावे, अजिज पासा पदाधिकारी, कार्यकर्ता व भक्तगण उपस्थित होते.


PostImage

Avinash Kumare

Oct. 10, 2024

PostImage

Pik Vima Yojana 2024: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अनुदानाचे 10 हजार रुपये या दिवशी होणार जमा, येथे तपासा तुमचे नाव


Pik Vima Yojana 2024: खरीप 2023 हंगामासाठी राज्यात मंजूर झालेली एकूण 7,621 कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरली आहे. पिक विमा योजना बीड पॅटर्ननुसार राबविण्यात येत असून, ज्या ठिकाणी 110 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान भरपाई मंजूर झाली आहे, त्या ठिकाणी राज्य शासन अतिरिक्त नुकसान भरपाई प्रदान करते.

या हंगामातील विमा कंपनीकडून 5469 कोटी रुपये आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. मात्र उर्वरित 1927 कोटी रुपये नुकसान भरपाई वाटप अद्याप बाकी होते. विशेषतः नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून सर्वाधिक रक्कम मिळणे बाकी होते.

या परिस्थितीमुळे शेतकरी संघटनांनी आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, 30 सप्टेंबर रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने 1927.52 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यास मंजुरी दिल्याचे आदेश जाहीर केले. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

10 ऑक्टोबरनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. या रकमेचा समावेश नाशिक 656 कोटी, जळगाव 470 कोटी, अहमदनगर 713 कोटी, सोलापूर 1.66 कोटी, सातारा 27.73कोटी, व चंद्रपूर 58.90 कोटी रुपये यांचा होतो. या रकमेचे वितरण तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी आपले खात्याचे तपशील अद्ययावत ठेवून, आपल्या बँक खात्यात अनुदान जमा झाले आहे का याची तपासणी करणे गरजेचे आहे.


PostImage

Avinash Kumare

Oct. 8, 2024

PostImage

   वडसा तालुक्यातील जनसंवाद परिवर्तन यात्रेचा तीसरा दिवस किन्हाळा, मोहटोला, ऊसेगाव, कोंढाळा, शिवराजपुर आणि कुरुड या गावी यात्रा काडण्यात आली.


आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, बेरोजगार, युवक- महिला, व्यापारी, विद्यार्थी-विद्यार्थिनीचे व अशा अनेक घटकांच्या समस्येच्या विरोधात

   जनसंवाद परिवर्तन यात्रा..!
आता ध्येय विकासाचा गाठायचा प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकायचा
यात्रा संवादाची बांधिलकी लोकभावनेची 

  दिनांक- 8 ऑक्टोबर 2024

   वडसा तालुक्यातील जनसंवाद परिवर्तन यात्रेचा तीसरा दिवस किन्हाळा, मोहटोला, ऊसेगाव, कोंढाळा, शिवराजपुर आणि कुरुड या गावी यात्रा काडण्यात आली.
 
    त्याप्रसंगी कार्यक्रमाला वडसा तालुका अध्यक्ष काँग्रेस श्री. रवींद्रजी बुल्ले साहेब, डॉ. आशिष कोरेटी, श्री.वामनरावजी सावसाकडे,श्री. माधवरावजी गावड  काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नीलकंठभाऊ गोहने, अंकुशभाऊ गाढवे, शुभमभाऊ बुल्ले, धीरजभाऊ बूल्ले, सारंगभाऊ जांभुळे, श्रीकांतभाऊ आतला पंकजभाऊ कोल्हे आणि समस्त वडसा तालुका प्रतिनिधि उपस्थित होते
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 

"कृतिशील नेतृत्वाचा प्रगतीपथावरील प्रवास सर्वांगीण विकास हाच भाउंचा एकमेव ध्यास...."
         🍀☘️🍀🌷☘️🍀☘️ 

डॉ.आशिष म. कोरेटी
प्रदेश सचिव-
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, महाराष्ट्र राज्य (आदिवासी सेल)

𝟔𝟕-आरमोरी विधानसभा क्षेत्र


PostImage

Avinash Kumare

Oct. 8, 2024

PostImage

कर्नाटकातील एका थिमिक्का नावाच्या महिलेने 4 किलोमीटर अंतरावर चक्क २८४ वडाची झाड लावली...!


दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा 4 कि.मी.पर्यंत चक्क 284 वडाची झाडं लावली अन त्या झाडांवरच तिने मुलांसारखं प्रेम केलं. त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज पाणी घालून वाढवलं अन आज त्या झाडांचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये झालंय. 

थिमक्काच्या त्या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिकेत घेतली गेलीय आणि पर्यावरणावर कार्य करत असलेल्या एका संस्थेचे नामकरण "थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायरनमेंट एज्युकेशन" असं करण्यात आलंय. 

प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमक्का सारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण अजूनही समतोल राखून आहे. ज्या दिवशी असे लोक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा पृथ्वीचा विनाश अटळ असेल. म्हणूनच माझं सर्वाना कळकळीचं आवाहन आहे तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्या परिसरात एक तरी झाड अवश्य लावा अन त्याचा सांभाळ करा. थिमक्का जर 284 वडाची झाडं लावून वाढवू शकते तर तुम्ही एक तरी झाड नक्कीच लावून वाढवू शकता. 

झाडे_लावा_झाडे_जगवा🌳🌳🌳

 अश्याच प्रकारच्या नवनवीन ताज्या बातम्यासाठी सरकारी माहिती व अन्य खाजगी नोकरी व रोजगार संदर्भातील सम्पूर्ण माहिती विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा...! 

https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO

 


PostImage

Avinash Kumare

Oct. 7, 2024

PostImage

शेवटी सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सिजन 5 चा विजेता...!


Bigg Boss Marathi Season 5:  बिग बॉस मराठी सीझन ५ चा काल ग्रँड फिनाले पार पडला. या ७० दिवस चाललेल्या या शोमधून सर्वच सदस्यांनी खूप चांगले आणि उत्तमरीत्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रिल्सस्टार म्हणून प्रसिद्ध होता. त्यावेळी त्याला खूप काही सहन कराव लागत होतं. लोकांचे टोमणे अश्लील शब्दात केलेली कमेन्ट या बऱ्याच गोष्टीचा त्याला सामना करावा लागत होतं. पण जेव्हा बिग बॉस ने त्याला त्याच टेलेंट दाखवण्याची संधी दिली. आणि त्या संधीच त्याने सोन केलं. तेव्हा सूरजचा खेळ, सूरजचा प्रामाणिकपणा, आणि सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष त्यामुळे त्याच निखळ मनाने केलेले टास्क गेम सगळे उत्तमरीत्या पार पाडले म्हणूनच सम्पूर्ण सिजनमधील खेळ चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला.  

एकंदरीत त्याच गेम बघायला गेलं तर खूप छान होता पण त्याच्या विरोधात असलेले काही स्पर्धक हे त्याला नेहमी त्याला त्याच्या टोचून बोलायचे आणि त्याच्या वागणूकीं वरून त्याला बौद्धिक क्षमतेत त्याला कमजोर समजत होते. त्याला तो स्वतःच्या मतांवर ठाम नाही म्हणून रोज त्याच्या वर काही न काही विषय घेऊन बोलत होते. आणि त्याला गोंधळात पाडत होते. पण सूरज ला हा खेळ अगोदरच समजलं होत म्हणून तो स्वतः कधीच डगमगला नाही. 
तो एकटाच खेळला एकटाच झुंजला आणि शेवटी कुणाचेही शब्द मनावर न घेता सगळं कसं झापुक झुपुक करतच त्याने सगळ्या प्रश्नाचे उत्तर सोडवलीत.....यालाच तर खरा मानवी भावनेचा खेळ मानल्या जाते आणि सोबतच लोकांचे भयंकर प्रेम अख्खा महाराष्ट्र 70 दिवस त्याच्या बाजूने बोलत होता. त्याला भरपूर सपोर्ट आणि लोकांचं मत मिळालं म्हणून आज त्याची एक वेगळीच इमेज महाराष्ट्रासमोर तयार झाली..! 
झापुक झुपुक बच्चा...! झापुक झुपुक बच्चा...! 
आय लव यु ना पिल्लू......! हे म्हणू म्हणू 
 त्याने अख्या महाराष्टाला त्याने वेड लावलाय....! 


 
बऱ्याच लोकांच गैरसमज आहे की त्याला त्याच्या साध्या स्वभावामुळे किंवा त्याच्या गरिबीमुळे किंवा त्याच्यावर दया माया करून  मेहरबान होऊन ही ट्रॉफी मिळाली नाही आहे. तर त्याने या 70 दिवसाच्या खेळात खूप काही केलं आहे. त्याने खूप मेहनत केली आहे. पण काही बऱ्याच लोकांना दिसत नाही पण असो देव त्याच्या पाठीशी नेहमी राहिल आणि त्याला अजून चांगले यश मिळत राहील...!  

अख्ख्या मराठी बिग बॉस च्या इतिहासातील हा पहिला खेळ असा रंगला हा सिजन असा गाजला की ज्या लोकांना बिग बॉस ची सवय नव्हती किंबहुना त्याना माहिती पण नसेल याबद्दल त्यांना पण बघायला लावणारा आपल्या मातीचा एकमेव  हिरो म्हणजेच सूरज चव्हाण त्याच्या समोरच्या यशस्वी वाटचालीसाठी आमच्या या डिजिटल मीडिया कडून खूप खूप शुभेच्छा....💐💐💐💐


Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी प्रसिद्ध रिलस्टार सूरज चव्हाणने झापूक झुपूक करत जिंकली आहे. घरातल्या सगळ्यांच सदस्यांना 'गुलीगत धोका' देऊन सूरज चव्हाणने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. त्यामुळे सूरजच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या विजयासह सूरजवर बक्षीसांचाही वर्षाव झाला आहे.  

सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यामुळे 14 लाख रुपयांचा चेक मिळाला आहे. तसेच सूरजला पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आली आहे. तसेच सूरजला एक गाडीदेखील बक्षीस म्हणून मिळाली आहे. त्यामुळे सूरजचा भरघोस बक्षीस मिळाली आहेत. 

अश्याच प्रकारच्या नवनवीन चालू घडामोडी व अन्य ताज्या बातम्या  सरकारी माहिती व खाजगी व सरकारी नोकरी संदर्भात विस्तृतपणे माहिती  घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO


PostImage

Avinash Kumare

Oct. 7, 2024

PostImage

Bigg Boss Marathi Season 5: सुरज ठरला BB Marathi 5 चा महाविजेता; बक्षीसाच्या रूपात सुरजला मिळाली इतकी रक्कम, आणि मिळालं हे स्पेशल गिफ्ट


Bigg Boss Marathi Season 5: लोकप्रिय मराठी कार्यक्रम 'Bigg Boss Marathi 5' चा आज ग्रँड फिनाले पार पडला, ज्यामध्ये टॉप 6 स्पर्धकांमधून सुरज चव्हाण याने आपल्या अप्रतिम खेळाने सिझनची ट्रॉफी आपल्या नावावर केली. सुरजच्या या विजयाने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरली असून, त्याला अनेक शुभेच्छा मिळत आहेत.

या सीझनमध्ये विजेत्यावर बक्षिसांचा विशेष वर्षाव करण्यात आला आहे. सुरजला विजेता म्हणून मिळालेली रक्कम 25 लाख रुपये होती. तथापि, घरात खेळल्या गेलेल्या टास्कमुळे ही रक्कम कमी होऊन 8 लाखांवर आली होती. परंतु, नंतर या रकमेचे पुनर्मूल्यांकन करून ती पुन्हा 25 लाख करण्यात आली. या प्रक्रियेत, जान्हवीने 9 लाख रुपये घेऊन घराबाहेर पाऊल ठेवले, ज्यामुळे सुरजला अखेर 14 लाखांचा चेक मिळाला.

हे देखील वाचा: Gujarat News Hindi: होटल में बॉयफ्रेंड के साथ सेक्स के दौरान एक लड़की की मौत, वजह जानकर उड़ जाएंगे होश

याशिवाय, सुरजला एक इ-स्कुटरही देण्यात आली आहे. त्याला पुणे गाडगीळ यांच्या कडून 1 लाखांच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी व्हाऊचर सुद्धा मिळाला आहे. या सर्व भेटवस्तूंचा समावेश सुरजच्या विजेत्याच्या बक्षिसांमध्ये झाला आहे, ज्यामुळे त्याच्या विजयाचा आनंद आणखी वाढला आहे.

सुरज चव्हाणच्या या विजयाने त्याच्या फॅन्समध्ये मोठा उत्साह निर्माण केला आहे, आणि त्याच्या या कामगिरीमुळे 'बिग बॉस मराठी 5' चा हा सिझन लक्षात राहील.


PostImage

Avinash Kumare

Oct. 7, 2024

PostImage

Gadchiroli News: पाच दिवसानंतर रानटी हत्ती पुन्हा परतले गडचिरोली जिल्ह्यात, काय आहे कारण?


Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आणि वन विभाग मागील तीन वर्षांपासून रानटी हत्तींनी उधळलेल्या धुडगुशीमुळे त्रस्त आहेत. सोमवारी रात्री ८:४५ वाजता हे रानटी हत्ती चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेत दाखल झाले होते. मात्र पाच दिवस सावली तालुक्याच्या विविध भागांत नासधूस करून हत्ती पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतले आहेत. सध्या हे हत्ती वाकडी जंगल परिसरात वावरत आहेत.

हे देखील वाचा: Gujarat News Hindi: होटल में बॉयफ्रेंड के साथ सेक्स के दौरान एक लड़की की मौत, वजह जानकर उड़ जाएंगे होश

गेल्या महिन्यातही गडचिरोली तालुक्यात आठवडाभर हत्तींनी विविध भागांत धान पिकांचे नुकसान केले होते. त्यानंतर हे हत्ती मसेली, वाकडी, आणि मुडझा परिसरातून पुढे कनेरी पॉवर प्लांट भागात गेले आणि वैनगंगा नदी ओलांडली. सावली तालुक्यातील वाघोली परिसरातून जाताना हत्तींचा वावर अधिक दिसून आला. अखेर, रविवारी पहाटे मुडझा परिसरात हत्तींचा कळप पुन्हा दिसून आला आणि सध्या ते वाकडी परिसरात थांबले आहेत.

हे देखील वाचा: Chhattisgarh News: सुरक्षाबलों का सबसे बड़ा ऑपरेशन, दंतेवाड़ा में सुरक्षा बलों और नक्सलियों के मुठभेड़ में, 31 नक्सली ढेर

 

हत्ती परतले याचे कारण काय?

रानटी हत्तींच्या वावरासाठी खाद्य आणि विश्रांती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. हत्ती दिवसा विश्रांती घेतात आणि रात्री चराई करतात. सावली तालुक्यातील भागात हत्तींना खाद्य भरपूर मिळाले, पण त्यांना विश्रांतीसाठी आवश्यक असलेले जंगलक्षेत्र उपलब्ध झाले नाही. यामुळे, त्यांच्या आरामाच्या गरजांची पूर्तता न झाल्याने हत्ती त्या भागात जास्त काळ थांबले नाहीत आणि शेवटी गडचिरोली जिल्ह्यात परतले.


PostImage

Avinash Kumare

Oct. 5, 2024

PostImage

Chhattisgarh News: सुरक्षाबलों का सबसे बड़ा ऑपरेशन, दंतेवाड़ा में सुरक्षा बलों और नक्सलियों के मुठभेड़ में, 31 नक्सली ढेर


Chhattisgarh News: छत्तीसगढ़ के नारायणपुर जिले में सुरक्षा बलों ने एक भीषण मुठभेड़ के दौरान 31 नक्सलियों को मार गिराया है, जो राज्य के इतिहास का सबसे बड़ा नक्सल विरोधी अभियान माना जा रहा है। शनिवार सुबह तीन और नक्सलियों के शव बरामद किए गए, जिससे मुठभेड़ में मारे गए नक्सलियों की संख्या 31 तक पहुंच गई है।

यह मुठभेड़ शुक्रवार को नारायणपुर जिले के अबूझमाड़ इलाके में हुई थी, जब सुरक्षाबलों और नक्सलियों के बीच जोरदार गोलीबारी हुई। बस्तर क्षेत्र के पुलिस महानिरीक्षक सुंदरराज पी ने बताया कि शुक्रवार देर रात तक 28 नक्सलियों के शव बरामद किए गए थे, जबकि शनिवार सुबह तलाशी अभियान के दौरान तीन और शव मिले।

ये भी पढे: Gujarat News Hindi: होटल में बॉयफ्रेंड के साथ सेक्स के दौरान एक लड़की की मौत, वजह जानकर उड़ जाएंगे होश

सुंदरराज पी ने बताया कि मुठभेड़ में मारे गए नक्सली माओवादियों की पीपुल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (PLGA) कंपनी नंबर छह, प्लाटून 16, और पूर्वी बस्तर डिवीजन से जुड़े थे। इनकी उपस्थिति दंतेवाड़ा जिले के बारसूर थाना और नारायणपुर जिले के ओरछा थाना क्षेत्र के अंतर्गत गवाड़ी, थुलथुली और रेंगावाया गांवों के बीच के पहाड़ी इलाके में दर्ज की गई थी। सूचना के आधार पर सुरक्षा बलों ने गुरुवार दोपहर को संयुक्त अभियान शुरू किया था।

शुक्रवार को जब सुरक्षाबल अभियान में लगे थे, तब नक्सलियों ने उन पर गोलियां चलानी शुरू कर दीं, जिसके बाद दोनों पक्षों के बीच घंटों तक मुठभेड़ चली। इस दौरान सुरक्षा बलों ने नक्सलियों को कड़ा जवाब दिया और 28 नक्सलियों के शव बरामद किए। बाद में खोज अभियान में तीन और शव मिले, जिससे कुल संख्या 31 हो गई।

ये भी पढे: Govinda News: बड़ी खबर ! बॉलीवुड एक्टर गोविंदा को लगी गोली, जानिए क्या है पूरा मामला?

इतिहास का सबसे बड़ा नक्सली विरोधी अभियान छत्तीसगढ़ राज्य के गठन के बाद से यह सबसे बड़ा अभियान है, जिसमें एक ही मुठभेड़ में इतनी बड़ी संख्या में नक्सली मारे गए हैं। इससे पहले 16 अप्रैल को कांकेर जिले में मुठभेड़ के दौरान 29 नक्सली मारे गए थे।

सुरक्षाबलों की सफलता इस मुठभेड़ के दौरान माओवादियों द्वारा दागे गए ग्रेनेड की चपेट में आकर राज्य पुलिस के जिला रिजर्व गार्ड (DRG) का एक जवान घायल हुआ है। सुरक्षा बलों ने मुठभेड़ स्थल से एके-47, इंसास, एसएलआर और एलएमजी जैसी कई बंदूकें और गोला-बारूद भी बरामद किए हैं।

छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री विष्णु देव साय ने इस सफल अभियान के लिए सुरक्षा बलों की सराहना की और कहा कि उनकी सरकार नक्सली खतरे को जड़ से समाप्त करने के लिए प्रतिबद्ध है।

इस मुठभेड़ के साथ ही 2024 में बस्तर क्षेत्र में अब तक 188 माओवादियों को अलग-अलग मुठभेड़ों में सुरक्षाबलों द्वारा मार गिराया गया है, जिससे राज्य में नक्सलियों के खिलाफ अभियान और तेज हो गया है।


PostImage

Avinash Kumare

Oct. 4, 2024

PostImage

2024 भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोत्तम हा राष्ट्रीय पुरस्कार सम्पूर्ण जगात डिस्को डान्सर म्हणून ओळखल जाणारे जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर करण्यात आलं आहे....!


भारतीय सिनेसृष्टीचा ८० चा दशकातला असा काळ होता ज्यावेळी फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या ओठात फक्त मिथुन हेच नाव होतं. जवळपास ५०  वर्षे चित्रपटविश्वावर राज्य करणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मिथुन चक्रवर्ती याना ८ आक्टोबर रोजी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्कार त्याना प्रदान करण्यात येईल. दादासाहेब फाळके पुरस्कार हा सरकारतर्फे दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारतीय चित्रपसृष्टीतील आजीवन योगदानासाठी दिला जातो. 

मृग्या चित्रपटातून हिंदी चित्रपटातू आपला प्रवास सुरू करणाऱ्या जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी सुमारे ५ दशकांच्या कार्यकिर्दीत साडेतीनशे हुन अधिक चित्रपटात त्यानी काम केले. 

मिथुन चक्रवर्ती यांचं खर नाव हे गोरांग चक्रवर्ती अस आहे त्यांचं जन्म १६ जून १९५० मध्ये झालं. मिथुन चक्रवर्ती हे एक भारतीय अभिनेते ,निर्माता, राजकारणी आहे. जो प्रमुख्याने हिंदी आणि बंगाली असे अनेक चित्रपटांमध्ये त्यानी उत्तमरीत्या काम केलं आहे. 

ते माझी राज्यसभा सदस्य आहेत त्याना ३ राष्ट्रिय पुरस्कार आणि ४ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. 

जानेवारी २०२४ मध्ये मिथुन चक्रवर्ती यांना भारत सरकारने पद्मपुषण हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. त्याना क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार २०२२ चा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलं आहे. ज्याची घोषणा सप्टेंबर २०२४ मध्ये केंद्रिय माहिती व प्रसारण मंत्रालयातून करण्यात आली १९८९ मध्ये मुख्य अभिनेता म्हणून रिलीज झालेल्या १९ चित्रपटासाठी लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये तो रेकॉर्ड धारक आहे. जो अजूनही सम्पूर्ण बॉलिवूड मध्ये अखंड आहे. 

मुंबई फिल्म इंडस्ट्री मध्ये असे अनेक दिगग्ज स्टार आहेत ज्यांना त्यांच्या लुकमुळे खूप ट्रोल व्हावे लागले होते. बॉलिवूड मध्ये एक असा सुपरस्टार होता ज्याला सुरुवातीलाच त्याच्या त्वचेच्या रंगामुळे खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. कोणत्याही अभिनेत्री ला टीच्यासोबत काम करण्याची इच्छा नव्हती. त्याला बी ग्रेड हिरो सुद्धा म्हंटले गेले. पण या अभिनेत्याने शेवटपर्यंत हार मानली नाही. मोठी मेहनत आणि खूप सारे संघर्षा नंतर इंडस्ट्रीत आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले. पुढे हा बॉलिवूड चा डिस्को डान्सर बनून प्रसिद्ध झाला.

