ProfileImage
97

Post

7

Followers

14

Following

PostImage

Avinash Kumare

Jan. 1, 2025

PostImage

Chandrapur News: मूल हत्याकांडाचे धक्कादायक कारण आले समोर, या कारणाने करण्यात आली युवकाची हत्या, कारण जाणून बसेल झटका


Chandrapur News: 'दोन दिवसांत रितिक शेंडे तुझा गेम करणार,' अशी माहिती मिळाल्यानंतर भीतीपोटी मित्रांच्या मदतीने रितिकची हत्या केल्याचे आरोपी राहुल पासवान याने कबूल केले आहे, Mul murder Case असे तपास अधिकारी अमितकुमार आत्राम यांनी मंगळवारी (दि. ३१) माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

मैत्रीतून निर्माण झालेला वाद

पोलिसांच्या माहितीनुसार, मृतक रितिक शेंडे आणि आरोपी राहुल पासवान हे एकमेकांचे मित्र होते. रितिक सतत राहुलकडे खर्रा आणि दारूसाठी पैसे मागत होता. टायर पंक्चर दुरुस्ती करून उदरनिर्वाह करणाऱ्या राहुलला या खर्चासाठी पैसे देणे शक्य नव्हते. त्यामुळे तो रितिकपासून दूर राहण्याचा प्रयत्न करू लागला.

रितिकने राहुलला धमकावत त्याच्याकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला. काही मित्रांच्या मदतीने राहुलला मारहाणदेखील केली. हा त्रास सतत चालू असताना, एका मित्राने राहुलला सांगितले की, 'दोन दिवसांत रितिक तुला टपकवणार आहे.' या भीतीमुळे राहुलने भूषण चचाणे आणि अजय गोटेफोडे यांच्या मदतीने रितिकची हत्या केली.

तपासात असे स्पष्ट झाले की, रितिकच्या हत्येमागे राहुल पासवान, भूषण चचाणे आणि अजय गोटेफोडे हे मुख्य आरोपी आहेत. या तिघांनी मिळून शुक्रवारी रितिकची हत्या केली.

 

संजयपाजीला धमकी का दिली?

हत्येच्या मागील आणखी एक धक्कादायक कारण म्हणजे संजयपाजी पटवा याला दिलेली धमकी. राहुलने एकदा रितिकला पैसे दिले नाहीत, त्यामुळे रितिकने संजयपाजीला राहुलला मारण्यासाठी बोलावले. संजयपाजीने राहुलला रेल्वे फाटकाजवळ बोलावून त्याला मारहाण केली, ज्यात राहुलचा एक दात तुटला. हा राग मनात ठेवून राहुलने रितिकची हत्या केली आणि नंतर संजयपाजीला व्हॉट्सअॅप कॉल करून 'रितिक का काम खतम हुआ, अब तेरी बारी है,' अशी धमकी दिली.


PostImage

Avinash Kumare

Dec. 29, 2024

PostImage

Chandrapur News: चले जाओ, नही तो हम तुम्हे भी खतम कर देंगे, अशी नागरिकांना धमकी देत भर चौकात युवकाची निर्घृण हत्या


Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे शुक्रवारी (दि. 27) रात्री 10:30 वाजता खळबळजनक घटना घडली. पंचायत समिती कार्यालयासमोर वर्दळीच्या ठिकाणी रितिक अनिल शेंडे (वय 24, रा. विहीरगाव, वार्ड क्र. 16) या युवकाची तिघा आरोपींनी चाकूने सपासप 23 वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रितिक शेंडे शुक्रवारी रात्री पंचायत समिती कार्यालयाजवळ दुचाकी थांबवून भ्रमणध्वनीवर बोलत असताना आरोपी राहुल सत्तन पासवान (वय 20), अजय दिलीप गोटेफोडे (वय 22), आणि भुषण चचाणे (वय 23, सर्व रा. मूल) अचानक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही कळायच्या आतच चाकूने रितिकच्या छाती, पोट आणि कंबरेवर सपासप वार केले. या अमानुष हल्ल्यात रितिक जागीच कोसळला.