आणि बॉलिवूड मध्ये डिस्को डान्स च्या नावाने प्रसिद्ध असलेले जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती नक्सलवादी ते सिनेमापर्यंत चा प्रवास खूप कमी लोकांना माहिती असेल, मिथुन चित्रपट उद्योगमध्ये येण्यापूर्वी एक कट्टर नक्षली होते.कौटुंबिक अडचणीमुळे त्यांनी आपला रस्ता बदलला आणि आपल्या कुटुंमध्ये परत आले. एका अपघातात त्यांच्या एकुलता एक भावाचा मृत्यू झाला होता. यानंतर मिथुन यांनी स्वतःला नक्षली आंदोलन पासून दूर केले. त्यांनी आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात १९७६ मध्ये आलेल्या मृगया या चित्रपटातून सुरुवात केली. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्याना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 

 

अश्याच प्रकारचे नवनवीन माहितीसाठी व सरकारी योजनेविषयी सरकारी माहिती अन्य खाजगी माहिती साठी आणि त्याचप्रमाणे मनोरंजन विश्वातील माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा...! 

https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO

 

 

 

 

 


PostImage

Avinash Kumare

Oct. 2, 2024

PostImage

आल्लापल्ली येथे काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आज पार पडला..!


आलापल्ली येथे काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा खूप उत्तम रित्या पार पडला. सदर मेळाव्यात खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी उपस्थित राहुन लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष अधिक बळकट झाला असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत जनता सुद्धा काँग्रेस पक्षासोबत राहून सत्तेत असलेल्या भ्रष्ट सरकारला उखडून फेकणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.     
          

यावेळी प्रामुख्याने विरोधी पक्ष नेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाध्यक्ष आदिवासी विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली हनुमंत मडावी, बानय्या जंगम,जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी गडचिरोली कविता मोहरकर,शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग  काँग्रेस कमिटी गडचिरोली

रुपेश टिकले,जिल्हाध्यक्ष अ. जा. विभाग रजनीकांत मोटघरे,सगुणा तलांडी, सोनाली कंकडालवार, सुरेखा आत्राम, सुरेखा गोडशेलवार, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी अहेरी डॉ. निसार हकीम, प्रमोद गोटेवार, बाळू बोगामी, भास्कर तलांडे, मुश्ताक हकीम, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी  सिरोंचा सतिश जवाजी, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी मुलचेरा रमेश गंपावार,तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी भामरागड लक्ष्मीकांत बोगामी सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी व हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.


PostImage

Avinash Kumare

Oct. 2, 2024

PostImage

Gujarat News Hindi: होटल में बॉयफ्रेंड के साथ सेक्स के दौरान एक लड़की की मौत, वजह जानकर उड़ जाएंगे होश


Gujarat News Hindi: गुजरात के नवसारी में एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जिसमें एक युवती की होटल में अपने बॉयफ्रेंड के साथ सेक्स करते समय मौत हो गई। रिपोर्ट्स के मुताबिक, संबंध बनाते वक्त युवती के प्राइवेट पार्ट से अचानक बहुत ज्यादा खून बहने लगा, जिससे उसकी हालत बिगड़ गई और वह बेहोश हो गई। उसे अस्पताल ले जाया गया, लेकिन डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया।

ये भी पढ़े: Govinda News: बड़ी खबर ! बॉलीवुड एक्टर गोविंदा को लगी गोली, जानिए क्या है पूरा मामला?

इस घटना की सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और लड़की के शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया। पोस्टमार्टम रिपोर्ट में पुष्टि हुई कि सेक्स के दौरान युवती के प्राइवेट पार्ट में गंभीर चोटें आई थीं, जिसके कारण अत्यधिक खून बहने से उसकी मौत हो गई।

पुलिस ने युवती के बॉयफ्रेंड भार्गव को गिरफ्तार कर लिया है और उससे पूछताछ की जा रही है। नवसारी पुलिस के अधीक्षक सुशील अग्रवाल ने बताया कि आरोपी के खिलाफ भारतीय दंड संहिता की धारा 105 और 238 के तहत मामला दर्ज किया गया है।

ये भी पढ़े: UP News: रातभर गन्ने के खेत में दो गर्लफ्रेंड के साथ युवक का प्यार, लेकिन लालच ने ली जान

घटना के बाद लड़की को आरोपी ने हॉस्पिटल ले जाने की हिम्मत नहीं उठाई और न ही 108 नंबर पर कॉल करके एम्बुलेंस बुलाई. काफी देर बाद लड़की को हॉस्पिटल ले जाया गया. तब तक बहुत देर हो चुकी थी. पुलिस इस मामले की गंभीरता से जांच कर रही है, और जल्द ही और जानकारी मिलने की उम्मीद है।


PostImage

Avinash Kumare

Oct. 1, 2024

PostImage

Govinda News: बड़ी खबर ! बॉलीवुड एक्टर गोविंदा को लगी गोली, जानिए क्या है पूरा मामला?


Govinda News: मशहूर बॉलीवुड अभिनेता गोविंदा को मंगलवार सुबह गोली लगने की खबर सामने आई है। इस घटना के बाद उन्हें तुरंत जुहू स्थित क्रिटिकेयर अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उनकी स्थिति फिलहाल स्थिर बताई जा रही है। गोविंदा के मैनेजर के अनुसार, गोली उनके पैर में लगी है और उन्हें खतरे से बाहर बताया गया है।

ये भी पढ़े: MC Stan missing: MC स्टॅन बेपत्ता?, विविध शहरात लावण्यात आले MC स्टॅन पोस्टर्स, या शहरातून बेपत्ता झाला अणि

घटना के बारे में पुलिस ने जानकारी दी कि गोविंदा के पास एक लाइसेंसी रिवॉल्वर थी, जो गलती से चल गई। यह हादसा तब हुआ जब गोविंदा अपने घर से कोलकाता जाने के लिए निकलने की तैयारी कर रहे थे। बताया जा रहा है कि वह अलमारी में अपनी रिवॉल्वर रख रहे थे, तभी रिवॉल्वर उनके हाथ से गिर गई और गोली चल गई। यह घटना सुबह  4:45 बजे की है, जब वह कोलकाता जाने के लिए फ्लाइट पकड़ने वाले थे।

ये भी पढ़े: Who Is The Most Beautiful Women In The World: जगातील सर्वात सुंदर महिला 'या' देशात राहतात, जाणून घ्या भारतीय कितव्या क्रमांकावर?

गोविंदा के घर गोली चलने की खबर मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और रिवॉल्वर को अपने कब्जे में ले लिया। फिलहाल पुलिस इस मामले की जांच कर रही है, हालांकि गोविंदा या उनके परिवार की ओर से अब तक कोई आधिकारिक बयान जारी नहीं किया गया है। पुलिस का कहना है कि गोली गलती से चली और फिलहाल कोई आपराधिक मामला दर्ज नहीं किया गया है।

अस्पताल में गोविंदा का इलाज सफलतापूर्वक हो गया है और डॉक्टरों ने उनके पैर से गोली निकाल ली है। डॉक्टरों के अनुसार, गोविंदा अब खतरे से पूरी तरह बाहर हैं और जल्द ही उन्हें अस्पताल से छुट्टी मिल सकती है। गोविंदा के मैनेजर ने घटना के बारे में बताया, "हम सुबह 6 बजे की फ्लाइट से कोलकाता के लिए रवाना होने वाले थे। तभी यह हादसा हुआ।


PostImage

Avinash Kumare

Sept. 30, 2024

PostImage

कंकडालवारांचे "कौतूक",आत्रामांवर "निशाना"....! वडेट्टीवार म्हणाले,अहेरी मतदारसंघात काॅग्रेसचाच उमेदवार....!


*कंकडालवारांचे "कौतूक",आत्रामांवर "निशाना"....! वडेट्टीवार म्हणाले,अहेरी मतदारसंघात काॅग्रेसचाच उमेदवार* 

आलापल्ली : अहेरीतील पितापुत्री एकच आहेत,हे धोकेबाज अनं खोकेबाजही आहेत.लोकांना मुर्ख बनविण्यासाठी त्यांची हि सर्व नौटंकी आहे.राजनगरी असलेल्या या भूमीला खडडेनगरी करणा-यांना आता त्यांची जागा दाखवून दया.अहेरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अजय कंकडावार यांच्या नेतृत्वात अहेरी विधानसभा मतदारसंघ हा काॅग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढेल अनं जिंकेलही.एकीकडे कंकडालवार यांचे कौतूक करतांना दुसरीकडे त्यांनी आत्राम परिवारावर निशाणा साधला. आता आपल्याच भागातील काॅग्रेसचा सामान्य कार्यकर्ता आमदार होणार आहे.राज्यात महाविकास आघाडीचच सरकार येणार आहे.अशावेळी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागण्याच्या सुचना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.आज दि. २९ रोजी अहेरी येथे काॅग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला यावेळी ते बोलत होते. 

काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,अहेरी विधानसभा मतदारसंघाचे काॅग्रेसचे समन्वयक अजय कंकडालवार,हनुमंतू मडावी यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.आज काॅग्रेसने अहेरीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.गेल्या दिवसात याठिकाणी दोन मोठया सभा झाल्या.पण आज झालेला मेळाव्यातील गर्दी हि या मतदारसंघात काॅग्रेसच विजयी ठरणार हे दाखविणार असल्याचे व वडेट्टीवार म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीत काॅग्रेसने अहेरी मतदारसंघात मोठया मतांची आघाडी घेतली.राज्यात यावेळी महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. 
अशावेळी आता अहेरी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन आवश्यक आहे.आपला उमेदवार कोण असेल हे पक्षश्रेष्ठी ठरवितील पण या भागातील भूमीपूत्रच आता आमदार होणार आहे.हि काळया दगळावरची रेघ आहे.भाजपवाले संविधान बदलवायला निघाले होते.मोठया तो-यात चारशे पार चा नारा देत होते.पण देशातील जनतेनी यांचा 56 इंच वाला सिना 32 वर आणून ठेवला.यांची नौंटकी आता लोकांच्या लक्षात आली आहे.हे सरकार पुंजीवांदयाचे आहे.अडाणीला एवढे देउनही यांचे समाधान झाले नाहीत्यामुळे आता त्यांना शाळाही देण्यात येत आहे.पण आम्ही महाराष्ट्राचा सातबारा अडाणींच्या नावे करू देणार नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. 

कंकडालवारांचे कौतूक....
आपल्या भाषणातून वडेट्टीवार यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अजय कंकडालवार यांचे भरभरून कौतूक केले.अहेरी मतदारसंघात सत्ताधा-यांचे सामान्य नागरिकांकडे लक्ष नाही.त्यांच्या व्यथा,वेदंनाशी त्यांना काही घेणे देणे नाही.पण अजय कंकडालवार हे सामान्यांशी जुळून आहेत.गावागावातील अनेक गरीबांच्या मदतीसाठी ते नेहमीच तप्तर असतात.अनेक गरजूंना ते सातत्याने मदतीचा हात देत आहेत.अनेकांच्या सुखदुखात भावाप्रमाणे ते धावून जात आपली जबाबदारी पार पाडत आहेत.येथील जनता त्यांच्या पाठीशी आहे.त्यांच्याच नेतृृत्वात काॅग्रेसचे नेते या मतदारसंघात जिंकून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


PostImage

Avinash Kumare

Sept. 30, 2024

PostImage

राजघराणे सत्तेच्या मदमस्तीत व्यस्त जनता मात्र त्रस्त..!



*राजघराने सत्तेच्या मदमस्तीत व्यस्त, जनता मात्र त्रस्त : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मंत्री आत्राम यांच्यावर सडकून टीका 

  My khabar 24 : आलापल्ली येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ताचा पार पडला भव्य मेळावा

अहेरी, दि.२९ -गेल्या चाळीस वर्षापासून अहेरीतील राजघराणे सत्ता भोगत आहे.विकासाच्या बाबतीत माञ प्रचंड असंवेदनशीलता बाळगत आहे.क्षेत्रातील जनतेला मूलभूत सुविधांसाठी जीवाचे रान करावे लागत असून प्रचंड यातनामय जीवन जगावे लागत आहे.स्वार्थापोटी राजघराणे सत्तेच्या मस्तीत व्यस्त असताना क्षेत्रांतील जनता माञ वेदनांनी त्रस्त असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.मंत्री धर्मराव आत्राम यांच्या मतदारसंघात आलापल्ली येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या खोटारड्या विकासाचे पितळ उघडे पाडले. 

आयोजित मेळाव्यास गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, काँग्रेस आदिवासीं सेल जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी, भानय्या जंगम, महीला आघाडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर,सगुणा तलांडी,सोनाली कंकडालवार,सुरेखा आत्राम,सुरेखा गोडशेलवार, डॉ. निसार हकीम, प्रमोद गोटेवार, बाळू बोगामी, भास्कर तलांडे, मुश्ताक हकीम, सतिश जवाजी, गंपावर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. 

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारचा आपल्या शैलीतून खरपूस समाचार घेतला.एकीकडे  जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून बहिणीची लूट करून सुरू आहे दुसरीकडे कोट्यावधींची जमीन अदानीला विकता, राज्यातील उद्योग गुजरातला पळविण्यात हातभार लावता,अशा निर्दय आणि निष्ठूर सरकारला आगामी निवडणुकांमध्ये जनताच धडा शिकवेल, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अन्न औषध प्रशासन मंत्राच्या क्षेत्रात लाखो रुपयांचा सुगंधी तंबाखू, गुटखा सापडतो आणि कारवाई होत नाही. राज्यात कायदा असा राबवला जातो का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केवळ घरात सत्ता राहावी म्हणून मंत्री आत्राम व त्यांच्या मुली मध्ये राजकीय द्वंद हे सुनियोजित आहे, अशी टीका केली. अहेरी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून राजघराण्यापेक्षा सामान्य कुटुंबातील व्यक्तीला निवडून द्या असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. 

लोकसभेत दाखवलेली जागरूकता आणि संविधान वाचविण्यासाठी दिलेला लढा हीच काँग्रेस पक्षाची ताकद असून आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून राज्यातील महायुतीच्या भ्रष्ट सरकारला हद्दपार करावे असे आवाहन गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केले. तत्पूर्वी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून   क्षेत्रातली जनतेच्या समस्या मांडल्या. तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे व कविता मोहरकर यांनी जिल्ह्यांतील कार्यकर्ता व पदाधिकारी यांना काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तळागळ पर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाकरिता गडचिरोली अहेरी विधानसभा क्षेत्रातील कानाकोपऱ्यातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Avinash Kumare

Sept. 29, 2024

PostImage

MC Stan missing: MC स्टॅन बेपत्ता?, विविध शहरात लावण्यात आले MC स्टॅन पोस्टर्स, या शहरातून बेपत्ता झाला अणि


MC Stan missing: बिग बॉस 16 चा विजेता आणि लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन याच्याबद्दल एक मोठा खुलासा करण्यात आलाय. सध्या त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकसह अनेक शहरांमध्ये एमसी स्टॅन बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत, ज्यामुळे खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा: Online Shopping Fruad: सावधान! Online Shopping से ऐसे होता है फ्रॉड, शॉपिंग करते इन 5 बातों रखें खास ध्यान

असे सांगितले जात आहे की, एमसी स्टॅन मुंबईतून गायब झाला आहे. तथापि, याबाबत अजून त्याच्या कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. चाहत्यांनी सोशल मीडियावर "एमसी स्टॅन बेपत्ता" असलेल्या पोस्ट्स व्हायरल केल्या आहेत, ज्यामुळे त्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा: Gadchiroli News: धक्कादायक बातमी! अल्पवयीन मुलीचा युवकाने केला विनयभंग

काही लोकांचे म्हणणे आहे की, हे सर्व एक मोठा पीआर स्टंट आहे. त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, कदाचित त्याचे नवीन गाणे लाँच होणार आहे, त्यामुळे हे सर्व प्रकार सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वीच, एमसी स्टॅनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात तो त्रस्त असल्याचे स्पष्ट दिसून आले. त्याच्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे.


PostImage

Avinash Kumare

Sept. 28, 2024

PostImage

Online Shopping Fruad: सावधान! Online Shopping से ऐसे होता है फ्रॉड, शॉपिंग करते इन 5 बातों रखें खास ध्यान


Online Shopping Fruad: अमेज़न और फ्लिपकार्ट की सेल्स का इंतजार हर किसी को रहता है, क्योंकि इन सेल्स के दौरान आपको लगभग हर कैटेगरी के प्रोडक्ट्स पर बंपर डिस्काउंट मिलता है। लेकिन, जैसे ही यह सेल्स शुरू होती हैं, ऑनलाइन शॉपिंग फ्रॉड और स्कैम के मामले भी बढ़ने लगते हैं। अगर आप भी ऑनलाइन शॉपिंग कर रहे हैं, तो फ्रॉड से बचने के लिए इन 5 बातों का खास ध्यान रखें।

 

1. विश्वसनीय साइट से करें शॉपिंग

ये भी पढ़े: RBI Guidelines: सावधान! मार्केटमध्ये आलेल्या बनावट 500 रुपयांच्या नोटांविषयी RBI ची महत्त्वाची गाईडलाईन, असे करा नोटांची ओळख

सोशल मीडिया पर कई शॉपिंग प्लेटफ़ॉर्म्स उपलब्ध होते हैं, जो भारी डिस्काउंट का लालच देते हैं। लेकिन, साइबर ठगी से बचने के लिए हमेशा जानी-मानी और विश्वसनीय वेबसाइट से ही शॉपिंग करें। अनजान वेबसाइट से शॉपिंग करने पर आपके अकाउंट के हैक होने का खतरा रहता है, जिससे आप साइबर फ्रॉड का शिकार हो सकते हैं।

 

2. URL और साइट की जांच करें

किसी भी वेबसाइट पर विजिट करने से पहले उसके URL को जरूर चेक करें। हमेशा "https" से शुरू होने वाली वेबसाइट्स पर ही क्लिक करें, क्योंकि ये साइट्स अधिक सुरक्षित होती हैं। इसके अलावा, डोमेन नेम (.in, .com) पर भी ध्यान दें। सोशल मीडिया या थर्ड पार्टी के जरिए आई लिंक्स पर क्लिक करने से पहले सावधान रहें, क्योंकि ये फेक वेबसाइट्स हो सकती हैं, जो आपकी पर्सनल जानकारी चुरा सकती हैं।

ये भी पढ़े: Who Is The Most Beautiful Women In The World: जगातील सर्वात सुंदर महिला 'या' देशात राहतात, जाणून घ्या भारतीय कितव्या क्रमांकावर?

 

3. EMI पर शॉपिंग करते समय ध्यान दें

अगर आप ऑनलाइन शॉपिंग के दौरान पेमेंट के लिए EMI का ऑप्शन चुनते हैं, तो ब्याज की दरों पर ध्यान देना बेहद जरूरी है। EMI पर खरीदारी करने से पहले यह सुनिश्चित करें कि आपको 'नो-कॉस्ट EMI' का विकल्प मिल रहा है। अन्यथा, आपको अतिरिक्त ब्याज देना पड़ सकता है, जिससे आपकी खरीदारी महंगी हो सकती है।

 

4. रिटर्न पॉलिसी जरूर जांचें

कोई भी प्रोडक्ट खरीदने से पहले उसकी रिटर्न पॉलिसी जरूर चेक करें। कई बार प्रोडक्ट डिलीवर होने के बाद वह आपकी उम्मीदों पर खरा नहीं उतरता, ऐसे में रिटर्न पॉलिसी को समझना महत्वपूर्ण है ताकि आप बिना परेशानी के प्रोडक्ट वापस कर सकें और अपने पैसे रिफंड प्राप्त कर सकें।

 

5. डिफेक्टिव प्रोडक्ट न लें

आजकल फ्लिपकार्ट और अमेज़न जैसी बड़ी कंपनियां ओपन बॉक्स डिलीवरी की सुविधा देती हैं, जहां आप प्रोडक्ट रिसीव करते वक्त उसे खोलकर चेक कर सकते हैं। अगर प्रोडक्ट डिलीवर होते समय ही डिफेक्टिव निकलता है, तो आप तुरंत डिलीवरी मैन को वापस कर सकते हैं। इससे बाद में परेशानी से बचा जा सकता है।

 

सुरक्षित ऑनलाइन शॉपिंग के अन्य टिप्स

ऑनलाइन शॉपिंग के दौरान इन सावधानियों का पालन करके आप फ्रॉड और साइबर ठगी से बच सकते हैं। हमेशा जागरूक रहें, अपने पर्सनल डेटा को सुरक्षित रखें और सिर्फ विश्वसनीय वेबसाइट्स का उपयोग करें।


PostImage

Avinash Kumare

Sept. 28, 2024

PostImage

या तारखेपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री योजनादूत साठी अर्ज करू शकता...!


My Kabar 24 : आतापर्यंत आपण विविध प्रकारच्या योजना शासनातर्फे येत असताना बघितलं त्याची अंमलबजावणी होत असताना बघितली आणि त्यामुळे राजकिय पातळीवर त्याच कोणकोणते परिणाम होतात हे सुद्धा रोजच्या ताजा घडामोडी वरून जाणून तर घेतोच आहोत सध्या निवडणुकीत चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. सोबतच एका पुढे एक योजना राबवल्या जात आहेत त्यामुळे लोक काय विचार करतात त्यांचे मत काय असतील हे आपण शोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच बघत आलो आहोत.

पण आज आपण या लेखात महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवीन्यता आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री योजना दूत yojana doot bharti 

आपल्या महाराष्ट्र राज्यात 50 हजार योजना दूतांची नियुक्ती प्रत्येक ग्रामपंचायतीत एक याप्रमाणे करण्यात येणार आहे. दारोदारी जाऊन महाराष्ट्र शासनाच्या सरकारी योजनांची माहिती व प्रसार प्रचार करण्यासाठी या योजना दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून कोटींचा खर्च अपेक्षित आहे. निवड झाल्यानंतर प्रत्येक योजना दूताला दरमहा 10 हजार रुपये याप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. 

योजनांदूताची कामे काय असतील वाचा  

• योजना दुत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांचा संपर्क साधून जिल्ह्यात योजना ची माहिती घेतील प्रशिक्षित योजना दूतांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्या बंधनकारक राहील. 

• योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवर नियंत्रणाचे समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती दिली यासाठी प्रयत्न करतील. 

• योजना दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुना इतर माहिती तयार करून तो ऑनलाइन अपलोड करतील. 

• योजनादूत सोपविला जबाबदारीचा स्वतःचा स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवात वर्तन करणार नाहीत. 

• योजना दूत तसे करत असल्यास निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात (Yojana Doot Bharti 2024) आलेल्या करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. 

• योजनादूत गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेले असताना मानधन अनुज्ञेय राहणार नाही योजना दुताच्या भरतीसाठी शासन निर्णय जाहीर झाला आहे.

 


योजनेचे वैशिष्टे : 

• या भरती द्वारे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5000
हजार लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात एकूण 50 हजार
योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे. 

• मुख्यमंत्री योजनादूतास 10,000/- रुपये एवढे ठोक मासिक वेतन मिळणार आहे. 

• या भरतीमद्धे पात्र होणारे योजनादूत ही 6 महिन्यांच्या कालावधी साठी निवडले जाणार आहेत. 

यासाठी ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक अर्जाची छाननी होणार असून जिल्हा माहिती अधिकारी यासंदर्भातील उमेदवारांची नेमणूक करतील. आणि तरीदेखील अजून भरती प्रक्रियेबाबत तारीख अद्याप निश्चित झाली नाही. परंतु उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख यापूर्वी 17 सप्टेंबर 2024 होती , आता मुदतवाढी नंतर अर्ज करण्याची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. 

अर्जाची लिंक 
https://mahayojanadoot.org/

मुख्यमंत्री योजनादूत पात्रता ●  

• वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांना योजनेचा लाभ घेता येईल. 

• शैक्षणिक अर्हता – कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर. 

• उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक आहे. 

• उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आधिवासी असणे आवश्यक आहे. 

• उमेदवाराचे आधार कार्ड असावे. 

•  उमेदवाराच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावे.


आवश्यक कागदपत्रे 


• विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेल्या ऑनलाईन अर्ज. 

• आधार कार्ड. 

• मोबाईल क्रमांक 

• ई-मेल आयडी 

• पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे/प्रमाणपत्र इ. 

• अधिवासाचा दाखल.(सक्षम यंत्रणेने दिलेला). 

• वैयक्तिक बँक खात्याचा तपशील. 

•  हमीपत्र.(ऑनलाइन अर्जासोबत च्या नमुन्यामधील)

अश्याच प्रकारच्या नवनवीन ताजा घडामोडी आणि सरकारी योजनेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या माय खबर 24 ला व्हिजिट करा..

सोबतच खाली दिलेल्या  लिंक ला क्लिक करून आमच्या Whatsapp group ला जॉईन व्हा 

https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO

 


PostImage

Avinash Kumare

Sept. 27, 2024

PostImage

Gadchiroli News: धक्कादायक बातमी! अल्पवयीन मुलीचा युवकाने केला विनयभंग


Gadchiroli News: घोट येथून जवळच असलेल्या ठाकूरनगर येथे युवकाने एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना 24 सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी आरोपी युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आशिष अमलेंदू बिस्वास (23), रा. ठाकूरनगर असे विनयभंग केलेल्या युवकाचे नाव आहे.

हे देखील वाचा: Chandrapur News: वाढदिवसाला बोलावून विधवा महिलेवर अत्याचार

त्याने पीडित मुलीस आपल्या आजीच्या घरी बोलावले. घरी कोणी नसताना मुलीचा विनयभंग केला. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून घोट पोलिस मदत केंद्रात आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 75 (1) व सहकलम 8 पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे, तसेच मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जया शेडके करीत आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर तपासाची दिशा ठरणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा

 


PostImage

Avinash Kumare

Sept. 25, 2024

PostImage

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या मृत्यूचे हे खरे कारण आले समोर, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा


Akshay Shinde Encounter: बदलापूरमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी, अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला आहे. सोमवारी, तळोजा कारागृहातून बदलापूरकडे नेताना, पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये त्याचा एन्काऊंटर केला.

या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली असून, त्यांनी आरोप केला आहे की पोलिसांनी फेक एन्काऊंटर केला. या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.

हे देखील वाचा: RBI Guidelines: सावधान! मार्केटमध्ये आलेल्या बनावट 500 रुपयांच्या नोटांविषयी RBI ची महत्त्वाची गाईडलाईन, असे करा नोटांची ओळख

अक्षय शिंदेच्या मृत्यूचे खरे कारण आता स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, त्याच्या डोक्यात एक गोळी लागली होती, ज्यामुळे त्याला अती रक्तस्त्राव झाला. या शवविच्छेदन प्रक्रियेस सात तास लागले, आणि या प्रक्रियेची व्हिडिओग्राफी देखील करण्यात आली होती. शवविच्छेदन पाच डॉक्टरांच्या पॅनलने केले.

अक्षय शिंदेवर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याच्या तपासासाठी ठाणे क्राईम ब्राँचची टीम तळोजा कारागृहात ट्रान्सपर वॉरंटसह आली. सोमवारी संध्याकाळी 5.30 वाजता, आरोपीला तळोजा जेलमधून ठाण्याकडे नेण्यात आले. पोलीस व्हॅनमध्ये संजय शिंदे, निलेश मोरे, अभिजीत मोरे आणि हरिश तावडे यांचा समावेश होता.

रस्त्यात जात असताना, अक्षय शिंदेने शिवीगाळ केली आणि त्याने "मला जाऊ द्या" असे म्हटले. त्यानंतर, निलेश मोरे यांनी संजय शिंदेंना फोन करून या संदर्भात माहिती दिली. अचानक, अक्षयने निलेश मोरेंसोबत झटापट सुरू केली आणि त्याने पिस्तुल खेचण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये एक गोळी फायर झाली, ज्यामुळे निलेश मोरे जखमी झाले.

अक्षयने पिस्तुल स्वतःकडे घेत संजय शिंदे आणि हरिश तावडे यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. मात्र, त्या गोळ्या पोलिसांना लागल्या नाहीत. यावेळी, संजय शिंदेने अक्षयवर एक गोळी झाडली, ज्यामुळे त्याला जखमी करण्यात आले.

पोलीस त्याला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रूग्णालयात घेऊन गेले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अशा प्रकारे, अक्षय शिंदेच्या मृत्यूच्या घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.


PostImage

Avinash Kumare

Sept. 24, 2024

PostImage

काल चंद्रपूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर येथील प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा आढावा बैठक घेण्यात आली..!


काल चंद्रपूर येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष हा जोमाने तयारीला लागला आहे 

 सध्या महाराष्ट्रात निवडणूकची तयारी जोमात सुरू आहे आणि सगळीकडेच त्याच प्रचार प्रसार चालू आहे अशातच 

 काल दिनांक 23 सप्टेंबर 2024 चंद्रपूर येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेकाँग्रेस पक्ष जोमाने तयारीला लागला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपुर येथील प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा आढावा बैठक घेण्यात आली

     या आढावा बैठकीला उपस्थित प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र राज्य प्रभारी रमेशजी चैनीथला साहेब, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार साहेब, खासदार प्रतिभाताई धानोरकर मॅडम, खासदार नामदेवराव किरसान साहेब, पदवीधर आमदार अभिजीत वंजारी साहेब, चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे साहेब, डॉ. आशिष कोरेटी, गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे, गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ बनसोड काँग्रेस कार्यकर्ते नीलकंठभाऊ गोहने अंकुशभाऊ गाढवे, सारंगभाऊ जांबुळे, श्रीकांतभाऊ आतला व ईतर मान्यवर उपस्थित होते*

https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO


     


PostImage

Avinash Kumare

Sept. 23, 2024

PostImage

लवकरच घेऊन येतोय BSNL 5G स्वस्त दराचा  तडका आणि Jio ला लागणार जोरदार झटका...


लवकरच घेऊन येतोय BSNL 5G स्वस्त दराचा  तडका आणि Jio ला लागणार जोरदार झटका 

BSNL 5G Testing : खर तर खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने या संधीचा जोरदार फायदा उचलला आहे आणि स्वस्त प्लॅन्स लॉन्च केले आहे. यासोबतच कंपनी आपल्या नेटवर्कचा वेगाने विस्तार करत आहे. आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. BSNL ने 5G नेटवर्कची चाचणी सुरू केली आहे  

त्यामुळे ग्राहकांना आपल्या खिशातून जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही उत्तम आणि स्वस्त दरात आपल्याला सुपर से भी उपर वाला नेटवर्क मिळणार आहे. त्यासाठी BSNL 5G Network Testing चालू आहे कृपया आपली जिओ ची सिम BSNL मध्ये पोर्टल करून घ्या. 


BSNL च्या 4G-5G च्या दिशेने वाटचाल करत आहे. यासाठी कंपनीने Lekha Wireless, Galore

 

Networks, VVDN Technologies आणि WiSig सारख्या कंपन्यांसोबत भागादारी केली आहे. या कंपन्या BSNL साठी 5G नेटवर्कची चाचणी करत आहे. एका अहवालानुसार, BSNL सध्या दिल्लीच्या मिंटो रोडवर लेखा वायरलेसच्या सहकार्याने 5G नेटवर्कची चाचणी करत आहे. VVDN ने चाणक्यपुरीमध्ये 5G नेटवर्कची चाचणी सुरू केली आहे. Galore Networks सध्या MTNL साठी शादीपूर, राजेंद्र नगर आणि करोल बाग येथे 5G नेटवर्कची चाचणी करत आहे. 

BSNL 5G लॉन्च ची तारीख जाहीर:
द हिंदूच्या एका रिपोर्टनुसार, BSNL च्या आंध्र प्रदेशचे प्रिन्सिपल जनरल मॅनेजर, एल. श्रीनु यांनी अलीकडील एका पत्रकार परिषदेत जाहीर केले की BSNL 2025 च्या संक्रांतीपर्यंत आपली 5G सेवा लॉन्च करण्याची तयारी करत आहे. सध्या कंपनी 5G चा लॉन्च शक्य तितक्या लवकर करण्यासाठी टॉवर्स आणि इतर आवश्यक उपकरणांसह आपली पायाभूत सुविधा अपग्रेड करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. 

अश्याच प्रकारचे नवनवीन ताज्या बातम्यांसाठी रोजगार संदर्भात जाणून घेण्यासाठी सरकारी योजना, सरकारी नोकरी  किंवा इतर नवीन अपडेट साठी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा...! 

https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO

 

 

 

 


PostImage

Avinash Kumare

Sept. 23, 2024

PostImage

Post Man: बदलत्या डिजिटल युगात जिवाभावाच्या पोस्टमन दादा चा सर्वांना पडला विसर


Post Man: काळाच्या ओघात आणि मोबाईलच्या उदयानंतर, एकेकाळी जिवाभावाचा वाटणारा पोस्टमनदादा आता विसरला गेला आहे. डिजिटल क्रांतीमुळे आणि स्मार्टफोनच्या आगमनानंतर पत्रव्यवहार जवळपास बंद झाला आहे. यामुळे एकेकाळी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या पोस्टमनची गरज आता केवळ शासकीय कामापुरती उरली आहे.

 

पोस्टमनचे महत्त्व पूर्वीचे

हे देखील वाचा: प्रेम हे कुणावरही होऊ शकते...!

पूर्वी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी आस्थेने वाट पाहायचे त्या पोस्टमनची, जो खाकी वेषात आणि सायकलवरून पत्रे पोहोचवायचा. पोस्टमन हा फक्त पत्रांचा वाहक नव्हता, तर तो अनेकांच्या भावनांचा दूत होता. पत्रांमध्ये हाती पडणारे शब्द, नाती आणि आठवणी यामुळे घरात एक वेगळाच आनंद असायचा. पत्र हातात पडताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसायचा, आणि तो आनंद शब्दांपलीकडचा असायचा.

 

डिजिटल क्रांतीने बदललेले नातेसंबंध

स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या युगात पोस्टमनची भूमिका मात्र संपली आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे त्याचे स्थान ई-मेल्स आणि तात्काळ मेसेजिंगच्या जगात मागे पडले आहे. पोस्टमनच्या आगमनाने जो उत्साह निर्माण व्हायचा, तो आता स्मार्टफोनच्या स्क्रीनवर उमटणाऱ्या संदेशांनी ताब्यात घेतला आहे. यामुळेच आजच्या युगात पोस्टमनदादा फक्त शासकीय पत्रे पोहोचवणारा कर्मचारी बनला आहे.

हे देखील वाचा: Who Is The Most Beautiful Women In The World: जगातील सर्वात सुंदर महिला 'या' देशात राहतात, जाणून घ्या भारतीय कितव्या क्रमांकावर?

 

शेजारी आणि पोस्टमन

पोस्टमन हा शेजारीधर्म पाळण्याचा एक भाग होता. तो "तार" आणताना सारा शेजार गोळा व्हायचा. कुठे आनंदाची वार्ता, तर कुठे दुःखाची बातमी; साऱ्यांना एकत्र आणणारा पोस्टमन हा एक सामाजिक घटक होता. त्याच्या माध्यमातून नाती घट्ट व्हायची. परंतु, आजच्या वेगवान डिजिटल युगात ही सामाजिक भावना हरवली आहे. शेजारीपण, आपुलकी, आणि आस्था या सर्व गोष्टी तांत्रिक प्रगतीत हरवून गेल्या आहेत.

 

डिजिटल युगात पोस्टमनची भूमिकेतील बदल

आज पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र यांचा वापर शून्यावर आला आहे. मनीऑर्डर पाठवणे असो वा शासकीय योजना, सर्व गोष्टी आता ऑनलाइन झाल्या आहेत. त्यामुळे पोस्टमनची जबाबदारीदेखील कमी झाली आहे. एकेकाळी घराघरांत मनीऑर्डर पोहोचवणारा पोस्टमनदादा, आता मोबाईल बँकिंगमुळे कमी महत्त्वाचा ठरला आहे.

तुम्ही तुमच्या लहानपणी पोस्टमनशी संबंधित आठवणी सांगू शकता का? त्या आठवणींमुळे तुमच्यावर कसा परिणाम झाला होता? आपल्या अनुभवांबद्दल नक्की कळवा!


PostImage

Avinash Kumare

Sept. 23, 2024

PostImage

प्रेम हे कुणावरही होऊ शकते...!



मित्रांनो 

Don't Worry b happy

प्रेम हे कुणावरही होऊ शकते
प्रेमाला भाषा संस्कृती शी काही घेणं देणं नसते
प्रेम ही निरागस असते...सोज्वळ असते 
सखोल मनाने केलेली तपश्चर्या असते
प्रेम ही एकाच व्यक्तीवर जीव लावून बसते

आणि जर का प्रेमात गुलीगत धोका मिळालंच तर 
रडत बसण्यापेक्षा स्वतःला समजवायच असते.
मी कोण आहे याची ओळख स्वतःला पटवून दयायची असते
आयुष्याचा खडतर प्रवास स्वतःलाच करायचं असते
हीच खरी वस्तुस्थिती आहे अस समजून चालायचं असते
कारण, चुकलेल्या वाटाना दिशा दाखवायची असते
आणि मुकलेल्या माणसाला हाथ दयाच असते.....! 
अंतर्मनातील भावना महत्वाची असते 
 शेवटी प्रेम तर या जगात कुणावरही होऊ शकते...!

 

                         

                               Written By ~ Avinash Kumare


PostImage

Avinash Kumare

Sept. 20, 2024

PostImage

या अति दुर्गम भागातील ग्रामवासीयांना मिळत आहे शिक्षणासाठी आणि उद्योगासाठी सरकार कडून आर्थिक लाभ..!


ज्या दुर्गम भागात अजूनपर्यंत शिक्षण पोहचला नाही.
त्या लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था च्या कार्यातून 
त्यांचं भविष्य उज्वल झालं आहे. 
लघु आणि कुटील उद्योग कोंबडी पालन ते बत्तक पालन वैकल्पिक शेती पासून ते महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प कै. लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट ने पूर्ण करून दाखवलं आहे.  

तुम्ही पण बघू शकता की कस लक्ष्मणराव मानकर च्या कार्यातून बहुतांश लोकांना याच चांगलाच फायदा झाल आहे. त्यांच्या जीवनातखूप मोठा बदल झाल आहे.  

  • कर्जाचा खूप मोठा डोंगर असलेल्या हिवराज नैताम 
    आजच्या काळात वर्षातून १ लाख ४२ हजार रुपये कमवू शकलेच नसते जर या ट्रस्ट चा सहारा त्याना मिळाला नसता तर 
    आज त्यांच्याकडे स्वतःची पिकअप गाडी नसती  

त्याचप्रमाणे साखेरा च्या जनार्धन कटाने साठी प्रिंटिंग मशीन आणि झेरॉक्स मशीन घेणं अवघड झालं असत आज ते वर्षाचे ६४ हजार रुपये पण कमवू शकले नसते. जर लक्ष्मणराव मानकर ट्रस्टचा त्याना आधार मिळाला नसतं 

  • लक्षणराव मानकर स्मृती संस्था मधे कार्यरत असलेले श्री राकेश जी उइके आणि संदीप जी भांडेकर यांच्या मार्गदर्शना खाली.....!

     

    त्यानी छोटस अंड्याच व्यवसाय चालू केलं. आणि या व्यवसायामुळे त्याची घरची परिस्थिती चांगली झालेली आहे. आणि व्यवसायामुळे त्यानी आपल्या मुलाला सायन्स मध्ये शिक्षण पण देऊ शकले. आणि अशाप्रकारे लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था मध्ये कार्यरत असलेले

राकेश जी उईके आणि संदीप भांडेकर हे वेळोवेळी त्यांच्याशी भेट घेत असतात. आणि त्याना योग्य मार्गदर्शन देत असतात.  

 

अविनाश पोरेटी याना कैलाश लक्षणराव मानकर यांच्या नागपूर संस्थे मधून बदक पालन, मत्स्य पालन, कोंबडी पालन, यामुळे त्यांची आर्थिक उन्नती झाली झाली.

आणि त्यानी या व्यवसायातून स्वतःची एक नवीन ट्रॅक्टर विकत घेतला आहे. आणि त्यांचं वर्षातून एक ते दीड लाखापर्यंत त्यांचं टर्न ओवर आहे.

चिंचोली चे अनिकेत गुरनुले कोंबदयचे नर आणि 2 मादा घेऊन कोंबडी पालन करून जवळपास 

48 हजार रुपये त्यानी कमवल नसत जर त्याना लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थाचा त्याना सहारा मिळाला नसता. या व्यवसायामुळे त्यांच परिवार खुश आहेत आनंदी आहेत कारण त्याना वर्षातून 50 तरी हजारापर्यंत नफा होतो...! त्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती या व्यवसायातून दिसून येत आहे.  

 मोहालीची सुलोचना 


जय दुर्गा स्वयंसहाय्यता समूहाची सगळ्या महिला
बकरी पालन करून आज लाखो रुपये कमवल नसत जर त्याना लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट चा सहारा मिळालं नसत तर  

  • प्रणय तुलावी धानोरा
    हा एक उत्तम उदाहरण आहे जो एकेकाळी दुसऱ्याच्या हाताखाली काम करून आपलं प्रपंच चालवत होता. पण लक्ष्मणराव मानकर या संस्थेच्या माध्यमातून ते आज दुसऱ्यांना आपल्या हाताखाली मजूर ठेवत आहेत.  

आणि

  •  श्री राकेश उईके यांच्यासारखं तडफदार कार्यकर्ता जर त्याना वेळेवर मार्गदर्शन दिले नसते तर आज त्याना यापासून वंचीत राहावं लागलं असत. 
    त्यानी आपल्या क्षेत्रातील जवळपास 162 प्रकारचे  छोटं छोटे व्यवसाय सुरू केले आहेत...! 

आणि त्या व्यवसायातून अनेक आदिवासी लोकांचा उदरनिर्वाह अत्यंत चांगल्या प्रकारे होऊन राहिला आहे. त्या आदिवासी भागातील लोकांच्या चेहऱ्यावर आज स्मिथ हास्य येऊन राहील आहे. आणि या व्यवसायामुळे आज ते खूप सुखा समाधानाने आपले जीवन जगत आहेत..!  
आणि हे सगळं शक्य होऊ शकलं ते फक्त कैलासराव लक्ष्मणराव मानकर या संस्था च्या माध्यमातून  

  • लक्ष्मणराव मानकर मेमोरियल ट्रस्ट च्या माध्यमातून चालणाऱ्या विद्यालयाने ग्रामीण क्षेत्रातील मुलांना आता शिक्षणाची गॅरंटी दिली आहे. अतिदुर्गम क्षेत्रातील 30 गावामध्ये गेल्या चार वर्षांत एकलव्य एकल विद्यालय सुरू आहे.


त्याच कारण त्या मुलांची शिक्षण खुपच उत्तम प्रकारे चालू आहे. ज्यांचे आई वडील सप्टेंबर आक्टोबर महिन्यात ऊस कापण्यासाठी दुसऱ्या गावात जात असतात. 
या विद्यालयातून जवळपास 75 टक्के मुलांना संधी मिळाली आहे.  

ज्या मुलांची संख्या 120 आहे. 
गोपवाडी, लोन्द्री, फेटरा, या विद्यालयामुळे त्या मुलांना शिक्षणापासून वंचीत होण्यापासून वाचवलं आहे. 
लक्ष्मणराव मानकर या ट्रस्ट च्या माध्यमातून जी. प शाळेमध्ये सुद्धा उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.  

 

मागील ५ वर्षांपासून हे एकलव्य शाळा सुरू झाल्या 
जवळपास १२० विद्यार्थ्यांना या शाळेचा लाभ झाला 
यापूर्वी ते  १२० विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत होते पण कैलासराव लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट च्या माध्यमातून
माळ पठार चाळिसगाव मधे एकलव्य एकल विद्यालय सुरू झाले तेव्हापासून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचली.  