हल्ल्यानंतर आरोपींनी चौकातील नागरिकांना चाकू दाखवत "चले जाओ, नहीं तो हम तुम्हे भी खतम कर देंगे" अशी धमकी दिली. त्यामुळे नागरिक घाबरून तहसील कार्यालयाच्या आडोश्याला जाऊन थरार बघत राहिले.

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांना आरोपींनी धमकावल्यामुळे कोणीही रितिकला मदत करू शकले नाही. यातील एका आरोपीने रितिकच्या मृतदेहाच्या छातीवर बसून 'संजयपाजी' नावाच्या व्यक्तीला फोन करून "रितिक का काम खतम हुआ, अब तेरी बारी" अशी धमकी दिल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शींमध्ये आहे.

घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्वरीत कारवाई करून राहुल सत्तन पासवान आणि अजय गोटेफोडे या दोघांना चंद्रपूर येथून ताब्यात घेतले. तर एक विधीसंघर्षित बालकाला देखील अटक करण्यात आली. मुख्य आरोपी भुषण चचाणे अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

या हत्याकांडामुळे मूल शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील नागरिकांनी आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेचा सामाजिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे.


PostImage

Avinash Kumare

Dec. 24, 2024

PostImage

Kanpur Latest News: गोवा हनीमून मनाने गए कपल्स, हनीमून से लौटते ही फुट फुटकर रोने लगी दुल्हन, वजह जानकर उड़ गए होश


Kanpur Latest News: हर शादीशुदा जोड़े के लिए शादी और हनीमून के पल बेहद खास होते हैं। यही पल कानपुर के आकाश सिंह और लखनऊ की सोनाली के जीवन में भी खुशियां लेकर आए। 9 दिसंबर को धूमधाम से शादी के बंधन में बंधने के बाद दोनों ने गोवा में अपना हनीमून मनाया। लेकिन हनीमून से लौटने के बाद जो हुआ, उसने सभी को हैरान और गमगीन कर दिया।

गोवा से लौटने के बाद आकाश अपनी पत्नी सोनाली को उसके मायके छोड़कर खुद अपने घर कानपुर लौट आया। लेकिन अगले ही दिन, शनिवार को, आकाश की रहस्यमय परिस्थितियों में मौत हो गई। उनकी मौत की खबर सुनकर सोनाली तड़प उठी और रोते हुए बोली, "मेहंदी के रंग उतरने से पहले ही मेरा सुहाग उजड़ गया।"

 

क्या हुआ था आकाश के साथ?

आकाश, जो एक प्राइवेट कंपनी में काम करता था, शादी के बाद खुशहाल जीवन की शुरुआत कर रहा था। लेकिन शनिवार को जब उनके दोस्त ने उनके कमरे में आकर देखा, तो आकाश बेड पर अचेत अवस्था में पड़े थे। तुरंत उन्हें कांशीराम अस्पताल ले जाया गया, जहां डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया।

चकेरी थाने की पुलिस और फोरेंसिक टीम ने मौके पर पहुंचकर जांच शुरू की। शुरुआती जांच में हार्ट अटैक या किसी अन्य बीमारी से मौत का अनुमान लगाया गया, लेकिन कुछ भी संदिग्ध नहीं मिला।

आकाश की अचानक मौत से उनके परिवार और सोनाली के ससुराल में कोहराम मच गया। उनके बड़े भाई अतुल, जो ऑस्ट्रेलिया में नौकरी करते हैं, को इस दुखद खबर की सूचना दी गई। माता-पिता के निधन के बाद आकाश और अतुल ही परिवार के सदस्य थे।

DCP ईस्ट श्रवण कुमार सिंह ने कहा कि प्रारंभिक जांच में किसी संदिग्ध परिस्थिति का संकेत नहीं मिला है। पोस्टमॉर्टम रिपोर्ट का इंतजार किया जा रहा है, जिससे मौत की असल वजह का पता चल सके।


PostImage

Avinash Kumare

Dec. 22, 2024

PostImage

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात, जाणून घ्या सविस्तर माहिती


Namo Shetkari Yojana: नवीन वर्षात शेतकऱ्यांना मोठी दिलासादायक बातमी मिळणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हप्ते वितरित करण्यात आले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभेल आणि त्यांच्या शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी मदत मिळेल.