हा ट्रस्ट त्या महामानव च्या नावाने आहे. ज्यांचे अस्तित्व राजकारण सेवा ला जुडून होत. विधायक आणि सांसद होते त्या लक्ष्मणराव मानकर ने एकीकडे जनसंघ आणि बिजेपीला दिल आणि दुसऱ्या बाजूला मानववसेवा  राजकारण ला मूलमंत्र बनवलं. म्हणून त्यांच्या नावाने या पवित्र ट्रस्ट च्या

या कार्याला समोर नेण्यासाठी माननीय सडक परिवहन एवम राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी चा खुप या कार्यात खूप मोठा वाटा आहे
खासकरून नागपूर मध्ये विशेष ट्रेनिंग दिली जाते  मुलींना त्यामधून मनीषा मडावी यांची नुकतीच जानेवारी महिन्यात भारतीय खेळाडू पदासाठी निवड झाली.  

 

 

 

 

 

अशाचप्रकारचे शासकीय, औद्योगिक, शैक्षणिक आणि नवनवीन ताजी बातमी, चालू घडामोडी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या Whatsapp Group ला जॉईन व्हा  

https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc

 

 

 


PostImage

Avinash Kumare

Sept. 20, 2024

PostImage

Who Is The Most Beautiful Women In The World: जगातील सर्वात सुंदर महिला 'या' देशात राहतात, जाणून घ्या भारतीय कितव्या क्रमांकावर?


Who Is The Most Beautiful Women In The World: जगातील सर्वात सुंदर महिला कोणत्या देशात राहतात, याबाबत एकसंध मानक नसले तरी विविध सर्वेक्षणांमधून वेगवेगळ्या देशांचा उल्लेख केला जातो. सौंदर्य ही एक सापेक्ष गोष्ट असून त्याचे मोजमाप प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. परंतु काही सर्वेक्षण आणि प्रतिष्ठित संस्थांच्या अंदाजांनुसार विविध देशातील महिलांचे सौंदर्य वैश्विक स्तरावर मानले जाते.

मिसोसॉलॉजीच्या मते, जगातील सर्वात सुंदर महिलांचा देश म्हणजे व्हेनेझुएला. यानंतरच्या यादीत फिलीपिन्स, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम, थायलंड, पोर्तो रिको, इंडोनेशिया, कोलंबिया, आणि अमेरिका यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा: RBI Guidelines: सावधान! मार्केटमध्ये आलेल्या बनावट 500 रुपयांच्या नोटांविषयी RBI ची महत्त्वाची गाईडलाईन, असे करा नोटांची ओळख

ScoopHoop च्या सर्वेक्षणानुसार, ब्राझील हा देश जगातील सर्वात सुंदर महिलांचा मान पटकावतो. दुसऱ्या क्रमांकावर युक्रेन तर त्यानंतर दक्षिण कोरिया, डेन्मार्क, आणि कोलंबिया यांचा क्रमांक आहे. रशिया या यादीत सहाव्या स्थानावर आहे, त्यानंतर व्हेनेझुएला, इटली, नेदरलँड, आणि कॅनडातील महिलांचा समावेश होतो.

डेफिनेशनच्या सर्वेक्षणानुसार, इटली पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर युनायटेड किंगडम, बोलिव्हिया, आणि मग भारत यांचा क्रमांक लागतो. यानंतर फिलीपिन्स, नेदरलँड, स्वीडन, बल्गेरिया, आणि अर्जेंटिना हे देश आहेत.

BScholarly या सर्वेक्षणात तुर्की देशातील महिलांना जगातील सर्वात सुंदर मानले गेले आहे, त्यानंतर ब्राझील, फ्रान्स, आणि रशिया हे देश आहेत. या यादीत भारत देखील उल्लेखनीय आहे, जो आंतरराष्ट्रीय सौंदर्य यादीत स्थान मिळवतो.

म्हणजेच, विविध सर्वेक्षणांनुसार भारतीय महिला आंतरराष्ट्रीय पातळीवर सौंदर्याच्या यादीत स्थान मिळवतात, परंतु ते क्रमवारीनुसार वेगवेगळे असू शकते. काही सर्वेक्षणांनुसार भारतीय महिलांना शीर्ष 10 मध्ये स्थान दिले गेले आहे.


PostImage

Avinash Kumare

Sept. 15, 2024

PostImage

RBI Guidelines: सावधान! मार्केटमध्ये आलेल्या बनावट 500 रुपयांच्या नोटांविषयी RBI ची महत्त्वाची गाईडलाईन, असे करा नोटांची ओळख


RBI Guidelines: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 500 रुपयांच्या बनावट नोटांबाबत महत्त्वाची गाईडलाईन जारी केली आहे. 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यापासून 500 रुपयांच्या नोटांचा चलनात वापर वाढला आहे. त्यामुळे बाजारात बनावट नोटा आणण्याचे प्रकार वाढले आहेत. यासाठी आरबीआयने नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

500 रुपयांच्या नोटांचा वाढता वापर लक्षात घेता, काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे आरबीआयने नागरिकांना 500 रुपयांच्या नोटा मिळाल्यास त्यांची नीट तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. या बनावट नोटांमुळे सामान्य लोकांची फसवणूक होण्याची शक्यता वाढली आहे.

हे देखील वाचा : MSF Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये निघाली इतक्या पदांसाठी भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज

 

500 रुपयांची खरी नोट कशी ओळखाल?

आरबीआयने बनावट नोटांपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत, ज्या नागरिकांनी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत:

  1. पारदर्शक अंक: 500 रुपयांच्या खरी नोटेवर 500 हा अंक पारदर्शक स्वरूपात दिसतो.
  2. लेटेंट इमेज: नोटेवर लेटेंट इमेज (लपलेली प्रतिमा) असते.
  3. देवनागरीतील पाचशे: 500 रुपयांच्या नोटेवर देवनागरी लिपीत 'पाचशे रुपये' लिहिलेले असते.
  4. सिक्युरिटी थ्रेड: नोटेला तिरपे केल्यावर सिक्युरिटी थ्रेड निळ्या रंगात बदलतो.

हे देखील वाचा : Aadhar Card Mobile Number Link: आता एकच मोबाईल नंबर इतक्या आधार कार्डशी करता येणार लिंक

 

ATM मधून बनावट नोटा मिळण्याची शक्यता

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, काही वेळा एटीएममधून देखील बनावट नोटा मिळण्याची शक्यता असते. काही फसवणूक करणारे लोक बनावट नोटा एटीएममध्ये पोहोचवतात. अशा परिस्थितीत बँक अधिकाऱ्यांकडून देखील कधीकधी मदत मिळत नाही. त्यामुळे एटीएममधून पैसे काढल्यानंतर नागरिकांनी नोटांची तपासणी करूनच पुढील व्यवहार करावा.

 

बनावट नोट मिळाल्यास काय करावे?

जर आपल्याला बनावट 500 रुपयांची नोट मिळाली, तर तातडीने जवळच्या बँक शाखेत संपर्क साधावा आणि याची माहिती द्यावी. आरबीआयच्या गाईडलाईन्सनुसार, नागरिकांना अशा नोटांची योग्य हाताळणी करण्याची सूचना दिली आहे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Avinash Kumare

Sept. 13, 2024

PostImage

Chandrapur News: वाढदिवसाला बोलावून विधवा महिलेवर अत्याचार


Chandrapur News: भद्रावती शहरात वाढदिवसाच्या निमित्ताने विधवा महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 11) समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रवींद्र सोनटक्के (38, कोरपना) याला अटक केली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी व पीडित महिला दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. आरोपीने वाढदिवस साजरा करण्यासाठी शहराबाहेर जायचा आग्रह धरला, आणि पीडित महिला आपल्या एका मैत्रिणीसह त्याच्यासोबत गेली.

सोमवारी (दि. 9) सायंकाळी ते तिघेही मानोरा जंगल शिवाराजवळ पोहोचले. तिथे आरोपीने महिलेला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. तिच्या मदतीला आलेल्या मैत्रिणीलाही आरोपीने मारहाण केली. या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुरुवारी आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


PostImage

Avinash Kumare

Sept. 11, 2024

PostImage

हत्तीने केलेल्या शेतपिकांची नासधुशी ची तात्काळ पंचनामा करावा असे आमदार कृष्णाजी गजबे यांनी वन अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल..!


My khabar 24 :--डोंगरगाव येथे जंगली हत्तींचा धुमाकूळ; शेतपिकांची  नासधूस* 

 *आमदार कृष्णा गजबे हे शेतकऱ्यांच्या बांधावर* 

**देसाईगंज:- देसाईगंज तालुक्याच्या डोंगरगाव येथे जंगली हत्तींनी धुमाकूळ घालीत परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांना पायदळी तुडवून मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतपिकांची मोठ्या प्रमाणावर जंगली हत्तींनी नासधूस केल्याची माहिती आमदार कृष्णा गजबे यांना कळताच, आज,१० सप्टेंबरला परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जाऊन स्वतः पाहणी केली.** 

*सध्या स्थितीत जंगली हत्ती देसाईगंज तालुका परिसरात वास्तव्यास आहेत.दोन दिवसांपूर्वी कुरखेडा तालुक्यातील गुरूनुली, अरततोंडी, शिरपूर व परिसरातील शेतकऱ्यांच्या धान पिकांची नासधूस केली होती.अशातच आता देसाईगंज तालुक्यात हत्तींनी धुमाकूळ घातला असल्याने देसाईगंज वन परिक्षेत्र अधिकारी मेहर यांना पाचारण करून तात्काळ शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून; नुकसाभरपाईची रक्कम शेतकरी बांधवांना देण्याची मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी केली आहे.तसेच जंगली हत्तींचा बंदोबस्त तात्काळ करण्यात यावा; असेही या प्रसंगी गजबे यांनी वनाधिकारी यांना सांगितले आहे.*

*यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, भाजपा तालुका अध्यक्ष सुनील पारधी, तालुका महामंत्री वसंतरावजी दोनाडकर, सामाजिक कार्यकर्ते रोशन ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हिरालालजी शेंडे, कैलाशजी पारधी, भास्कर बनसोड, भोलेनाथ धनबाते, श्रीराम ठाकरे व डोंगरगाव येथील शेतकरी बांधव उपस्थित होते.*


PostImage

Avinash Kumare

Sept. 11, 2024

PostImage

Gadchiroli News : खासदार डॉ. नामदेव किरसान यांची सिरोंचा येथे आढावा बैठक, जनतेच्या समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांना आदेश


Gadchiroli News : तहसील कार्यालय सिरोंचा येथे गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत शिक्षण, आरोग्य, BSNL नेटवर्क, सार्वजनिक बांधकाम आणि विद्युत विभागातील कामांची सखोल चर्चा करण्यात आली. खासदार किरसान यांनी जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कामात गती आणण्याचे आदेश दिले.

हे देखील वाचा: Gadchiroli News : वडसा-चांदाफोर्ड गोंदिया रेल्वेसेवा पूर्ववत सुरू, खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रयत्नांना यश !

या प्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार पेंटाराम तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकाडवार, परिवहन सेल जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी सिरोंचा सतीश जवाजी, बानया जनगाम, अहमद अली शेख, बबलू पासा, गणेश राच्चावार, मालिका अर्जुनराव अकुला, संपत गोगुला, यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Avinash Kumare

Sept. 9, 2024

PostImage

MSF Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये निघाली इतक्या पदांसाठी भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज


MSF Recruitment 2024: मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात. 

या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.

हे देखील वाचा: Sarkari Yojana 2024: रेशन धारकांसाठी मोठी बातमी ! आता मोफत तांदळाऐवजी मिळणार या नवीन 9 वस्तू

 

पदाचे नाव :  ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन.
 जागा : 7
शैक्षणिक पात्रता :  कोणत्याही शाखेची पदवी, मराठी आणि इंग्रजी टायपिंग (GCC मान्यता)
वयोमर्यादा :  25 ते 40 वर्षे

 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 18 सप्टेंबर 2024

हे देखील वाचा: Sarkari Yojana 2024: मुख्यमंत्री वयोश्री योजनेत करण्यात आले या सुधारणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा. 
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe_BN-TV7c5PWsPzBlzy9bnccLGnE75Mfzt-u0QJKhqYgUcZg/viewform

अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Avinash Kumare

Sept. 6, 2024

PostImage

Samsung Crystal 4K Dynamic TV: सैमसंग ने भारत में लॉन्च किए 43 और 50 इंच के सबसे सस्ते 4K टीवी, जानें कीमत और फीचर्स


Samsung Crystal 4K Dynamic TV: सैमसंग ने अपने नए Samsung Crystal 4K Dynamic TV को भारत में लॉन्च कर दिया है। इस सीरीज में 43 इंच और 50 इंच के स्मार्ट टीवी शामिल हैं, जो आकर्षक फीचर्स के साथ आते हैं। सैमसंग के इन नए टीवी में मल्टी-वॉइस असिस्टेंट, क्रिस्टल प्रोसेसर, और 4के रेजोल्यूशन वाला डिस्प्ले दिया गया है, जो बेहतरीन व्यूइंग एक्सपीरियंस प्रदान करता है।

 

Samsung Crystal 4K Dynamic TV Specifications

सैमसंग के इन स्मार्ट टीवी में एयर स्लिम डिजाइन दिया गया है, जो इन्हें बेहद आकर्षक और पतला बनाता है। इसमें 4K डिस्प्ले है और यह बिल्ट-इन Knox सपोर्ट के साथ आता है, जिससे सुरक्षा भी मजबूत होती है। इसे ऑपरेट करने के लिए इको-फ्रेंडली सोलर-सेल रिमोट मिलता है, जो सूरज की रोशनी से चार्ज होता है और इसमें बैटरी लगाने की जरूरत नहीं पड़ती।

इन टीवी में HDR सपोर्ट और कॉन्ट्रास्ट एनहंसर जैसे फीचर्स दिए गए हैं, जिससे वीडियो क्वालिटी और भी बेहतर हो जाती है। साथ ही, इसमें डायनेमिक 3D साउंड और बिल्ट-इन स्पीकर का सपोर्ट है, जिससे ऑडियो अनुभव भी प्रभावशाली बनता है। कनेक्टिविटी के लिए इसमें HDMI और USB पोर्ट दिए गए हैं।

 

कीमत और उपलब्धता

Samsung Crystal 4K Dynamic TV की शुरुआती कीमत ₹41,990 है। यह टीवी सैमसंग की आधिकारिक वेबसाइट और अमेजन इंडिया पर उपलब्ध है।


PostImage

Avinash Kumare

Sept. 4, 2024

PostImage

Urfi Javed: उर्फी जावेद के साथ 15 साल के लड़के ने की शर्मनाक हरकत: एक्ट्रेस का चौंकाने वाला खुलासा


Urfi Javed: टीवी की मशहूर एक्ट्रेस और फैशन आइकन उर्फी जावेद अक्सर अपनी बेबाकी और बोल्ड फैशन चॉइस के कारण सुर्खियों में रहती हैं। हाल ही में, एक सार्वजनिक स्थान पर उनके साथ एक ऐसी घटना घटी जिसने न सिर्फ उन्हें बल्कि उनके फैंस को भी चौंका दिया है।

उर्फी जावेद इन दिनों अपने नए शो "फॉलो कर लो यार" को प्रमोट करने में लगी हुई हैं। शो के प्रमोशन के लिए वह लगातार नए और अनोखे तरीके अपना रही हैं, जैसे कि अपने आउटफिट्स पर शो का नाम लिखना और सोशल मीडिया पर अलग-अलग स्टार्स को मैसेज करना।

 ये भी पढे : UP News: रातभर गन्ने के खेत में दो गर्लफ्रेंड के साथ युवक का प्यार, लेकिन लालच ने ली जान

लेकिन बीती रात, जब उर्फी जावेद अपने शो को प्रमोट करने के दौरान एक पब्लिक एरिया में थीं, तब एक अप्रत्याशित और शर्मनाक घटना हुई। उर्फी ने इस घटना का खुलासा अपने इंस्टाग्राम स्टोरी में किया। उन्होंने बताया कि एक 15 साल का लड़का उनके पास से गुजरते हुए अचानक सबके सामने चिल्लाया, "तुम्हारा बॉडी काउंट क्या है?"। इस सवाल से उर्फी बेहद आहत और हैरान रह गईं। इसके अलावा, उस लड़के ने उनके परिवार और उनकी माँ के बारे में भी आपत्तिजनक बातें कहीं, जो बेहद असभ्य थीं।

उर्फी जावेद के साथ ऐसा पहली बार नहीं हुआ है। वह इससे पहले भी सोशल मीडिया ट्रोलिंग और अभद्र टिप्पणियों का शिकार हो चुकी हैं। अपने बोल्ड फैशन के कारण उन्हें अक्सर ट्रोलिंग का सामना करना पड़ता है.


PostImage

Avinash Kumare

Sept. 2, 2024

PostImage

कोंढाळा या गावात पहिल्यांदाच बैलांसोबत चक्क घोड्याला घेऊन " बैल पोळा’ साजरा करण्यात आला..!


कोंढाळा या गावात पहिल्यांदाच  बैलांसोबत चक्क "घोड्याला ''  घेऊन
" बैल पोळा’ साजरा करण्यात आला...!  

My khabar 24 :-  
कोंढाळा :  दिनांक 2 सप्टेंबर २०२४ सोमवार ला बैल पोळ्याचा सण कोंढाळ्या च्या दत्त मंदिर पटांगणात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला...!  

 सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील जुन्या परंपरेनुसार चालत आलेली झडत्या पण घेण्यात आलं 
आता तुम्हाला वाटत असेल की झडत्या हा काय प्रकार आहे. तर ही सम्पूर्ण महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे 
जी फक्त तुम्हाला विदर्भातच बघायला मिळेल 
बैल पोळ्याचा सण साजरा करताना हे झडती बोलावी लागते. 
आणि कोंढाळा या गावी याचे विशेष परंपरा आहे. 
जी सातत्याने हजारो वर्षांपासून ही संस्कृती
 कोंढाळा या गावच्या लोकांनी जोपासून ठेवली आहे. आणि झडत्या घेतल्या शिवाय तर पोळा पूर्ण होतच नाही..! हीच तर झाडीपट्टीतील खरी संस्कृती आहे. 
जी आपण वर्षानुवर्षे आतापर्यंत टिकवून ठेवलं आहे..!


झडती:   वाटी रे वाटी खोबर्‍याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. 

झडती:  बळी रे बळी लिंब बनी, अशी कथा सांगेल कोणी', 'राम-लक्ष्मण गेले हो वनी, राम-लक्ष्मणाने आणली वनफुले', ते महादेव पारबतीच्या हाती, तिनशे साठ नंदी एक नमन..गौरा पार्वती हर बोला हर - हर महादेव..!  

झडती:  मेंढी रे मेंढी शेंबडी मेंढी ते खाते आला-पाला तिचा गुरू माहा चेला लाथ मरून सरका केला.' एक नमन कवळा पारबती. हर बोला हरहर महादेव 

 

पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो.
सर्जा-राजाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच "बैल पोळा''  
अशातच जर गडचिरोली जिल्ह्यातील कोंढाळा या गावात बैलांसोबत घोड्याचाही समावेश झालं तर स्वर्गाहुन सुंदरच  की फक्त घोड्याच कौशल्य 
बघण्याकरिता कोंढाळा या गावातील हजारो लोकांची गर्दी आणि उत्सुकता अजून वाढली आणि  दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा खूप छान प्रकारे हा सण या गावात पार पडलं...!  

स्वप्न भंगले  तरुण मंडळी फडफडले  
सरकारी नोकरीसाठी वाट पाहू पाहू थकले 
जागा नाही निगत म्हणून रडू रडू बसले 
खोट्या भाषणाने बळी पडून माझे मतच वाया गेले
रोजगार द्या म्हणू म्हणू सगळे बेरोजगारच होऊन बसले 
बोला एक नमन गौरा पार्वती हर बोला हर- हर महादेव...!  


 

 

 

 

 


PostImage

Avinash Kumare

Sept. 1, 2024

PostImage

UP News: रातभर गन्ने के खेत में दो गर्लफ्रेंड के साथ युवक का प्यार, लेकिन लालच ने ली जान


UP News: उत्तर प्रदेश के अंबेडकरनगर जिले में प्रेम और विश्वासघात की एक खौफनाक घटना सामने आई है, जहां दो महिलाओं ने मिलकर अपने प्रेमी की बेरहमी से हत्या कर दी। इस घटना ने पूरे इलाके में सनसनी फैला दी है और गांव में डर और हैरानी का माहौल बना हुआ है।

गांव सीहमऊ मोलनापुर में 26 अगस्त की रात एक दिल दहला देने वाली वारदात हुई। पुलिस को गन्ने के खेत में 27 वर्षीय संदीप चौहान का अर्धनग्न शव मिला, जिसके सिर पर गंभीर चोटों के निशान थे। जांच में पता चला कि संदीप का प्रेम संबंध गांव की दो महिलाओं से था, और यही रिश्ता उसकी मौत का कारण बना।

संदीप पिछले कुछ समय से दोनों महिलाओं को ब्लैकमेल कर रहा था। उसकी इस हरकत से तंग आकर दोनों महिलाओं ने उसे सबक सिखाने की योजना बनाई। उन्होंने संदीप को रात में गन्ने के खेत में मिलने बुलाया। वहां पहुंचने पर, दोनों महिलाओं ने चाइनीज टॉर्च से संदीप के सिर पर वार किए, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। हत्या के बाद, वे उसे वहीं छोड़कर फरार हो गईं।

पुलिस ने जब इस मामले की जांच शुरू की, तो प्रेम प्रसंग का सच सामने आया। दोनों महिलाओं को हिरासत में लेकर सख्ती से पूछताछ की गई, जिसमें उन्होंने हत्या की बात कबूल की। पुलिस ने हत्या में इस्तेमाल की गई चाइनीज टॉर्च और संदीप का पर्स भी बरामद कर लिया है। 

इस खौफनाक घटना ने पूरे गांव को हिलाकर रख दिया है, और लोग अब भी सदमे में हैं। पुलिस ने दोनों महिलाओं को गिरफ्तार कर जेल भेज दिया है, और मामले की जांच अभी भी जारी है।

ऐसीही जानकारी के लिए हमारे Whatsapp ग्रुप को जॉइन करे. 


PostImage

Avinash Kumare

Aug. 28, 2024

PostImage

Sarkari Yojana 2024: रेशन धारकांसाठी मोठी बातमी ! आता मोफत तांदळाऐवजी मिळणार या नवीन 9 वस्तू


Sarkari Yojana 2024: केंद्र सरकार देशभरातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते, ज्यांचा उद्देश गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून, केंद्र सरकार शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन पुरवत आली आहे. मात्र, आता या योजनेत एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: मुख्यमंत्री वयोश्री योजनेत करण्यात आले या सुधारणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

मोफत तांदळाऐवजी 9 जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

पूर्वी, शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ दिला जात असे. परंतु केंद्र सरकारने आता नवीन निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये तांदळाऐवजी 9 जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जाणार आहेत. या वस्तूंमध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन, आणि मसाले यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: खुशखबर ! या योजने अंतर्गत बारावी पास युवक- युवतींना सरकार देणार महिन्याला ₹ 10 हजार रुपये, जाणून घ्या केव्हा आणि कसे

 

आरोग्य आणि पोषण वाढवण्यासाठी सरकारचा निर्णय

सरकारने हा निर्णय लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी घेतला आहे. नवीन योजनेचा उद्देश गरीब लोकांचे जीवनमान सुधारणे आहे. या बदलामुळे लोकांच्या आहारात पोषक घटकांचा समावेश होईल, जो त्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Avinash Kumare

Aug. 23, 2024

PostImage

janmashtami 2024: जन्माष्टमीला बाळ गोपाळांना सजवण्यासाठी सोप्या आणि प्रभावी टिप्स


Janmashtami 2024: जन्माष्टमी हा श्री कृष्णाच्या जन्मोत्सवाचा आनंददायक सण आहे, जो आपल्या सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा दिवस विशेषतः बाळगोपाळांसाठी आनंद आणि उत्साह घेऊन येतो, कारण त्यांना श्री कृष्णाच्या रूपात सजवून त्यांना साजरे केले जाते. या दिवशी, बाळांना सजवणे म्हणजे त्यांना विशेष रूप देणे आणि त्यांचे लक्ष वेधून घेणे होय.

तुमच्या बाळांना जन्माष्टमीसाठी सजवण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी टिप्स दिल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही या दिवशी त्यांना एक सुंदर कृष्णाच्या रूपात सजवू शकता.

 

1. ड्रेस:

जन्माष्टमीच्या दिवशी बाळांच्या कपड्यांची निवड महत्त्वाची आहे. श्री कृष्णाच्या बालरूपासाठी, तुम्ही बाळाला पारंपरिक धोती-कुर्ता किंवा शेला घालू शकता. बाळाच्या चेहऱ्यावर टिकली पावडर लावून त्यांना सजवले तर त्यांचा लुक आणखी आकर्षक होईल.

 

2. दागिने:

श्री कृष्णाच्या रूपात सजवताना दागिने महत्त्वाचे असतात. मोत्याचे, आर्टिफिशिअल फुलांचे किंवा सोन्यासारखे दागिने वापरून बाळाला सजवू शकता. गळ्यात हार, फुलांचे बाजूबंद यामुळे बाळाचा लुक सुंदर आणि आकर्षक बनेल.

 

3. मुकूट:

बाजारात सोनेरी रंगात देवासारखे मुकूट उपलब्ध आहेत, पण तुम्ही फुलांचा मुकूटही तयार करू शकता. ड्रेपरी सेटमधील मुकूट साधारण वाटत असेल, तर फुल आणि रंगीत ओढण्यांपासून मुकूट बनवून बाळाला एक खास आणि आकर्षक लुक द्या.

 

4. मोजडी:

श्री कृष्णाच्या पारंपरिक लुकसाठी मोजडीची जोड अत्यंत महत्त्वाची आहे. बाळाच्या पायात वर्क असलेली मोजडी घालून त्यांचे लुक पूर्ण करा. यामुळे बाळाचे लुक अधिक आकर्षक आणि परिपूर्ण होईल.

 

5. बासरी:

श्री कृष्णाच्या लुकला पूर्ण करण्यासाठी बासरी आवश्यक आहे. बाळाच्या हातात एक बासरी देण्यासाठी तुम्ही रंगीत कागदांचा वापर करून घरच्या घरी एक सुंदर बासरी बनवू शकता. यामुळे बाळाचा लुक अधिक प्रभावी होईल.

या सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या बाळाला जन्माष्टमीसाठी सुंदर आणि खास बनवू शकता. या दिवशी त्यांचे कृष्णाच्या रूपात सजवणे त्यांच्या आनंदात भर घालेल आणि सणाच्या उत्साहाला वाढवेल.


PostImage

Avinash Kumare

Aug. 20, 2024

PostImage

Sarkari Yojana 2024: मुख्यमंत्री वयोश्री योजनेत करण्यात आले या सुधारणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती


Sarkari Yojana 2024: राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेत महत्वपूर्ण सुधारणा केली असून, योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना लाभार्थी निवडीचे अधिकार दिले आहेत. या बदलांमुळे योजनेचा लाभ अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल.

हे देखील वाचा : Aadhar Card Mobile Number Link: आता एकच मोबाईल नंबर इतक्या आधार कार्डशी करता येणार लिंक

 

योजनेचा उद्देश

मुख्यमंत्री वयोश्री योजना Mukhyamantri Vayoshri Yojana 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. योजनेचा उद्देश या नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत देणे आणि त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक सेवा प्रदान करणे आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: खुशखबर ! या योजने अंतर्गत बारावी पास युवक- युवतींना सरकार देणार महिन्याला ₹ 10 हजार रुपये, जाणून घ्या केव्हा आणि कसे

 

अंमलबजावणीतील सुधारणा

पूर्वी, योजनेची अंमलबजावणी केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेकडून केली जात होती. आता, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी लाभार्थी निवडण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यामुळे, लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणे, आधार क्रमांक व बँक खात्यांची माहिती गोळा करणे इत्यादी कामे स्थानिक पातळीवर पार पाडली जातील.

हे देखील वाचा : Post Office Scheme: पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 550 रुपयात मिळणार 10 लाखाचा अपघात विम

 

 नवीन नियम आणि पात्रता

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा Mukhyamantri Vayoshri Yojana लाभ घेण्यासाठी, लाभार्थ्यांना आधार संलग्न बचत खाते असणे आवश्यक आहे. वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 3000 रुपयांची आर्थिक सहाय्य एकवेळा जमा केली जाईल. समाज कल्याण आयुक्त यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून, समाज कल्याण सहायक आयुक्त हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

 

निष्कर्ष

राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेत Mukhyamantri Vayoshri Yojana केलेल्या सुधारणा ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्यास मदत करतील. या बदलामुळे योजनेच्या लाभाची पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुलभ आणि प्रभावी सहाय्य मिळेल.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Avinash Kumare

Aug. 12, 2024

PostImage

Independence Day 2024: सिर्फ भारत ही नहीं, बल्कि ये 5 देश भी 15 अगस्त को मनाते हैं स्वतंत्रता दिवस


Independence Day 2024: भारत 15 अगस्त 2024 को अपनी स्वतंत्रता की 78वीं वर्षगांठ मनाएगा, यह दिन हमें उन नायकों के अदम्य साहस और बलिदान की याद दिलाता है, जिन्होंने देश को आजादी दिलाने के लिए अपने प्राण न्यौछावर किए.15 अगस्त 1947 को, भारत ने 200 साल के लंबे अंग्रेजी शासन से स्वतंत्रता प्राप्त की. यह दिन न केवल भारत के लिए महत्वपूर्ण है, बल्कि दुनिया के कुछ अन्य देश भी इस दिन को स्वतंत्रता दिवस के रूप में मनाते हैं. आइए जानते हैं उन 5 देशों के बारे में.

 

1. दक्षिण कोरिया और उत्तर कोरिया: 15 August Independence Day

Independence Day 2024 सिर्फ भारत ही नहीं, बल्कि ये 5 देश भी 15 अगस्त को मनाते हैं स्वतंत्रता दिवस

दक्षिण कोरिया और उत्तर कोरिया में 15 अगस्त को 'राष्ट्रीय मुक्ति दिवस' के रूप में मनाया जाता है. 1945 में जापान के कब्जे से आजादी के बाद, इस दिन को 'ग्वांगबोकजोल' कहा जाता है, जिसका अर्थ है 'रोशनी की बहाली का समय'. कोरिया के लोग इस दिन को खास तौर पर मानते हैं क्योंकि इसी दिन उन्हें 35 साल के लंबे संघर्ष के बाद स्वतंत्रता मिली थी.

 

2. बहरीन: 15 August Independence Day

Independence Day 2024 सिर्फ भारत ही नहीं, बल्कि ये 5 देश भी 15 अगस्त को मनाते हैं स्वतंत्रता दिवस

बहरीन ने 15 अगस्त 1971 को यूनाइटेड किंगडम से स्वतंत्रता पाई. यह खाड़ी देश पहला ऐसा देश था जिसने तेल की खोज की और एक समृद्ध राष्ट्र के रूप में उभरा. हालांकि आजादी की तारीख 14 अगस्त मानी जाती है, लेकिन बहरीन 15 अगस्त को ही अपना स्वतंत्रता दिवस मनाता है.

 

3. कांगो गणराज्य: 15 August Independence Day

कांगो गणराज्य ने 15 अगस्त 1960 को फ्रांस से स्वतंत्रता हासिल की. यह दिन 'कांगोली राष्ट्रीय दिवस' के रूप में भी मनाया जाता है. कांगो के लोग इस दिन को गर्व के साथ मनाते हैं क्योंकि 80 साल के बाद उन्हें फ्रांसीसी शासन से मुक्ति मिली थी.

 

4. लिकटेंस्टीन: 15 August Independence Day

लिकटेंस्टीन, दुनिया का छठा सबसे छोटा देश, ने 15 अगस्त 1866 को जर्मनी से स्वतंत्रता प्राप्त की. इस दिन को 1940 से लिकटेंस्टीन में राष्ट्रीय दिवस के रूप में मनाया जाता है. इस दिन, पारंपरिक आतिशबाजी और राज्य समारोह के साथ पूरा देश जश्न में डूब जाता है. 


PostImage

Avinash Kumare

Aug. 9, 2024

PostImage

Vishv Adivasi Divas 2024: क्यों मनाया जाता है आदिवासी दिवस, जानिए क्या है इसकी संस्कृति और अधिकार


Vishv Adivasi Divas 2024: हर साल 9 अगस्त को मनाया जाने वाला विश्व आदिवासी दिवस दुनिया भर के आदिवासी और मूलनिवासी समुदायों की विरासत, संस्कृति, और अधिकारों के प्रति जागरूकता बढ़ाने का महत्वपूर्ण अवसर है. 1994 में संयुक्त राष्ट्र महासभा द्वारा स्थापित इस दिवस का उद्देश्य आदिवासी समुदायों की सांस्कृतिक, सामाजिक, और आर्थिक स्थिति में सुधार लाना है.

 

आदिवासी समुदाय: एक जानकारी

आदिवासी समुदाय वे लोग होते हैं, जो किसी विशेष क्षेत्र के मूल निवासी होते हैं. उनकी अपनी विशिष्ट संस्कृति, भाषा, और परंपराएं होती हैं, जो पीढ़ी दर पीढ़ी चली आ रही हैं. इनका जीवन प्रकृति और ज़मीन से गहरे जुड़ा होता है, और उनकी संस्कृति दुनिया भर में अनोखी और समृद्ध मानी जाती है.

ये भी पढ़ें : Birsa Munda : बिरसा मुंडा के शहादत दिवस पर जानिए उनकी शहादत की कहानी

 

विश्व आदिवासी दिवस का महत्व

यह दिन आदिवासी समुदायों के संघर्ष और उनकी पहचान को मान्यता देता है. इतिहास में आदिवासी लोगों ने अपनी ज़मीन और संसाधनों के अधिकारों के लिए लंबा संघर्ष किया है. विश्व आदिवासी दिवस उनके इस संघर्ष और उनके अधिकारों को सम्मानित करने का दिन है. यह दिन हमें याद दिलाता है कि इन समुदायों की संस्कृति और विरासत की रक्षा करना कितना महत्वपूर्ण है.

 

आदिवासी समुदाय की समस्याएं

आज भी कई आदिवासी समुदायों को जमीन के अधिकार, आर्थिक असमानता, और सामाजिक अन्याय जैसी समस्याओं का सामना करना पड़ता है. उनके पास अक्सर अपने सांस्कृतिक और प्राकृतिक संसाधनों को सुरक्षित रखने का अधिकार नहीं होता, जिससे उनकी जीवनशैली और संस्कृति पर संकट के बादल मंडराते रहते हैं.

ये भी पढ़ें : Aadhar Card Mobile Number Link: आता एकच मोबाईल नंबर इतक्या आधार कार्डशी करता येणार लिंक

 

आदिवासी संस्कृति और योगदान

आदिवासी संस्कृति विविधता से भरी हुई है. उनकी कला, संगीत, और सांस्कृतिक अभिव्यक्तियां उनके प्रकृति और धार्मिक संबंधों को दर्शाती हैं. यह संस्कृति न केवल उनकी पहचान है, बल्कि यह वैश्विक धरोहर का हिस्सा भी है, जिसे संजोना और संरक्षित करना आवश्यक है.

 

निष्कर्ष

विश्व आदिवासी दिवस एक ऐसा मौका है जब हम आदिवासी समुदायों के अधिकारों, उनकी संस्कृति, और उनकी विरासत का सम्मान करते हैं. यह दिन हमें यह याद दिलाने का समय है कि समाज को तभी सुधारा जा सकता है जब सभी समुदायों को समान अधिकार और अवसर मिलें. इस दिन को मनाकर और आदिवासी समुदायों के हकों और संस्कृति को समझकर हम एक अधिक न्यायपूर्ण और समृद्ध दुनिया की ओर कदम बढ़ा सकते हैं.

 


PostImage

Avinash Kumare

Aug. 6, 2024

PostImage

फक्त कबुतर चोरल्याने छोट्या चिमकल्या मुलांना लोखंडी साखळीवर आपटून मारहाण


 

My khabar 24:- देसाईगंज तालुक्यातील आमगाव राम मंदिर परिसरात तीन चिमकल्या मुलांना एक तरुण मुलगा अमानुषपणे मारहाण करताना व्हिडीओ मध्ये झालं व्हायरल. त्या चिमकल्या मुलांना हाथाने, लाथाने काठी, मुक्क्याने मारत होता. नुसतं व्हिडीओ बघितलं तरी ह्रदयाला धडकी भरवणार होत. फक्त कबुतर चोरले म्हणून इतकं कुणी मारतय का कुणी ही तर राक्षस प्रवृत्ती मनस्थिती झाली म्हणायची.

 


सूत्रांच्या माहितीनुसार ही घटना
 20 जुलै रोजी म्हणजे कालची घटना आहे काल दिनांक ५ ऑगष्ट रोजी झालं 
या घटनेचा व्हिडीओ सध्या शोशल मीडियावर वर व्हायरल होत आहे. सदर प्रकरण उघडकीस आला आहे.
इतक्या साध्या आणि नासमज मुलांना मारण हे कितपत योग्य आहे. फक्त कबुतर तर चोरले इतक्या क्षुल्लक कारणावरून इतक अमानुष मारहाण. त्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे.  हा व्हिडीओ सार्वत्रिक झाल्याने आमगाव तसेच देसाईगंज शहरासह तालुक्यातील नागरिकांची संतापाची लाट उसळली आहे. 

 

 


PostImage

Avinash Kumare

Aug. 6, 2024

PostImage

Aadhar Card Mobile Number Link: आता एकच मोबाईल नंबर इतक्या आधार कार्डशी करता येणार लिंक


Aadhar Card Mobile Number Link: वय, लिंग, जात, धर्म आदी कोणत्याही प्रकारचा भेद न मानता देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड दिले जाते. प्रत्येक रहिवाशांसाठी आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे सरकारचे अधिकृत ओळखपत्र आहे.

बँक खाते उघडणे, शैक्षणिक प्रवेश, कर्जासाठी अर्ज, रेल्वेचे तिकीट, सरकारी अनुदान, सेवा तसेच योजनांसाठी हे अधिकृत ओळखपत्र मानले जाते. आधारची ओळख हा डिजिटल इंडियाचा मुख्य आधारस्तंभ आहे. त्यामुळे प्रत्येक कामासाठी हे कार्ड मागितले जाते. नागरिकांना आपले आधार
कार्ड एका मोबाइल क्रमांकाशी लिंक करावे लागते.

हे देखील वाचा : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 अवघ्या 5 वर्ष मिळणार मोफत वीज..

 

आधार कार्डासाठी स्वतंत्र नंबर हवा कि नाही ?

  • आधार कार्ड लिंक करताना प्रत्येक कार्डासाठी स्वतंत्र मोबाइल नंबर गरजेचा नाही, असे आधार प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
  • कार्डधारकांचे वय कितीही असो ती व्यक्ती घरातील इतर कुणाच्याही मोबाइल नंबरशी आपले आधार कार्ड लिंक करू शकते.
  • एकाच मोबाइल नंबरशी किती आधार कार्ड लिंक करावी यासाठी कोणतेही बंधन नाही. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या मोबाइल नंबरशी घरातील इतरांची आधार कार्ड लिंक करता येतात.
  • लहान मुलांसाठी स्वतंत्र मोबाइल नंबर गरजेचा नाही. शक्यतो आपल्याच मोबाइल नंबरशी लिंक करावे. ते शक्य नसल्यास कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नंबरशी लिंक करावे.

हे देखील वाचा : Post Office Scheme: पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 550 रुपयात मिळणार 10 लाखाचा अपघात विमा

 

सुरक्षेसाठी कार्ड असे करावे लॉक 

  1. सर्व प्रथम uidai.gov.in या वेबसाईटवर जाऊन माय आधार' या पर्यायावर क्लिक करावे.
  2. वेबसाईटवर सर्व्हिसेसमध्ये 'लॉक / अनलॉक बायोमेट्रिक्स' हा पर्याय निवडावा.
  3. आधार नंबर टाकून कॅप्चा भरावा. त्यानंतर सेंड ओटीपी वर क्लिक करावे.
  4. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइलवर आलेला ओटीपी भरताच तुमचे आधार कार्ड लॉक केले जाते.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 

 


PostImage

Avinash Kumare

Aug. 5, 2024

PostImage

कोंढाळा मुख्य मार्गावरच नेमकं काय रहस्य आहे...?


My Khabar 24 : रात्रीचे सुमारे १२ वाजून ४५ मिनिटांनी तिच्या दबक्या पावलांचा आगमन त्या कोंढाळा मुख्यमार्गावर सुरू होतो. कोंढाळा गावातील नागरिकांना अस वाटतंय की ती अदृश्य शक्ती किंवा भूत बाधा असेल अस संकेत पण लोकांना आल आहे. अस काही लोकांच म्हणणं आहे. 
आणि काही लोक म्हणतात की ती चोर असेल.  

एवढ्या भयाण रात्री ती काय करायला येते. 
कोण असेल ती "युवती'' आणि शेवटी तिला काय पाहिजे. रस्त्याच्या मधोमध राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना, दुचाकी धारकांना आपलं हाथ समोर करून लिफ्ट मागत असते. त्यामुळे वाहनधारक अतिशय भयभीत अवस्थेत आहेत.
नेमकी कोण आहे ती...! 
हे पोलीस प्रशासनाचे तपास झाल्यावरच कळेल. 


गेले 7 दिवसांपासून ही गोष्ट सर्वत्र पसरत आहे. आतापर्यंत ती एकटीच रस्त्यावर यायची त्या युवतीचे त्या रात्रीची व्हिडीओ क्लिप शोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. 
आणि वडसा ते कोंढाळा आरमोरी मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्यांची हळू हळू भीती वाढत चालली आहे. 
"नेमकी कोण आहे ती",  मुलगी आणि कशासाठी आली आहे. तीचा लुटण्याचा धंदा तर नसेल. त्या युवतीची गुंडगिरीची टोळी तर नसेल. असे अनेक प्रश्न बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पडलाय...!


PostImage

Avinash Kumare

Aug. 1, 2024

PostImage

Gadchiroli News: या संशयावरून एका निष्पाप व्यक्तीची नक्षलवाद्यांनी केली हत्या


Gadchiroli News: भामरागड : अतिदुर्गम मीरगुडवंचा येथे पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून परत एका निष्पाप व्यक्तीची नक्षल्यांनी हत्या केली. ही घटना 30 जुलै रोजी रात्री घडली. 

सध्या नक्षल सप्ताह सुरू असून, आठवडाभरात दोन निष्पाप नागरिकांच्या हत्या केल्याने जिल्हा हादरला आहे.

लालू मालू दुर्वा (40, रा. मीरगुडवंचा, ता. भामरागड), असे मयताचे नाव आहे. तो एका पोलिस अंमलदाराचा नातेवाईक आहे. 28 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत नक्षल सप्ताह सुरू आहे.

यात पोलिस जवानांवर हल्ला, भूसुरुंग स्फोट, खंडणी वसुली, निष्पाप नागरिकांच्या हत्या अशी कामे नक्षली करतात. नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला आरेवाडा ता. भामरागड येथे Jayaram komati Gawade ( वय 40) या आत्मसमर्पित नक्षल्यांची गोळ्या झाडून हत्या केल्याने परिसरात नक्षल्यांनी दहशत निर्माण केली होती.

त्यानतर 30 जुलै रोजी रात्री मीरगुडवंचा येथे लालू दुर्वा यास झोपेतून उठवून गावाबाहेर नेले व तेथे कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून संपविले. एकाच आठवड्यामध्ये नक्षल्यांनी 2 निष्पाप व्यक्तींची हत्या केल्याने परिसरात दहशतिचा वातावरण निर्माण झाला आहे.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या घटनेला दुजोरा दिला. माओवादी चळवळीचा बीमोड होत आहे, त्यामुळे नैराश्येतून ते असे कृती करत आहेत. परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान केले असल्याचे त्यांनी सांगितले.


PostImage

Avinash Kumare

July 28, 2024

PostImage

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 अवघ्या 5 वर्ष मिळणार मोफत वीज..


मुख्यमंत्री बळीराजा 
मोफत वीज योजना 2024 
अवघ्या 5 वर्ष मिळणार मोफत वीज   

My khabar 24 :  शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे. 
आता शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत मोफत वीज मिळणार आहे.   