 

योजनेची वैशिष्ट्ये

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर तयार करण्यात आली आहे. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये, म्हणजेच प्रत्येक चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या स्वरूपात, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

 

पात्रता आणि लाभा

  • शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी पात्र असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्ड, बँक खाते, आणि जमीनधारक प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे पूर्ण असणे गरजेचे आहे.

रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जमा होईल. याआधी, 5 ऑक्टोबर 2024 रोजी, या दोन्ही योजनांचे हप्ते एकाच दिवशी पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Avinash Kumare

Dec. 18, 2024

PostImage

Today Gold Rate: ब्रेकिंग न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० ग्राम सोने मिळणार आता फक्त इतक्या रुपयात, जाणून घ्या नवीन दर


Today Gold Rate: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या हालचालींवर परिणाम झाला आहे. सोन्याच्या फ्युचर्स किमतींमध्ये सुरुवातीला वाढ दिसली, परंतु नंतर त्यात घसरण झाली. चांदीचे भाव देखील घसरणीसह व्यवहार करत आहेत.

 

सध्याचे सोन्या-चांदीचे दर

  • 24 कॅरेट सोनं (10 ग्रॅम): ₹76,850
  • 24 कॅरेट सोनं (1 ग्रॅम): ₹7,685
  • 22 कॅरेट सोनं (10 ग्रॅम): ₹70,446
  • चांदी (1 किलो): ₹90,610

मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर ₹76,850 आहे. काल म्हणजेच 17 डिसेंबरला हा दर ₹77,030 होता, तर आठवडाभरापूर्वी 11 डिसेंबर रोजी तो ₹78,960 होता. चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आठवड्याभरापूर्वी चांदीचा दर ₹95,590 प्रति किलो होता, जो आज ₹90,610 प्रति किलोवर आला आहे.

 

आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रभाव

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती घसरत असल्याने देशांतर्गत बाजारावरही त्याचा प्रभाव दिसून येत आहे. फेडरल रिझर्व्हच्या पॉलिसी बैठकीपूर्वी गुंतवणूकदारांमध्ये असलेल्या चिंतेमुळे ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा घसरणीचा फायदा घेण्याची ही उत्तम संधी ठरू शकते.

सोन्या-चांदीचे दर विविध शहरांनुसार बदलू शकतात, त्यामुळे खरेदीपूर्वी स्थानिक दरांची खात्री करा.


PostImage

Avinash Kumare

Dec. 16, 2024

PostImage

Gadchiroli News: फर्निचर व्यावसायिकाची आत्महत्या, रहस्यमय घटनेने परिसर हादरला


Gadchiroli News: देसाईगंज शहराच्या गांधी वॉर्डात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. फर्निचर व्यावसायिक उमेश माधव शिंगाडे (वय 45) यांनी आपल्या दुकानातच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी, 15 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडली.

उमेश शिंगाडे यांनी आपल्या घरापासून 300 मीटर अंतरावर भाड्याच्या खोलीत फर्निचरचे दुकान सुरू केले होते. नेहमीप्रमाणे, त्यांनी रविवारी सकाळी दुकान उघडले होते आणि सकाळपासून दुकानातच होते. मात्र, दुपारच्या सुमारास काही ग्राहक साहित्य खरेदीसाठी दुकानात गेले असता उमेश दिसले नाहीत. ग्राहकांनी दुकानाच्या आत पाहिले असता,सि लिंगला गळफनेल्या अवस्थेतआ ढळले.

 तत्काळ देसाईगंज पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहेत.

सध्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. उमेश शिंगाडे यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, आणि भाऊ आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण शोधणे ही पोलिसांसमोरील मोठी जबाबदारी ठरली आहे.


PostImage

Avinash Kumare

Dec. 12, 2024

PostImage

Sarkari Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदानावर मोफत फवारणी पंप, असे करा अर्ज


Sarkari Yojana: सन 2024-25 मध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी महत्वाची योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचा’ पुरवठा करण्यात येणार आहे, ज्याचा 100% खर्च शासन उचलणार आहे. या योजनेचा थेट फायदा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना होईल.

 

योजनेचे उद्दिष्ट

कापूस, सोयाबीन, आणि इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक करणे, तसेच या पिकांशी निगडित मूल्यसाखळीला चालना देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. विशेष कृती योजना 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षांसाठी आखण्यात आली असून, या काळात राज्यभरात शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप उपलब्ध करून दिले जातील.

 

असे करा अर्ज

शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  • mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जा.
    ‘Farmer Login’ वर क्लिक करा.
  • आवश्यक ती माहिती भरून अर्ज सादर करा.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी त्यांच्या जवळच्या खालील कार्यालयांशी संपर्क साधावा:

  • जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
  • उप विभागीय कृषी अधिकारी
  • तालुका कृषी अधिकारी

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Avinash Kumare

Dec. 11, 2024

PostImage

Chandrapur News: पुष्पा चित्रपटातील प्रसिद्ध लाल चंदनाचे झाड ताडोबा प्रकल्पात!


Chandrapur News: “पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फ्लॉवर नही, फायर है मै” – या दमदार डायलॉगने प्रसिद्ध झालेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनचा पुष्पा चित्रपट आणि त्याचा दुसरा भाग पुष्पा २ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय. लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित असलेल्या या चित्रपटाने लाल चंदनाचे झाड चर्चेचा विषय बनवले आहे.

आता या प्रसिद्ध लाल चंदनाचे झाड भारतातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सुद्धा आढळते. मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडोबाच्या जंगलात तीन लाल चंदनाची झाडे आहेत. विशेष म्हणजे, या झाडांची योग्य निगा राखण्यासाठी वनविभागाने त्या ठिकाणी चबुतरा बांधला असून, झाडांची ओळख पटवण्यासाठी त्यावर नाव लिहिलेले आहे.

लाल चंदन हे अत्यंत दुर्मिळ आणि महागडे झाड असून, त्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असते. पुष्पा चित्रपटाने याला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. लाल चंदनाच्या झाडांभोवती अनेक रंजक कथा आहेत, ज्यामुळे त्याचे महत्व अधिक वाढले आहे.

ताडोबातील वाघ हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असले तरी आता लाल चंदनाचे झाड सुद्धा प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना या झाडाबद्दल माहिती दिली जाते, आणि पुष्पा चित्रपटामुळे या झाडाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढली आहे. लाल चंदनाचे झाड ताडोबातील जैवविविधतेचे खास वैशिष्ट्य ठरले आहे.


PostImage

Avinash Kumare

Dec. 7, 2024

PostImage

Chandrapur News: पारडी जिल्हा परिषद शाळेतील 132 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा


Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारामुळे 132 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शासनाच्या कंत्राटदारांकडून पुरविण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे ही घटना घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.

4 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांनी शाळेत दिलेले जेवण घेतले. रात्री विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत बिघाड दिसून येताच पालकांना चिंता वाटू लागली. दुसऱ्या दिवशी, 5 डिसेंबर रोजी, शाळेत परिपाठाच्या वेळी विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. उपस्थित विद्यार्थ्यांनाही मळमळ, उलटी, हगवण, ताप, पायगळणे अशी लक्षणे दिसू लागली.

शाळेत तातडीने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. गंभीर अवस्थेत असलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने विद्यार्थ्यांना चंद्रपूर, गडचिरोली, आणि मूल येथील रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. सध्या 106 विद्यार्थी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत, तर 20 विद्यार्थ्यांवर गावातच प्राथमिक उपचार सुरू आहेत.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, वैद्यकीय अधीक्षक बंडू रामटेके, गटविकास अधिकारी मधुकर वासनिक, आणि गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोडे यांनी मध्यरात्रीपर्यंत परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. सचिन भगत आणि अन्न निरीक्षक सातकर यांनीही गावाला भेट देऊन घटनेची चौकशी केली.