  Chief Minister Baliraja Free Power Scheme...

"मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना" ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा" अश्या लोकप्रिय घोषणेनंतर राज्य शासनाने आता शेतकऱ्यांसाठी "मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना", लागू केली आहे. 
  

  ● राज्य शासनाची घोषणा  

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पहिल्यांदाच महायुती सरकार ने सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या विविध समाज घटकांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली.

या योजनेअंतर्गत राज्यातील ७.५ एचपी पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना एप्रिलपासूनच मोफत वीज दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ  राज्यातील ४४ लाख तीन हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी
अर्थसंकल्प सादर सादर करताना या योजने बाबत घोषणा केली होती. त्याचा शासन आदेश काल (२५)  सरकारने काढला आहे.   

  

विशेषतः उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी वर्गाने महायुतीबाबत नापसंती दाखवली  असल्याचं अनेक राजकिय निरीक्षकांना वाटत होतं. आता राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना  राज्यातील शेतकऱ्यांसाठी  उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मोफत वीज योजनेची घोषणा केलीय.  

 

गडचिरोली होमगार्ड भरती 2024 141 रिक्त पदांकरिता भरती सुरू आजच ऑनलाईन अर्ज करा..!


या योजनेची पात्रता व कालावधी :  

 आणि या योजनेचा कालावधी आहे ५ वर्ष म्हणजेच एप्रिल २०२४ ते  मार्च २०२९ पर्यंत असणार आहे. यामध्ये तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर जर या योजनेमध्ये काही बदल करायचा असेल तर,  ते बदल करू शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र एक अट आहे.  आणि ती अट म्हणजेच लाभार्थी हा ७.५ एचपी ग्राहक असावा. ही माहिती दिनांक २५ जुलै २०२४ रोजी निर्गमित झालेली आहे.   

विद्युत अधिनियमातील कलम ६५ अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार राज्य शासनाला प्रदान करण्यात आलं आहे. त्यानुसार वीज माफ केल्यानंतर वीजदर सवलती पोटी रक्कम शासनाकडून  महावितरणला अग्रीम स्वरूपात वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक वीज बिल माफीनुसार ६ हजार  ९८५ कोटी रुपये  आणि ७ हजार  ७७५ कोटी रुपये सवलतीपोटी असे एकूण मिळुन  असे एकूण १४ हजार ७६० कोटी महावितरणला या निर्णयामुळे शासनाला अदा करावे लागणार आहे.   

  

योजनेचा उद्देश:   

या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की शेतकरी राजाला त्याच्या सगळ्या अडचणीतुन मुक्त करणे  आणि त्या शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करणे आणि त्यांच्या उत्पादकतेत वाढ करणे हा आहे. वीज बिलांच्या चिंतेतून मुक्त झाल्याने, शेतकरी आपले संपूर्ण लक्ष जेणेकरून आपल्या शेतीवर केंद्रित करू शकतील. याशिवाय, ही योजना शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन देईल..  

 

योजने संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. 
आणि खाली दिलेल्या लिंक ला ओपन करून आमच्या whatsapp group ला ज्वाईन करा. 

 

https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc 

  

  

  

  

  

  

 


PostImage

Avinash Kumare

July 27, 2024

PostImage

गडचिरोली होमगार्ड भरती 2024 141 रिक्त पदांकरिता भरती सुरू आजच ऑनलाईन अर्ज करा..!


गडचिरोली होमगार्ड भरती 2024 
141 रिक्त पदांकरिता भरती सुरू
आजच ऑनलाईन अर्ज करा.

Home Gaurd Maharashtra Bharti महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात 10 वी पास होमगार्ड पदांसाठी मेगा भरती त्यापैकी गडचिरोली होमगार्ड भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.

  

मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे ही एक मेगा भरती आहे. आणि याच्यामध्ये 9700 एवढ्या जागा रिक्त आहेत.
 
देशातल्या जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याची कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे होमगार्ड संघटनेचा उद्देश असतो.  

●   काल २५ जुलै २०२४ पासून या भरतीची सुरुवात झालेली आहे तरी होमगार्ड नोकरीसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणी आणि कागदपत्रे पडताळणी केली जाईल.  

● या नोकरीसाठी उमेदवार ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याच जिल्यात नोकरी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करणे गरजेचे नाही
 ययाबाबत अर्ज प्रक्रिया २५ जुलै पासून सुरू झालेली आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचं आहे.   

राज्यात गृहरक्षक दलासाठी ५४ हजार जागा मंजूर आहेत. त्यापैकी  9700 जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यात 141 रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 

● होमगार्ड भत्त्याचा तपशील: 

 होमगार्ड नियमित देखभालीच्या अधीन नाहीत.  मात्र, निवडणुका आणि सण-उत्सवादरम्यान अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्यांची नियुक्ती केली जाते
 700 प्रतिदिन आणि भेट भत्ता रु.  सेटलमेंट कालावधी दरम्यान दररोज 100. 

 प्रशिक्षण कालावधी दरम्यान, 35 रुपये वैयक्तिक भत्ता आणि 100 रुपये निर्वाह भत्ता देखील दिला जातो. 

 90 रुपये साप्ताहिक ड्रिल भत्ता दिला जातो आणि होमगार्डमधील तीन वर्षांच्या सेवेच्या समाप्तीनंतर, पोलीस, वन विभाग आणि अग्निशमन दलातही पाच टक्के आरक्षणाची परवानगी आहे. 

होमगार्ड पात्रतेच निकष "●

शैक्षणिक पात्रता : कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावा 
शारीरिक पात्रता: ; वय 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाचा आत उंची  पुरुषांकरिता 162 सेंटीमीटर 
आणि महिलांकरिता 150 सेंटीमीटर
छाती फक्त पुरुषांकरिता न फुगवता 76 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर  फुगवणे आवश्यक आहे.  

 आवश्यक कागदपत्रे:  

  • रहिवासी पुरावा, आधार कार्ड
  •  मतदान ओळखपत्र 
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र 
  • जन्म दिनांक पुरावा करीत
  • एस एस सी  बोर्ड प्रमाणपत्र 
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • तांत्रिक धारण करीत असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • खाजगी नोकरी करीत असल्यास
  • त्या मालकाचा ना हरकत प्रमाणपत्र 
  • तीन महिन्याचे आतील पोलीस चरित्र प्रमाणपत्र  

● अधिकृत वेबसाइट 

https://maharashtracdhg.gov.in/

गडचिरोली होमगार्ड अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या एकूण 141 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज २५ जुलै २०२४ पासून सुरु झालेली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 असेल.

पदाचे नाव – होमगार्ड 

• पदसंख्या – 141 जागा 

• शैक्षणिक पात्रता – 10 वी पास.(मूळ जाहिरात वाचावी.) 

• नोकरी ठिकाण –  गडचिरोली 

• वयोमर्यादा – २० ते ५० वर्षे  

• अर्ज पद्धती – ऑनलाईन 

• अर्ज सुरू होण्याची तारीख –  25 जुलै 2024 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2024 

• अधिकृत वेबसाईट –

https://maharashtracdhg.gov.in/

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. 
आणि खाली दिलेल्या लिंक ला ओपन करून आमच्या whatsapp group ला ज्वाईन करा.

https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc

 

 

 

 

 

  

 


PostImage

Avinash Kumare

July 25, 2024

PostImage

Post Office Scheme: पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 550 रुपयात मिळणार 10 लाखाचा अपघात विमा


Post Office Scheme: सर्वसामान्य व गरीव कुटुंबाला अपघाती विम्याचे संरक्षण देण्यासाठी पोस्टाने विमा योजना सुरू केली आहे. जिल्हह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी पोस्ट विभागामार्फत विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे.  अतिशय कमी रकमेत विम्याचे संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे.

ग्रामीण भागातील व्यक्ती हजारों रूपये भरून अतिशय महागडा विमा काढू शकत नाही. दुर्दैवाने त्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला सावरण्यासाठी विम्याची रक्कम मोठी मदत करते.

हे देखील वाचा : महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2024 "44228" या रिक्त पदांसाठी मेगा भरती !! पात्रता फक्त 10 वी पास ! सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये 3170 जागा आजच ऑनलाईन अर्ज करा

 

Post Office Scheme: अशी आहे ही योजना

या योजनेद्वारे अर्जदाराला पोस्ट ऑफिसमध्ये एक वर्षाची रक्कम भरावी लागेल, म्हणजेच वर्षातून एकदाच तुम्हाला 350 रुपये भरावे लागतील, एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षी जर पुन्हा या योजनेचा लाभ घ्यायाच असेल तर तुम्हाला या योजनेचे नूतनीकरण करावे लागेल. नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला भारतीय डाक विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन संपर्क साधावा लागेल.

 

 

हे देखील वाचा : Pradhan Mantri Pik Vima Yojana: फक्त याच पिक्कांना मिळणार नुकसान भरपाईचा लाभ

 

 Post Office Scheme: इतक्या रुपयांमध्ये मिळणार इतका विमा

 

प्रीमियम

विमा

350 5 लाख
550 10 लाख
750 15 लाख


Post Office Scheme: विम्यासाठी हे आहेत पात्र

इंडिया पोस्ट पेमेंट बैंक खाते पोस्टाचे खाते ज्या अर्जदाराकडे आहे तो योजनेसाठी पात्र राहील इंडिया पोस्ट पेमेंट बैंक खाते नसल्यास पोस्ट ऑफिस म्हणजेच भारतीय डाक विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन हे बैंक खाते उघडू शकता. अर्जदाराचे  वय 18 ते 65 च्या दरम्यान असावे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 

 


PostImage

Avinash Kumare

July 20, 2024

PostImage

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2024 "44228" या रिक्त पदांसाठी मेगा भरती !! पात्रता फक्त 10 वी पास ! सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये 3170 जागा आजच ऑनलाईन अर्ज करा


महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2024
 "44228" या रिक्त पदांसाठी मेगा भरती !! पात्रता फक्त 10 वी पास !
 सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये 3170 जागा आजच ऑनलाईन अर्ज करा

 

● My khabar 24: भारतीय टपाल विभागाअंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांसाठी मराष्ट्रातील सर्व उमेदवार आतापर्यंत या भरतीची वाट बघत होते. पण, आता वाट बघण्याची काही एक गरज नाही. कारण, पोस्ट अफिस विभागात 
 एकूण "४४२२८" रिक्त जागा आहेत आणि ते भरण्यासाठी त्या पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. यापैकी महाराष्ट्रात ३०८३+ ८७ = ३१७० एवढ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 
५ ऑगष्ट २०२४ आहे. ग्रामीण डाक सेवक 
या पदासांसाठी ही भरती सुरू असून दहावी पास उमेदवार  अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे उमेदवारांना स्थनिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि या भरतीसाठी वयाची अट लागू करण्यात आली आहे. तर वय आहे १८ ते ४० वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अगदी आरामात अर्ज करू शकतात.  

 

 

Guru Purnima 2024: जानिए गुरु पूर्णिमा की ये 5 खास बातें 

आता एकल पालकांच्या मुलांना मिळणार महिन्याला २२५० रुपये 

 

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता●

 ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी.  ही मूलभूत पात्रता उमेदवारांना भूमिकेसाठी आवश्यक मूलभूत ज्ञान असल्याची खात्री करते.


पदांचे नाव : ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak) (GDS)●

 शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे 

 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही 

वेतन श्रेणी : दरमहा 10,000 – 29,380/- रुपये 

अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 जुलै 2024 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024 

Sarkari Yojana 2024: खुशखबर ! या योजने अंतर्गत बारावी पास युवक- युवतींना सरकार देणार महिन्याला ₹ 10 हजार रुपये, जाणून घ्या केव्हा आणि कसे

नोंदणी शुल्क●

सामान्य आणि अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी GDS भरतीसाठी नोंदणी शुल्क ₹100 आहे.  तथापि, SC/ST, PWD आणि महिला यांसारख्या इतर श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2024 आवश्यक कागदपत्रे लिस्ट

• दहावीचे मार्कशीट 

• आधार कार्ड 

• कास्ट सर्टिफिकेट 

• पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र 

• EWS प्रमाणपत्र 

• ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र 

• जन्म प्रमाणपत्र 

• कॅम्पुटर सर्टिफिकेट

 

● भारतीय डाक सेवक भरतीचा काही महत्वाच्या लिंक 
https://shorturl.at/tuCN4 

● ऑनलाईन अर्ज इथे करा https://shorturl.at/JHGhg 

● अधिकृत वेबसाईट 
https://www.indiapost.gov.in/

 

अशीच नवं नवीन भरतीची अपडेट्स अन्य भरतीची माहिती मिळण्यासाठी आणि अगदी विस्तृतपणे माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या आमच्या सरकारी माहिती ग्रुप च्या लिंक ला क्लिक करून ज्वाईन व्हा......!

https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc

 

 

 

 

 

 

 

 

 


PostImage

Avinash Kumare

July 20, 2024

PostImage

Guru Purnima 2024: जानिए गुरु पूर्णिमा की ये 5 खास बातें


Guru Purnima 2024: गुरु पूर्णिमा, भारतीय संस्कृति में एक महत्वपूर्ण पर्व है जिसे विशेष रूप से गुरु के प्रति श्रद्धा और सम्मान प्रकट करने के लिए मनाया जाता है. ये ये पर्व आषाढ़ मास की पूर्णिमा के दिन मनाया जाता है, जो आमतौर पर जुलाई में आता है. और इस साल 21 जुलाई को मनाई जाएगी.

 

Guru Purnima 2024: गुरु पूर्णिमा का महत्त्व

गुरु पूर्णिमा का धार्मिक और सांस्कृतिक दोनों दृष्टिकोण से विशेष महत्त्व है. इस दिन को वेद व्यास की जयंती के रूप में भी मनाया जाता है, जिन्होंने महाभारत और कई अन्य महत्वपूर्ण ग्रंथों की रचना की. भारतीय संस्कृति में गुरु को ईश्वर से भी उच्च स्थान दिया गया है. गुरु न सिर्फ शिक्षा देते हैं, बल्कि जीवन के सही मार्गदर्शन के लिए भी महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं.

ये भी पढ़ें : Neem Karoli Baba: एक ऐसा धाम जहां पर जाते ही तक़दीर बदल जाती है, जानिए कैंची धाम के बारे में 

 

Guru Purnima 2024: गुरु-शिष्य परंपरा

भारतीय परंपरा में गुरु-शिष्य संबंध एक पवित्र बंधन माना जाता है. गुरु शिष्य को ज्ञान, नैतिकता और आचार-व्यवहार की शिक्षा देते हैं. गुरु पूर्णिमा पर शिष्य अपने गुरु के पास जाकर उन्हें प्रणाम करते हैं और उनके प्रति कृतज्ञता व्यक्त करते हैं. इस दिन विशेष पूजा, हवन और अन्य धार्मिक अनुष्ठान भी किए जाते हैं.

 

Guru Purnima 2024: कैसे मनाई जाती है गुरु पूर्णिमा?

गुरु पूर्णिमा के दिन लोग अपने गुरु के पास जाकर उन्हें पुष्प, फल और मिठाई से मुँह मीठा करते हैं. कई लोग इस दिन व्रत भी रखते हैं और सत्संग और प्रवचन का आयोजन करते हैं. विद्यालयों और आश्रमों में भी विशेष कार्यक्रमों का आयोजन किया जाता है, जहाँ गुरु का आशीर्वाद लेने के लिए शिष्य एकत्रित होते हैं.

ये भी पढ़ें : Pradhan Mantri Pik Vima Yojana: फक्त याच पिक्कांना मिळणार नुकसान भरपाईचा लाभ

 

Guru Purnima 2024: गुरु के बिना जीवन अधूरा

गुरु जीवन के हर क्षेत्र में हमारी मदद करते हैं. वो हमें सही और गलत का फर्क सिखाते हैं और जीवन में सच्चाई और नैतिकता के मार्ग पर चलने की प्रेरणा देते हैं. गुरु के बिना जीवन अधूरा और दिशाहीन होता है. इसीलिए गुरु पूर्णिमा पर गुरु के प्रति श्रद्धा और सम्मान व्यक्त करना हमारी सांस्कृतिक परंपरा का एक महत्वपूर्ण हिस्सा है.

ये भी पढ़ें : Sarkari Yojana 2024: खुशखबर ! या योजने अंतर्गत बारावी पास युवक- युवतींना सरकार देणार महिन्याला ₹ 10 हजार रुपये, जाणून घ्या केव्हा आणि कसे

 

निष्कर्ष

गुरु पूर्णिमा हमें हमारे गुरु के महत्व का स्मरण कराती है और हमें उनके प्रति अपनी कृतज्ञता प्रकट करने का अवसर देती है। ये पर्व हमें ये सीख देता है कि गुरु का स्थान हमारे जीवन में सर्वोपरि है और उनका आदर और सम्मान करना हमारा कर्तव्य है.

 


PostImage

Avinash Kumare

July 14, 2024

PostImage

Donald Trump Attack: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 20 वर्षीय तरुणाने केला गोळीबार, हे होत कारण


Donald Trump Attack: Federal Bureau of Investigation ने शनिवारी Pennsylvania मध्ये निवडणूकी प्रचार करतांना Donald Trump यांच्यावर गोळ्या झाडून अटॅक करण्यात आला आहे. त्या व्यक्तीची ओळख पटलेली असून हा फक्त 20 वर्षीय तरुण आहे. Thomas Crooks असं त्याचं नाव असल्याचे Federal Bureau of Investigation यांनी सांगितले हा हल्ला करण्यामागचा त्याचा उद्देश पोलीस शोधत आहेत. दरम्यान, Donald Trump यांच्यावर हल्ला करताच क्षणामध्ये सीक्रेट सर्व्हिसच्या सदस्यांनी प्रतिहल्ला केला. या प्रतिहल्ल्यात थॉम मॅथ्यू क्रुक्स या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

हे देखील वाचा : Pradhan Mantri Pik Vima Yojana: फक्त याच पिक्कांना मिळणार नुकसान भरपाईचा लाभ

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी  (Donald Trump Attack) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर Federal Bureau of Investigation (FBI)  पत्रकार परिषदेत एजंटने सांगितले की, संशयिताकडे ओळखपत्र नसल्यामुळे त्या शूटरची ओळखी करण्यासाठी अधिकारी DNA तपासणी करण्यात येईल. Donald Trump Attack यांच्या वर हल्ला करणाऱ्या तरुणाकडे कोणतीही ओळख नव्हती. त्यामुळे त्याची DNA तपासणी करण्यात येईल. असं त्यांनी सांगितले होते.

 


PostImage

Avinash Kumare

July 8, 2024

PostImage

Pradhan Mantri Pik Vima Yojana: फक्त याच पिक्कांना मिळणार नुकसान भरपाईचा लाभ


Pradhan Mantri Pik Vima Yojana: महाराष्ट्र राज्य शासनाने केवळ एक रुपयात पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 लागु केली असुन त्याची नोंदणी राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर सुरु आहे. शेतकरी बांधव www.pmfby.gov.in वर लॉगिन करून पीक विम्यात सहभाग नोंदवु शकतात. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असली तरी विमा हप्ता नाममात्र एक रुपया इतका कमी असल्याने सर्व शेतकरी बांधवानी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: खुशखबर ! या योजने अंतर्गत बारावी पास युवक- युवतींना सरकार देणार महिन्याला ₹ 10 हजार रुपये, जाणून घ्या केव्हा आणि कसे

आजच आपल्या जवळच्या CSC VLE नामित बँका येथे ही पीक विमा नोंदणी करता येते. नोंदणीची अंतिम तारीख 15 जुलै 2024 असली तरी शेवटच्या दिवसांतील गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरीत सहभाग नोंदवावा. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत भाग घेता येईल. त्यासाठी नोंदणीकृत भाडे करार पोर्टलवर अपलोड करावा लागेल.

भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मुग, उडीद, तूर, मका ही तृणधान्ये व कडधान्ये तसेच भुईमुग, कारळे, तीळ, सूर्यफुल, सोयाबीन ही गळीत धान्ये पीके आणि कापुस, खरीप कांदा ही नगदी पीके अधिसुचित मंडळ किंवा तालुका स्तरावर पीक विमा करण्यास पात्र आहेत.

 

हे देखील वाचा : आता एकल पालकांच्या मुलांना मिळणार महिन्याला २२५० रुपये

 

Pradhan Mantri Pik Vima Yojana: असा आहे उद्देश

  • पिकांच्या नुकसानीच्या वेळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
  • नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीने तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  • कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे.
  • उत्पादनातील जोखर्मीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणा बरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे
  •  विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास करणे.
  • स्पर्धात्मकतेत वाढीचा उद्देश साध्य होण्यासाठी मदत होणार आहे.

हे देखील वाचा : किसान का उत्पादन होगा डब्बल, मिलेंगे ३ करोड़ लोगों को पक्के मकान: प्रधानमंत्री का किसानों और गरीबों के लिए पहला बड़ा फैसला

 

Pradhan Mantri Pik Vima Yojana: या नुकसानींना मिळणार भरपाई

  • हवामान घटकांचा प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.
  •  हंगामात हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे होणारे नुकसान.
  • पीक पेरणीपासुन काढणी पर्यंतच्या कालावधीतील नैसर्गिक आग.
  • वीज कोसळणे, गारपीट.
  • वादळ, चक्रीवादळ, पुरामुळे पीकक्षेत्र जलमय होणे (भात पीक वगळून)
  • भुखलन, दुष्काळ पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात होणारी घट.
  •  स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Avinash Kumare

July 4, 2024

PostImage

आता एकल पालकांच्या मुलांना मिळणार महिन्याला २२५० रुपये


आता एकल पालकांच्या मुलांना मिळणार 
महिन्याला 2250 रुपये  

 

My khabar 24 :  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन या योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना दरमहा २२५० रुपये मिळणार आहे. आर्थिक लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.  त्यासाठी हा लेख वाचने तुमच्या साठी फार गरजेच आहे. तर यापूर्वी जी योजना चालू होती त्या योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना  १ हजार १०० रुपये मिळत होते. पण आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.  

 

● विधवा ,घटस्पोटीत महिला तसेच अनाथ बालकांना ही योजना मिळण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे ही अर्ज करणे आवश्यक आहे. 
महिला व एकात्मिक बालविकास  विभागाच्या कार्यालयात पंचायत समिती आणि कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकता. 

 

तसेच पालक नसलेल्या किंवा एक पालक असलेल्या म्हणजेच आई वडील दोघांपैकी एक गमावलेल्या ० ते १८ वर्ष या वयोगटातील बालकांना शासनातर्फे बालसंगोपन योजने अंतर्गत महिन्याला 2025 रु. दिले जातात. 
 हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 

 

आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या हजारो मुलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. 
महाराष्ट्र मधील सर्व श्रेणीतील मुलांना या योजनेचा लाभ दिला जातो.   

 

बालसंगोपन योजतील लाभार्थी पात्र 

 ● या योजनेचा लाभार्थी एक पालक असलेल मूल. घरगुती संकटात अडकलेल मूल, घटस्फोटित मुले, विभक्त असलेले पालकांचे मुलं, गंभीर आजाराने रुग्णालयात असलेलं पालकांचे मुलं ,  दिव्यांग मुलं मतिमंद मुलं, 
आणि हरवलेली मुलं विविध घटकांतील बालकांना या योजनेचा लाभ दिला जातो. अगोदर या योजनेअंतर्गत ११०० रुपये दिले जात होते. परंतु आता योजनेत लाभार्थी मुलांना २२५० रुपये दिले जाते. ३१ जानेवारी  
२०२३ हे अनुदान आता वाढवणात आलं आहे.  

बाल संगोपन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे 

१) योजनेतील विहित नमुन्यातील अर्ज 

२) मुलांचे पासपोर्ट आकाराचे तीन साईज फोटो 

३) घरासमोर पालकांसोबत बालकांचा फोटो ४ बाय ६ चा फोटो कार्ड आकाराच रंगीत फोटो दोन मुलं असल्यास दोन्ही मुलांसोबत पालकांचं स्वतंत्र फोटो.  

४ पालकांचे व बालकाचे झेरॉक्स  

५) तहसीलदार यांचं उत्पन्नाचा दाखला 

६) पालकांचं मृत्यू असल्याचं मृत्यूचा दाखला 

७) मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व नसल्यास पालकांचे पासबुक  

८) पालकांचा रहिवासी दाखला( ग्रामपंचायत व नगरपालिका यांचा) 

९ ) मृत्यूचा अहवाल ( जर तो व्यक्ती कोविड ने मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा अहवाल चालेल 

१०) रेशनकार्ड ची  झेरॉक्स लागेल


बाल संगोपन योजना -- वैशिष्ट्ये

 मित्रांनो  महाराष्ट्र शासनाने ही योजना राज्यातील सर्व मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या येणाऱ्या उज्वल भविष्या साठी ही खासकरून अनाथ बालकांना पैसे अभावी कधीही शिक्षणापासून वंचीत ठेवू नये म्हणून त्याना या बालसंगोपन  योजने अंतर्गत 
दरमहा पैसे दिले जातात. आणि थेट त्यांच्या बँक अकाउंट मध्ये ते पैसे जमा होतात. त्याना कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये. किंवा ज्या मुलांच्या घरची बिकट परिस्थिती आहे आणि त्याना शिक्षण शिकण्यास अडचण होत आहे. ज्या मुलांचे पालक बेपत्ता आहेत किंवा त्यांच्या घरचे कुणी पैसे कवणार व्यक्तीच नाही आणि तो माणूस मरण पावला असेल. तर ,अश्या मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो आणि आपल्या येणाऱ्या उज्वल भविष्य चांगलं करता येईल आणि समोर जाऊन आपलं नाव कमवतील  या हेतूने ही योजना राज्य शासनाने चालू केली आहे.  

 

अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा...

https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc
 

 

 

 

 

 

  
 
 

 

 

 


PostImage

Avinash Kumare

July 2, 2024

PostImage

Types Of Organic Farming: शेतकऱ्यांनो, कीटकनाशक फवारणी या पिकांवर नको ?


Types Of Organic Farming: उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून सध्या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो. यामुळे उत्पादन वाढले जात असले तरी पिकात रासायनिक अर्क राहत असतो. खाण्यात हा अर्क पोटात जात असतो. त्यामुळे आरोग्याची समस्या भेडसावण्याची शक्यता असते. त्यामुळे कीटकनाशकांऐवजी गोमूत्र, दशपर्णी, निंबोळी अर्काची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

Types Of Organic Farming: फवारणी करताना अशी घ्या काळजी?

हे देखील वाचा : किसान का उत्पादन होगा डब्बल, मिलेंगे ३ करोड़ लोगों को पक्के मकान: प्रधानमंत्री का किसानों और गरीबों के लिए पहला बड़ा फैसला

 

  • एकच कीटकनाशक दोनपेक्षा जास्त वेळा नको : कोणतेही पीक असो परंतु, एकच फवारणी करा कीटकनाशक दोनपेक्षा अधिक वेळा फवारणी करू नये.
  • पीक या अवस्थेत झाल्यानंतर फवारणी करावी : पिके पेरणीच्या दुसया टप्प्यात आल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने व कृषी विभागाच्या सल्ल्याने फवारणी करावी.
  • सुरक्षेची घ्या काळजी : तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशक फवारणीसाठी वापरु नये. फवारणी करताना संरक्षक कपडे, बूट, हातमोजे, नाकावरील मास्क आदींचा वापर करावा.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: खुशखबर ! या योजने अंतर्गत बारावी पास युवक- युवतींना सरकार देणार महिन्याला ₹ 10 हजार रुपये, जाणून घ्या केव्हा आणि कसे

एकात्मिक कीड व्यवस्थापन Integrated Pest Management: प्रत्येकाने एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करायला हवा. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये वातावरणाशी समन्वय साधून किडींची संस्था आर्थिक नुकसान पातळी खाली ठेवली जाते.

हे देखील वाचा : Sarkari Yojana : रेशन कार्डला करा आधार लिंक नाही तर मिळणार नाही रेशन

 

Types Of Organic Farming: निंबोळी अर्काची फवारणी करा

शेतातील पिकांवर औषधांची फवारणी करताना घरगुती उपाय वापरावेत. त्याचबरोबर निंबाचा अर्क एकत्र करून पिकांवर फवारणी करावी.

 

Types Of Organic Farming: शुद्ध पाण्याचा वापर करा

कोणत्याही पिकावर फवारणी करण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा. पाण्याचे पीएच 5.50 6.50 असेल, अशाच पाण्याचा वापर करावा. दूषित पाण्याचा वापर केल्यास रिझल्ट भेटत नाही.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Avinash Kumare

June 28, 2024

PostImage

Sarkari Yojana 2024: खुशखबर ! या योजने अंतर्गत बारावी पास युवक- युवतींना सरकार देणार महिन्याला ₹ 10 हजार रुपये, जाणून घ्या केव्हा आणि कसे


Sarkari Yojana 2024: मुंबई राज्याचा 2024-25 चा अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात सादर होणार असून, छोट्या व मध्यम शेतकऱ्यांच्या कृषी पंपांसाठी मोफत वीज, महिलांना वर्षाकाठी तीन गॅस सिलिंडर मोफत, आदी लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या निर्णयांसाठी आग्रही होते.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Mukhyamantri Annapurna Yojana राबविली जाईल, त्यानुसार दरवर्षी भरलेले तीन गॅस सिलिंडर महिलांना मोफत दिले जातील. दोन कोटी कुटुंबांना या योजनेचा फायदा होईल. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेंतर्गत 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज दिली जाईल. अल्पभूधारक व मध्यम भूधारक 44 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल. 8.5 लाख शेतकऱ्यांना मोफत सौर पंप दिले जातील.

हे देखील वाचा : Sarkari Yojana : रेशन कार्डला करा आधार लिंक नाही तर मिळणार नाही रेशन

 

Sarkari Yojana 2024: महिलांना महिन्याकाठी 1,500 रुपये

मुख्यमंत्री Ladli Behna Yojana मध्य प्रदेशच्या धर्तीवर जाहीर केली जाईल. या योजनेंतर्गत मध्य प्रदेशात 1 कोटी 37 लाख महिलांच्या थेट बँक खात्यात महिन्याकाठी 1,250 रुपये जमा केले जातात. महाराष्ट्रात हा लाभ वय वर्षे 24 ते 60 पर्यंतच्या 3 कोटी 50 लाख महिलांना दिला जाणार आहे. महिन्याकाठी 1,500 रुपये दिले जातील. महिलांना आर्थिक, सामाजिक हातभार देण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठीची ही योजना असेल.

हे देखील वाचा : किसान का उत्पादन होगा डब्बल, मिलेंगे ३ करोड़ लोगों को पक्के मकान: प्रधानमंत्री का किसानों और गरीबों के लिए पहला बड़ा फैसला

 

Sarkari Yojana 2024: युवा वर्गासाठी काय?

मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेंतर्गत Mukhyamantri Yuva Kaushal Yojana बारावी पास युवक- युवतींना मासिक 7 हजार रुपये, ITI डिप्लोमाधारकांना मासिक 8 हजार रुपये, तर पदवीधरांना मासिक 10 हजार रुपये किमान सहा महिन्यांसाठी देण्यात येतील. 18 ते 29 वर्षे वयोगटाला त्याचा लाभ मिळेल.

 

अर्थमंत्र्यांच्या पोतडीत अजून काय?

अर्थमंत्री अजित पवार Finance Minister Ajit Pawar या अर्थसंकल्पात आणखी काय घोषणा करणार याबाबत उत्सुकता आहे. लोकसभा Lok Sabha elections निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका, चार महिन्यांनंतरच्या विधानसभा निवडणुकीत assembly elections. विजय मिळविण्याचे आव्हान या पार्श्वभूमीवर हे 'इलेक्शन बजेट' ठरू शकेल.

प्रामुख्याने महिला व बालविकास, ग्रामविकास, women and child development सामाजिक न्याय, आदिवासी विकास, आरोग्य या क्षेत्रांना झुकते माप दिले जाईल. बहुजन समाज व बारा बलुतेदारांच्या कल्याणासाठी भरीव आर्थिक तरतूद केली जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, विविध सामाजिक महामंडळांसाठीचा निधी याबाबत काही तरतुदी असतील.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Avinash Kumare

June 24, 2024

PostImage

WhatsApp: WhatsApp पर किसी ने किया है ब्लॉक, पता करने के लिए ये 5 बेस्ट टिप्स


WhatsApp : दोस्तों WhatsApp का इस्तेमाल दुनियाभर में करोड़ों लोग करते हैं। इस मैसेजिंग प्लेटफॉर्म पर किसी को भी ब्लॉक करने का ऑपशन भी मिलती है। लेकिन अगर आपको कोई ब्लॉक कर दे तो इस बारे में आपको कैसे पता चलेगा की किसीने आपको ब्लॉक किया है. तो दोस्तों आज हम आपको इसी के बारे में बताने वाले है तो आइए जानते है की अगर कोई हमको WhatsApp पर ब्लॉक करता है तो उसका पता कैसे लगाए।

हम यहां इसी के बारे में बताने जा रहे हैं। कुछ ऐसे टिप्स जिनकी मदद से आप पता लगा पाएंगे कि आपको किसने ब्लॉक किया है।

ये भी पढे : Sarkari Yojana : रेशन कार्डला करा आधार लिंक नाही तर मिळणार नाही रेशन

 

WhatsApp किसने किया है ब्लॉक?

अगर कोई आपको  WhatsApp पर ब्लॉक किया है और आपको इसके बारे में पता करना तो कुछ ऐसी चीजें हैं जो बताती है कि सामने वाले व्यक्ति  ने आपको ब्लॉक कर दिया है।

ये भी पढे : Sarkari Yojana 2024: 15 जून पासून सर्व शाळांमध्ये लागू होणार हा नवीन नियम

प्रोफाइल पिकचर न दिखना : अगर किसी व्यक्ति की डीपी नहीं दिख रही है तो इसका मतलब हो सकता है कि आपको ब्लॉक किया गया हो। इसके अलावा उसका status भी नहीं दिखता है।

Message का रीड न होना: अपने जो मैसेज भेजा है उस पर डबल चेक निशान आता है और अगर मैसेज सीन कर लिया जाता है तो वह ब्लू हो जाता है। लेकिन, अगर ऐसा कुछ नहीं हो रहा है तो समझ लीजिए कि सामने वाले व्यक्ति ने आपको ब्लॉक कर दिया है।

Last seen न दिखना : अगर सामने वाले व्यक्ति का आपको लास्ट सीन नहीं दिख रहा है तो इससे भी समझ लीजिए की आपको ब्लॉक किया गया है। हां लेकिन कई बार सामने वाला व्यक्तिलास्ट सीन बंद करके भी रख सकता है।

WhatsApp group: आपके contact लिस्ट में शामिल किसी व्यक्ति को अगर आप ग्रुप में एड नहीं कर पा रहे हैं तो समझ लीजिए की आपको सामने वाले ने आपको WhatsApp पर ब्लॉक किया है।

Call न लगना: ब्लॉक- ब्लॉक के बारे में पता करने का सबसे आसान तरीका ये है कि आप व्यक्ति को सीधा WhatsApp पर कॉल करें। अगर कॉल नहीं लग रहा है तो समझ लीजिए की आपको ब्लॉक किया गया है।

ऐसे ही जानकारी जानने के लिए हमारे WhatsApp group को जॉइन करें जॉइन करने के लिए निचे WhatsApp बटन पर क्लिक करे.

 


PostImage

Avinash Kumare

June 20, 2024

PostImage

Sarkari Yojana : रेशन कार्डला करा आधार लिंक नाही तर मिळणार नाही रेशन 


Sarkari Yojana : गरीब तसेच गरजू लाभार्थ्यांचे पोट भरावे ते उपाशी राहू नये यासाठी शासनाकडून रेशन कार्डवर धान्य वितरण केले जाते. मात्र, आता सरकारने रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. कार्ड लिंक करण्याची मुदत प्रथम 30 जूनपर्यंत होती. मात्र, आता सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या कुटुंबांनी अद्याप कार्ड लिंक केले नसतील, त्यांना सरकारने शेवटची संधी दिली आहे. मात्र, त्यानंतरही आधार लिंक केले नसेल तर धान्य मिळणे बंद होणार आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: 15 जून पासून सर्व शाळांमध्ये लागू होणार हा नवीन नियम

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार, National Food Security रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पात्र कुटुंबांना अनुदानित दरात धान्य खरेदीचा लाभ मिळण्यासाठी रेशन कार्ड महत्त्वाचे असते. यापूर्वी सरकारने PAN card आणि Aadhaar card लिंक करणे अनिवार्य केले होते. रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही सरकारद्वारे जारी केलेले महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. ज्या कुटुंबांनी त्यांचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले नसेल, त्यांना आता शेवटची संधी देण्यात आली आहे.

 

हे देखील वाचा : किसान का उत्पादन होगा डब्बल, मिलेंगे ३ करोड़ लोगों को पक्के मकान: प्रधानमंत्री का किसानों और गरीबों के लिए पहला बड़ा फैसला

आधार कार्ड लिंक करण्याची यापूर्वीची अंतिम तारीख 30 जून होती. तपशील भरल्यानंतर दिलेल्या मोबाइल नंबरवर एक OTP येणार आहे. ओटीपी कन्फर्म झाल्यानंतर रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा : Success Story: एक करोड़ की नौकरी छोड़ी, सिर्फ एक लाखों से शुरू किया बिजनेस, आज है करोड़ों का टर्नओवर

 

Sarkari Yojana रेशन दुकानात करता येते E-KYC

रेशन कार्डला आधार लिंक करण्यासाठी लाभार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये रेशन दुकानात जाऊनही कार्ड लिंक करता येतो. यासाठी ज्या दुकानातून धान्य मिळते, त्या दुकानात जाऊन आधार लिंक करता येणार आहे.

 

Sarkari Yojana आधार, रेशन कार्ड कोणी जोडणे आवश्यक?

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत जे लाभ घेत आहेत, त्यांच्यासाठी Reshan card आणि Aadhaar card लिंक करणे आवश्यक आहे. दोन्ही कार्ड लिंक केल्याने एकापेक्षा जास्त शिधापत्रिका घेण्यापासून रोखता येईल आणि गरिबांची ओळख पटवून रेशन सहज पोहोचवता येणार आहे. यासाठी शासनाने आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे.

 

Sarkari Yojana पेन्शनधारक, नोकरीवाल्यांवरही होणार कारवाई

शासकीय पेन्शन घेत असेल, नोकरीवर असेल किंवा वार्षिक उत्पन्न अधिक असेल, असे नागरिक जर रेशन कार्डवर धान्य उचलत असतील तर अशा लाभार्थ्यांवर आता थेट कारवाई होणार आहे. त्यामुळे अशा नागरिकांनी घेत असलेला लाभ सोडणेच हिताचे ठरणार आहे.

अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Avinash Kumare

June 17, 2024

PostImage

Success Story: एक करोड़ की नौकरी छोड़ी, सिर्फ एक लाखों से शुरू किया बिजनेस, आज है करोड़ों का टर्नओवर


Success story of Aarushi Agarwal: सक्सेस होने के लिए कई बार हमें बड़े रिस्क उठाने पड़ते हैं। गाज़ियाबाद की आरुषी अग्रवाल ने एक करोड़ रुपये की नौकरी का ऑफर ठुकरा दिया और सिर्फ एक लाख रुपये की पूंजी से अपना बिज़नेस शुरू किया। उनकी मेहनत और लगन से उनका छोटा सा स्टार्टअप आज करोड़ों का हो गया है।


आरुषी अग्रवाल का करोड़पति का सफर (Success story of Aarushi Agarwal)

Success Story  Arushi Agrawal

नई दिल्ली: हमारे देश के कई युवाओं का सपना होता है कि वे करोड़पति बनें। कई सालों की पढ़ाई और मेहनत के बाद अगर किसी को एक करोड़ रुपये का पैकेज मिलता है, तो वह अपने सपनों को पूरा हुआ मानता है। लेकिन गाज़ियाबाद की आरुषी अग्रवाल का सपना कुछ अलग था। अपनी पढ़ाई पूरी करने के बाद आरुषी को दो बड़ी कंपनियों से एक करोड़ रुपये के पैकेज के साथ नौकरी का ऑफर मिला। लेकिन आरुषी ने करोड़ों रुपये की नौकरी करने के बजाय एक लाख रुपये की पूंजी से खुद का बिज़नेस शुरू करने का फैसला किया। शुरुआत में दोस्तों और परिवार ने उन्हें पागल समझा, लेकिन चार सालों में उनकी सफलता ने सबको गलत साबित कर दिया।

Success Story: गन्ने का जूस बेचने वाले कैसे बना MBW का मालिक, जानिए सक्सेस स्टोरी


रिस्क और सफलता (Success story of Aarushi Agarwal)

सफलता प्राप्त करने के लिए जोखिम उठाने वाले बहुत कम लोग होते हैं। जितना बड़ा रिस्क, उतनी बड़ी सफलता की संभावना। जीवन में संघर्ष के माध्यम से ऊंचाइयों को छूने वाले लोग बहुत कम होते हैं, और आरुषी ने भी ऐसा ही कर दिखाया। गाज़ियाबाद के नेहरू नगर की निवासी 28 वर्षीय आरुषी ने सिर्फ एक लाख रुपये से अपना व्यवसाय शुरू किया। इसके लिए उन्होंने एक करोड़ रुपये की नौकरी का ऑफर ठुकरा दिया था। आज, उनका स्टार्टअप TalentDecrypt का वैल्यू कई गुना बढ़ गया है और आरुषी अब करोड़पति लोगों में गिनी जाती हैं। लेकिन इस सफलता तक पहुंचने के लिए उन्होंने बहुत मेहनत की।


शिक्षा और करियर की शुरुआत (Success story of Aarushi Agarwal)

मूल रूप से मुरादाबाद की रहने वाली आरुषी ने नोएडा के एक निजी कॉलेज से बीटेक और एमटेक की पढ़ाई की। 2018 के अंत में, उन्होंने कोडिंग सीखकर सॉफ्टवेयर विकसित करना शुरू किया और अपनी मेहनत के दम पर डेढ़ साल में TalentDecrypt सॉफ्टवेयर तैयार किया। इस सॉफ्टवेयर के बल पर आरुषी ने करोड़पति का टैग हासिल किया और उन्हें भारत सरकार के नीति आयोग से देश की 75 महिला उद्यमियों में से एक के रूप में सम्मानित किया गया।


सॉफ्टवेयर डेवलपमेंट और बिजनेस की शुरुआत (Success story of Aarushi Agarwal)

आरुषी ने आईआईटी दिल्ली से सॉफ्टवेयर डेवलपर का प्रशिक्षण प्राप्त किया और वहीं से इंटर्नशिप पूरी की। इसके बाद उन्हें दो कंपनियों से एक करोड़ रुपये के जॉब ऑफर मिले, लेकिन उन्होंने नौकरी करने के बजाय खुद का काम शुरू करने का फैसला किया। जब उनका प्लान आगे बढ़ रहा था, तब कोरोना ने दस्तक दी।


कोरोना काल में अवसर (Success story of Aarushi Agarwal)

2020 में जब पूरी दुनिया कोरोना से जूझ रही थी, तब आरुषी ने इस संकट में भी अपने लिए अवसर खोजा। उन्होंने जोखिम उठाया और केवल एक लाख रुपये की पूंजी से TalentDecrypt नामक सॉफ्टवेयर बनाया, जो युवाओं को नौकरियां खोजने में मदद करता है। इस सॉफ्टवेयर की मदद से कोडिंग सीखने वाले युवाओं के टैलेंट के अनुसार नौकरी खोजी जाती हैं।


TalentDecrypt की सफलता (Success story of Aarushi Agarwal)

आरुषी की TalentDecrypt कंपनी युवाओं को मनपसंद नौकरी दिलाने में मदद करती है। वर्तमान में अमेरिका, जर्मनी, सिंगापुर, यूएई, दक्षिण अफ्रीका, श्रीलंका, नेपाल आदि देशों की 380 कंपनियां आरुषी की कंपनी की सेवाओं का लाभ उठा रही हैं। इस कंपनी में युवाओं को हैकाथॉन के माध्यम से वर्चुअल स्किल टेस्ट देने होते हैं। अब तक, TalentDecrypt के माध्यम से सैकड़ों युवाओं को रोजगार मिल चुका है।


Moral of Success Story

आरुषी अग्रवाल की कहानी हर उस व्यक्ति के लिए प्रेरणा है, जो अपने सपनों को पूरा करने के लिए जोखिम उठाने से नहीं कतराते। उनकी मेहनत, समर्पण और दृढ़ता ने उन्हें वह मुकाम दिलाया, जो आज कई लोग पाने की चाहत रखते हैं। उनकी यह सफलता न सिर्फ उनके लिए बल्कि उन सभी युवाओं के लिए भी एक मिसाल है, जो अपने सपनों को हकीकत में बदलना चाहते हैं।


FAQs

  • आरुषी अग्रवाल कौन हैं?
    आरुषी अग्रवाल गाज़ियाबाद की एक युवा उद्यमी हैं, जिन्होंने एक करोड़ रुपये की नौकरी ठुकराकर एक लाख रुपये से अपना स्टार्टअप TalentDecrypt शुरू किया।
  • TalentDecrypt सॉफ्टवेयर क्या है?
    TalentDecrypt सॉफ्टवेयर युवाओं को उनकी वास्तविक कौशल के अनुसार नौकरी ढूंढने में मदद करता है।
  • आरुषी की कंपनी किन देशों में अपनी सेवाएं प्रदान कर रही है?
    आरुषी की कंपनी अमेरिका, जर्मनी, सिंगापुर, यूएई, दक्षिण अफ्रीका, श्रीलंका, नेपाल आदि देशों में अपनी सेवाएं प्रदान कर रही है।
  • आरुषी को कौन से पुरस्कार से सम्मानित किया गया है?
    आरुषी को भारत सरकार के नीति आयोग द्वारा देश की 75 महिला उद्यमियों में से एक के रूप में सम्मानित किया गया है।


PostImage

Avinash Kumare

June 14, 2024

PostImage

Sarkari Yojana 2024: 15 जून पासून सर्व शाळांमध्ये लागू होणार हा नवीन नियम


Sarkari Yojana 2024: मित्रांनो राज्यातील वर्ग पहिली ते आठवीच्या मुलांसाठी राज्य सरकार ने एक नवीन नियम लागू केला आहे. तो म्हणजे 'एक राज्य एक गणवेश' ही योजना राबविण्यात येत आहे.