सध्या बाधित विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांच्या लघवी, हगवण आणि उलटीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


PostImage

Avinash Kumare

Dec. 5, 2024

PostImage

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3 हजार रुपये, या दिवशी खात्यात होणार जमा


Ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकूण 3 हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे 3 हजार रुपये एकत्र मिळाले होते. मात्र, निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे डिसेंबरचा हप्ता रखडला होता.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन सरकार सत्तेत आले असले तरी महिलांना डिसेंबरचा हप्ता कधी मिळेल, याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. यामुळे अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली होती. आता प्रशासनाकडून मकर संक्रांतीपूर्वी म्हणजेच 14 जानेवारीच्या आधी डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते एकत्र दिले जातील, असे सांगितले जात आहे.

राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. सरकारने अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, निवडणुकीमुळे अर्जांची प्रक्रिया स्थगित झाली होती. सध्या आचारसंहिता संपल्यानंतर अर्जांची छाननी सुरू असून काही दिवसांत यापूर्वी दाखल केलेल्या अर्जांचीही पडताळणी होईल.

एप्रिल महिन्यानंतर प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला दरमहा 2100 रुपये देण्यात येतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी योजनेचा लाभ मिळेल, असा विश्वास आहे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Avinash Kumare

Dec. 4, 2024

PostImage

मोठी बातमी : आज गडचिरोली जिल्ह्यात सकाळ दरम्यान भूकंपाचे मोठे धक्के...!


जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. त्यानुषंगाने राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) यांच्याकडे उपलब्ध माहितीनुसार तेलंगणा राज्यातील मुलुगू हे भूकंपाचे केंद्र आहे. जिल्ह्यात आज सकाळी 07.27 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 5.3 किश्टर स्केल आहे.  

 

• Nagpur, Gadchiroli Earthquake : भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे आलेल्या भूकंपामुळे नागरिक दहशतीत आहे. 

 

Nagpur, Gadchiroli, Bhandara Earthquake : राज्यात विदर्भात आज सकाळी ७.२७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात हे धक्के बसले. अचानक जमिन हादरल्यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाचा केंद्रबिंदू हा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणातील मूलगु येथे असून याची तीव्रता ५.३ रिश्टर स्केल भूकंपमापकावर नोंदवण्यात आली आहे.

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राशी लागून असलेल्या तेलंगाणा या राज्यातील मुलुगू हा या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. महत्त्वाचे म्हणजे याआधीही याच भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. यावेळी मात्र भूकंपाची तीव्रता अधिक होती. परिणामी या भूकंपाचे धक्के महाराष्ट्रातील काही सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये बसले. यात भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. काही इतर राज्यांच्या सीमेवरही हे भूकंपाचे धक्के बसले आहेत. सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास हे घटना घडल्या आहेत. 

 

महाराष्ट्रात विदर्भात आज सकाळी मोठे भूकंपाचे धक्के बसले. प्रामुख्याने नागपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात हे धक्के बसले. नागरिक सकाळी आपल्या कामाला जात असतांना अचानक ७.२७ च्या सुमारास जमिन हादरली. जमिन शहारल्याची घटना काही ठिकाणी सीसीटीव्हीत देखील कैद झाली आहे. काही काळ हादरे बसल्याने नागरिक भीतीने पळू लागले. काही नागरिक झोपेत होते. त्यांनी देखील घराबाहेर धाव घेतली. भुकंपामुळे घरातील भांडी देखील कोसळली अशी माहिती नागरिकांनी दिली. तेलंगणा आणि छत्तीसगड मध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले असून यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे.


PostImage

Avinash Kumare

Nov. 28, 2024

PostImage

अतिशय धक्कादायक बातमी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी...!


पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकी फोननंतर मुंबई पोलिसांकडून धमक देणाऱ्याचा कसून शोध घेतला. आता या प्रकरणी अंबोली पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. हा फोन करणाऱ्या महिलेने नरेंद्र मोदींना मारण्याचा प्लॅन झाल्याचा दावा केला आहे. तर या फोन कॉल प्रकरणी शितल चव्हाण नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

 

धमकी प्रकरणातील महिलेला अटक 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महिलेला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेच्या विचारपूस दरम्यान कोणतीही संशयित माहिती समोर आली नाही. कौटुंबिक वादामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या महिलेने हा फोन केल्याने प्राथमिक पोलिस तपासात ही बाब समोर आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  

 