हे देखील वाचा : किसान का उत्पादन होगा डब्बल, मिलेंगे ३ करोड़ लोगों को पक्के मकान: प्रधानमंत्री का किसानों और गरीबों के लिए पहला बड़ा फैसला

Sarkari Yojana 2024: दरवर्षी 15 जून पासून शाळा सुरु करण्याचे आदेशही शासनाने जारी केले आहेत. त्यामुळे शाळा सुरु होण्याच्या पूर्वीच सर्व पालक मुलांसाठी नवीन गणवेश, नोटबुक आणि काही शैक्षणिक वस्तू खरेदी करतात. पण जर का तुम्ही यावर्षी सुद्धा मुलांसाठी नवीन गणवेश खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, हा लेख तुमच्या साठी आहे.

हे देखील वाचा : Sarkari job 2024 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड के अंतर्गत निकली इतने पदों की भर्ती

 

Sarkari Yojana 2024: नवीन गणवेश महिला बचत गटांमार्फत उपलब्द होणार आहे. 

एक राज्य एक गणवेश ही योजना वर्ग पहिली ते आठवी पर्यंत शिकणाऱ्या मुला मुलींना फ्री दिली जाते. 2024-2025  या शैक्षणिक वर्षापाससून सरकार मुलांना फ्री गणवेश योजनेचा लाभ देत आहे. यासाठी महिला बचत गटांमार्फत एकाच कलर चे 2 गणवेश राज्यातील सर्व शाळांमध्ये उपलब्द करून दिला जाईल. आणि हा गणवेश वेगवेगळ्या वर्गाच्या मुलांनसाठी वेगळा राहील.

अशीच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 

 


PostImage

Avinash Kumare

June 12, 2024

PostImage

Sarkari job 2024 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड के अंतर्गत निकली इतने पदों की भर्ती


Sarkari job 2024 : दोस्तों नौकरी ढूंढने वालों के लिए खुशी की खबर आई है. हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड में 247 पदों की भर्ती निकले है। इस भर्ती की आधिकारिक विज्ञापन जारी किया गया है।

इस भर्ती के लिए आवेदन करने की प्रक्रिया ऑनलाइन होने वाली है। इस भर्ती के लिए उम्र कितनी होनी चाहिए? और शैक्षणिक योग्यता कितनी होनी चाहिए? और आवेदन किस प्रकार करना है । इसके बारे में पूरी जानकारी हम बताने जा रहे है तो दोस्तों चलिए जानते है।

 

 

कुल पद : 247 पद
पदों के नाम : इंजीनियर अधिकारी और प्रबंधक 
आवेदन करने के लिए उम्र : 25 से 45 वर्ष तक
शैक्षणिक योग्यता : aducation /qualification 
आवेदन करने प्रक्रिया : ऑनलाइन 
आवेदन करने की आखरी तारीख : 30 जून 2024

 

आधिकारिक जानकारी के लिए नीचे दिए लिंक पर क्लिक करें

https://www.hindustanpetroleum.com/

तो दोस्तों आपको भी ये जानकारी पसंद आई हो तो आपके दोस्तों को जरुर शेयर करें ताकि उनको भी इस जानकारी का लाभ मिल सके।

ऐसे ही जानकारी जानने के लिए हमारे WhatsApp group को जॉइन करें जॉइन करने के लिए निचे WhatsApp बटन पर क्लिक करे.

 


PostImage

Avinash Kumare

June 11, 2024

PostImage

किसान का उत्पादन होगा डब्बल, मिलेंगे ३ करोड़ लोगों को पक्के मकान: प्रधानमंत्री का किसानों और गरीबों के लिए पहला बड़ा फैसला


Modi 3.0: नरेंद्र मोदी ने प्रधानमंत्री के रूप में तीसरी बार शपथ लेने के बाद तुरंत एक्शन मोड में आ गए हैं। अपने पहले ही दिन, उन्होंने किसानों और गरीबों के लिए कई महत्वपूर्ण फैसले लिए, जिसमें किसान सम्मान निधि की 17वीं किस्त जारी करने और प्रधानमंत्री आवास योजना के तहत तीन करोड़ नए मकान उपलब्ध कराने की मंजूरी शामिल है।

 

किसान सम्मान निधि का 17वां हफ्ता जारी (17th installment of Kisan Samman Nidhi released)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपनी नई कार्यकाल की शुरुआत किसान सम्मान निधि (Kisan Samman Nidhi) की 17वीं किस्त जारी करने के आदेश से की। इस योजना के तहत 9.3 करोड़ किसानों को 2,000 रुपये प्रति हफ्ता उनके बैंक खातों में जमा किए जाएंगे। इस निर्णय से लगभग 20 हजार करोड़ रुपये सीधे किसानों के खातों में ट्रांसफर होंगे। हस्ताक्षर करते हुए प्रधानमंत्री ने कहा, "हम किसानों का जीवन आसान बनाने के लिए प्रतिबद्ध हैं।"

ये भी पढ़े: PM Vishwakarma Yojana 2024 : पीएम विश्वकर्मा योजना के लिए आवेदन कैसे करें, लाभ लेने तक जानिए पूरी जानकारी

 

तीन करोड़ गरीबों के लिए पक्के मकान

शाम को आयोजित कैबिनेट बैठक में प्रधानमंत्री आवास योजना के तहत बजट बढ़ाने और तीन करोड़ गरीबों को पक्के मकान देने के फैसले को मंजूरी दी गई। यह मोदी सरकार 3.0 की पहली कैबिनेट बैठक थी। प्रधानमंत्री मोदी ने कहा, "हमारी सरकार किसानों और गरीबों के कल्याण के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है।"

ये भी पढ़े: 8th Pay Commission: 8वे वेतन को लेकर आई बड़ी खबर, सरकारी कर्मचारियों की बढ़ सकती है इतनी सैलरी

 

किसानों के उत्पादन को दोगुना करने का आश्वासन

प्रधानमंत्री मोदी ने किसानों को उनके उत्पादन को दोगुना करने का आश्वासन दिया है। उन्होंने कहा कि सरकार लगातार रबी और खरीफ फसलों का न्यूनतम समर्थन मूल्य बढ़ा रही है। किसान सम्मान निधि के तहत हर साल किसानों को दो बार 2,000 रुपये की सहायता दी जाती है। केंद्र सरकार इस योजना पर 6 हजार करोड़ रुपये खर्च करती है।

इन निर्णयों के साथ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपने तीसरे कार्यकाल की शुरुआत मजबूत और स्पष्ट दिशा के साथ की है, जो कि किसानों और गरीबों के कल्याण के प्रति उनकी प्रतिबद्धता को दर्शाता है।

ये भी पढ़ें: Sarkari Yojana : कठिन समय में परिवार को मदद कर सकती है ये 3 सरकारी योजना


PostImage

Avinash Kumare

June 8, 2024

PostImage

Birsa Munda : बिरसा मुंडा के शहादत दिवस पर जानिए उनकी शहादत की कहानी


Birsa Munda : बिरसा मुंडा भारत के इतिहास में एक ऐसे वीर योद्धा थे जिन्होंने अपने जीवन के केवल 25 वर्षों में ही अपने नाम का इतिहास लिख दिया। उनका जन्म 15 नवंबर 1875 को उलिहातु गांव Ulihatu Jharklhand में हुआ था। बिरसा मुंडा Birsa Munda ने अपने जीवन को अपने समुदाय और अपने लोगों के अधिकारों के लिए समर्पित कर दिया था।

Birsa Munda  बिरसा मुंडा के शहादत दिवस पर जानिए उनकी शहादत की कहानी

 

Birsa Munda: बिरसा मुंडा का प्रभाव और संघर्ष

बिरसा मुंडा का प्रभाव और उनका संघर्ष उनके अपने मुंडा समुदाय Munda Samuday के बीच ही नहीं, बल्कि पूरे आदिवासी Adivasi समाज के बीच भी देखा जा सकता है। उन्होंने ब्रिटिश शासन British Shasan के विरुद्ध अपने लोगों को जागृत किया और एक सबल संगठन का नेतृत्व किया। उनका उद्देश्य सिर्फ अपने समुदाय के हकों की रक्षा करना ही नहीं था, बल्कि ब्रिटिश हुकूमत के जुल्म और अत्याचारों का मुकाबला करना भी था।

Birsa Munda  बिरसा मुंडा के शहादत दिवस पर जानिए उनकी शहादत की कहानी

 

 Birsa Munda: बिरसा मुंडा का आंदोलन

बिरसा मुंडा ने 'उलगुलान' Ulgulan (विद्रोह) की शुरुआत की जो मुंडा समुदाय और अन्य आदिवासी समुदाय के लिए एक बड़ा Birsa Munda ka Andolan आंदोलन बन गया। उन्होंने अपने समुदाय को ब्रिटिश हुकूमत British Shasan के विरुद्ध एकजुट किया और अपने परम्परागत हकों की लड़ाई लड़ी। बिरसा ने अपने लोगों को अपनी भूमि की समझ दी और अपनी सांस्कृतिक विरासत को कैसे बचाया जा सकता है। उन्होंने अंग्रेजों के द्वार लगाये गये करो और उनके अत्याचारों के विरुद्ध भारी रोष व्यक्त किया।

Birsa Munda  बिरसा मुंडा के शहादत दिवस पर जानिए उनकी शहादत की कहानी

 

  Birsa Munda: बिरसा मुंडा की शहादत और विरासत

बिरसा मुंडा को 3 मार्च 1900 को ब्रिटिश सरकार British Shasan ने गिरफ़्तार कर लिया और 9 जून 1900 को रांची की जेल में उनकी मृत्यु हो गई। उनकी मृत्यु के कारण आज भी संदेश है, लेकिन अधिकांश इतिहास मानते हैं कि उन्हें जहर दिया गया था। बिरसा मुंडा की शहादत भारत के इतिहास में एक कीमत है जो हमें याद दिलाती है कि किस प्रकार उन्होंने अपने जीवन को अपने लोगों के अधिकारों के लिए बलिदान दिया। आज भी, उनकी विरासत को लोग याद करते हैं और उनका नाम आदिवासी समुदायों के बीच सम्मान और गौरव से लिया जाता है।

Birsa Munda  बिरसा मुंडा के शहादत दिवस पर जानिए उनकी शहादत की कहानी

 

 Birsa Munda: शहादत दिवस: एक यादगार दिन

बिरसा मुंडा का शहादत दिवस Shahadat Diwas हर वर्ष 9 जून को मनाया जाता है, जो हमें उनकी वीरता, बलिदान और उनके उद्योगों के प्रति समर्पण की याद दिलाता है। ये दिन हमें प्रेरणा देते हैं कि हम भी अपने हकों और स्वाभिमान के लिए लड़ें और अपने देश और समाज के हित के लिए काम करें।

 

  Birsa Munda: बिरसा मुंडा की अमर कहानी

बिरसा मुंडा की कहानी एक अमर कहानी है, जो यह प्रमाण करती है कि एक व्यक्ति भी अपने संकल्पों और आदर्शों के साथ इतिहास को बदल सकता है। उनका जीवन और शहादत हमेशा हमें प्रेरणा देते रहेंगे।

 


PostImage

Avinash Kumare

June 7, 2024

PostImage

Lok sabha Election Results: मोदी सरकार की हुई वापसी, 2024 में कौन संभालेगा कौन सा मंत्रालय? जानिए पूरी रिपोर्ट


Lok sabha Election Results: आज से 10 साल पहले, जब भारतीय जनता पार्टी (भाजपा) ने सत्ता में वापसी की थी, तब किसी को यह अंदाजा नहीं था कि कैबिनेट में कौन शामिल होगा। शपथ ग्रहण के एक घंटे पहले तक नेताओं को भी यह पता नहीं होता था कि उन्हें मंत्री पद मिलेगा या नहीं। मोदी जी के करीबी ही इस बात से अवगत होते थे। 2019 की जीत के बाद भी यही स्थिति रही, जहां शपथ ग्रहण तक सस्पेंस बना रहा।


Lok sabha Election में बदल गया पूरा समीकरण 

हालांकि, आज 10 साल बाद स्थिति पूरी तरह बदल गई है। अब भाजपा के सहयोगी दल न केवल अपने मंत्रालय की मांग कर रहे हैं, बल्कि यह भी चुनने का अधिकार जता रहे हैं कि उन्हें कौन सा मंत्रालय चाहिए। 240 सीटों के साथ भाजपा ने सरकार बनाने की तैयारी कर ली है, और इसके सहयोगी दल भी अपने-अपने मंत्रालयों की मांग के साथ तैयार हैं।


संभावित कैबिनेट मंत्रियों की सूची

नरेंद्र मोदी 9 जून को प्रधानमंत्री पद की शपथ ले सकते हैं। इस बार भाजपा और उसके सहयोगी दलों के नेताओं को लेकर चर्चाएं हो रही हैं। मीडिया रिपोर्ट्स के अनुसार, नितीश कुमार और चंद्रबाबू नायडू ने अपनी मांग पत्र सौंप दिए हैं। नितीश कुमार ने बिहार को विशेष राज्य का दर्जा देने के साथ 12 सांसदों के हिसाब से तीन मंत्रालय मांगे हैं, जिसमें रेल, कृषि और वित्त मंत्रालय शामिल हैं।

Read More : राज्याचे उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा ! योग्य की अयोग्य?


सहयोगी दलों की मांग

सहयोगी दलों की मांगें भी साफ तौर पर सामने आ चुकी हैं:

  • टीडीपी: तीन कैबिनेट मंत्री, एक राज्य मंत्री, और लोकसभा अध्यक्ष का पद।
  • एलजेपी (रामविलास पासवान): एक कैबिनेट मंत्री और एक राज्य मंत्री का पद।
  • शिवसेना (शिंदे गुट): एक कैबिनेट और दो राज्य मंत्री पद।
  • जेडीएस: एक कैबिनेट मंत्री पद।


संभावित मंत्रालयों की सूची

मीडिया रिपोर्ट्स के अनुसार, टीडीपी ने वित्त मंत्रालय, जल शक्ति मंत्रालय, ग्रामीण विकास, आवास और शहरी मामले, बंदरगाह, सड़क परिवहन और राजमार्ग जैसे मंत्रालयों की मांग की है। दूसरी तरफ, भाजपा अपने पास गृह मंत्रालय, वित्त मंत्रालय, रेल मंत्रालय, विदेश मंत्रालय, कानून मंत्रालय, रक्षा मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय, सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय रखना चाहती है।

शपथ ग्रहण के दिन प्रधानमंत्री मोदी के साथ कौन-कौन शपथ लेगा, यह देखने वाली बात होगी। इस बार की कैबिनेट में कौन-कौन शामिल होगा और कौन-कौन से मंत्रालय किसे मिलेंगे, इसे लेकर चर्चाएं जोरों पर हैं। 

आपके हिसाब से किन-किन नेताओं को मंत्री बनना चाहिए? कमेंट सेक्शन में अपनी राय जरूर साझा करें।

WhatsApp Group
Join Now


PostImage

Avinash Kumare

June 5, 2024

PostImage

PM Modi Resignation: नरेंद्र मोदी ने प्रधानमंत्री पद के साथ-साथ केंद्रीय मंत्रिमंडल से भी इस्तीफा दे दिया


नई दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इस्तीफा दे दिया। लोकसभा चुनाव 2024 के नतीजे आने के बाद एक बड़ी राजनीतिक घटना है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने राष्ट्रपति भवन जाकर प्रधानमंत्री पद से इस्तीफा दे दिया है। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने नरेंद्र मोदी का इस्तीफा स्वीकार कर लिया है और उन्हें नई सरकार बनने तक प्रधानमंत्री पद की जिम्मेदारी निभाने को कहा है

 

केंद्रीय मंत्रिमंडल की बैठक

बुधवार सुबह प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में पीएमओ कार्यालय में केंद्रीय मंत्रिमंडल की बैठक हुई। इस बैठक में 17वीं लोकसभा को भंग करने की सिफारिश की गई। राष्ट्रपति भवन ने अपनी आधिकारिक वेबसाइट पर यह जानकारी जारी की है। इस घटना के बाद राजनीतिक गलियारों में चर्चा शुरू हो गई है।


नरेंद्र मोदी तीसरी बार प्रधानमंत्री पद की ले सकते शपथ

चर्चा के मुताबिक, 8 जून को एनडीए की नई सरकार बन सकती है और नरेंद्र मोदी तीसरी बार प्रधानमंत्री पद की शपथ ले सकते हैं। राष्ट्रपति भवन ने घोषणा की है कि शपथ ग्रहण समारोह की तैयारियों के लिए 5 से 9 जून तक आम जनता के लिए बंद रहेगा।


नरेंद्र मोदी का इस्तीफा

लोकसभा चुनाव में भाजपा ने 240 सीटें जीती हैं। हालांकि, सरकार बनाने के लिए भाजपा को एनडीए के समर्थन की जरूरत है। भाजपा ने 2019 में 303 और 2014 में 282 सीटें जीती थीं। ऐसा लग रहा है कि नरेंद्र मोदी के नेतृत्व में एनडीए तीसरी बार सरकार बनाने जा रही है।

लोकसभा चुनाव के नतीजों के बाद राजधानी दिल्ली में राजनीतिक गतिविधियां तेज हो गई हैं। एनडीए और विपक्षी भारत गठबंधन की बैठकें लगातार चल रही हैं। चर्चा का केंद्र नई सरकार के गठन पर है।

सभी की निगाहें इस बात पर टिकी हैं कि नरेंद्र मोदी के इस्तीफे के बाद देश में राजनीतिक हालात किस तरह बदलते हैं। नई सरकार के गठन के लिए अगले कुछ दिन काफी अहम होने वाले हैं।

अधिक जानकारी और ताजा अपडेट के लिए कृपया हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़ें।

WhatsApp Group
Join Now


PostImage

Avinash Kumare

June 4, 2024

PostImage

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल पहा live


Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत आणि भाजप-नेतृत्वाखालील एनडीएने निर्णायक बहुमत मिळवले आहे. प्रारंभिक ट्रेंडनुसार, एनडीएने 272 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे, तर विरोधी पक्षांचे इंडिया गट 137 जागांवर आघाडीवर आहे. भाजप स्वतःहाच 187 जागांवर आघाडीवर आहे, आणि त्यांनी सुरत मधील एक जागा बिनविरोध जिंकली आहे.

 

राज्यवार निकालांचा आढावा

उत्तर प्रदेश:
उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉंग्रेसच्या अजय राय यांच्या विरोधात आघाडीवर आहेत. याशिवाय, उत्तर प्रदेशातील इतर प्रमुख जागांवर देखील भाजपचा दबदबा आहे.

महाराष्ट्र:
महाराष्ट्रात नितीन गडकरी, पियुष गोयल आणि सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मतदारसंघात आघाडी घेतली आहे. नितीन गडकरी नागपूरमधून, पियुष गोयल मुंबई उत्तरमधून, आणि सुप्रिया सुळे बारामतीमधून आघाडीवर आहेत.

राजस्थान:
राजस्थानमध्ये, भाजपचे गजेंद्र शेखावत जोधपुर मतदारसंघात आघाडीवर आहेत, तर कॉंग्रेसचे ब्रिजेंद्र सिंह ओला झुंझुनू मतदारसंघात आघाडीवर आहेत.

 

निवडणुकीतील प्रमुख घडामोडी

सुरत: भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांनी सुरत मतदारसंघात बिनविरोध विजय मिळवला आहे.
महत्वाचे उमेदवार: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे सर्व भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. कॉंग्रेसचे राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे प्रमुख विरोधी पक्षांचे उमेदवार आहेत.

 

लाईव्ह निकालांसाठी खालील विडिओ पहा:

या निवडणुकीत देशभरातील मतदारांनी उत्साहाने भाग घेतला, आणि विविध ठिकाणी मतमोजणीच्या केंद्रांवर मोठी गर्दी दिसली. निकालानंतर एनडीए सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरू होण्याची शक्यता आहे. देशभरातील प्रमुख जागांवरील निकालांचे निरीक्षण करण्यासाठी लाईव्ह अपडेट्सचा लाभ घ्या आणि इतरांना सुद्धा शेयर करा.