मोदींना 6 वर्षात तीन धमक्या आल्या 

 

2023: हरियाणातील एका व्यक्तीने मोदींचा व्हिडिओ व्हायरल करताना गोळ्या घालण्याची धमकी दिली होती. व्हिडिओमध्ये तरुणाने स्वत:ला हरियाणाचा आणि सोनीपतच्या मोहना गावचा रहिवासी असल्याचे सांगितले होते. व्हिडीओमध्ये म्हणाला होता की, पंतप्रधान मोदी माझ्यासमोर आले तर मी त्यांना गोळ्या घालेन. 2022: झेवियर नावाच्या व्यक्तीने पंतप्रधान मोदींना धमकी दिली होती. झेवियर यांनी केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांना पाठवलेल्या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देत ​​लिहिले होते, मोदींची अवस्था राजीव गांधींसारखी होईल. त्यावेळी पंतप्रधान केरळ दौऱ्यावर होते. त्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली. 2018: महाराष्ट्रातील मोहम्मद अलाउद्दीन खान नावाच्या व्यक्तीने त्यांच्या फेसबुक पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगून त्याने देशातील पाच प्रमुख शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याची चर्चा होती. या व्यक्तीने आयएसआयएस या प्रतिबंधित संघटनेच्या झेंड्याचा फोटोही पोस्ट केला होता. 

 

मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात काल रात्री एक फोन आला. हा फोन आल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली. कारण फोन करणाऱ्या व्यक्तीने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं. त्या कॉलरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा कट रचल्याची धमकी दिली. बुधवारी रात्री 9 च्या सुमारास नियंत्रण कक्षाला धमकीचा हा फोन आला. मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे


PostImage

Avinash Kumare

Nov. 27, 2024

PostImage

Gadchiroli News: थरारक घटना! सासरा आणि साळ्याने कुऱ्हाडीने केली जावयाची निर्घृण हत्या, कारण जाणून व्हाल थक्क


Gadchiroli News: अहेरी तालुक्यातील मरपल्ली गावात कौटुंबिक वादातून जावयाची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 24 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडवली आहे. शंकर पोशालू कांबळे (वय 38, रा. व्यंकटरावपेठा, ता. सिरोंचा) असे मृतकाचे नाव आहे.

शंकर कांबळे याची पत्नी काही काळापासून माहेरी मरपल्ली येथे राहत होती. त्या दरम्यान शंकर अधूनमधून मरपल्ली येथे जाऊन पत्नी आणि सासऱ्यासोबत वाद घालत असे. 24 नोव्हेंबर रोजीही याच वादातून प्रकरण गंभीर झाले.

हे देखील वाचा : Serial Killer: दोस्तों को देती थी जहर, जुए में उड़ाती थी पैसे, एक हसीना जिसने किए 14 मर्डर, जानिए कहानी 'मिस साइनाइड' की

वाद विकोपाला गेल्यानंतर सासरा पेंटा पोच्या कुमरी आणि साळा सुखराम पेंटा कुमरी यांनी संतापाच्या भरात कुऱ्हाडीने शंकरच्या डोक्यावर हल्ला केला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने शंकरचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती असून, उपअधीक्षक शशिकांत दसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मरपल्ली पोलिस पुढील तपास करीत आहेत.


PostImage

Avinash Kumare

Nov. 23, 2024

PostImage

Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीचे निकाल पहा live


Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकांचा रणसंग्राम अत्यंत चुरशीचा ठरत आहे. राज्यातील प्रमुख पक्षांच्या आघाड्या आणि स्वतंत्र गटांमध्ये ही निवडणूक जास्तच खळबळजनक बनली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे)-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीचा सामना शिवसेना (उद्धव ठाकरे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)-काँग्रेसच्या महाविकास आघाडीसोबत आहे. या दोन प्रमुख गटांव्यतिरिक्त परिवर्तन महाशक्ती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी यांसारख्या पक्षांनी या निवडणुकीत नवा रंग भरला आहे.

यावेळी सत्तास्थापनेसाठी 145 जागांचा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. 288 सदस्यसंख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. काही ठिकाणी अपक्ष उमेदवार आणि बंडखोरांच्या उपस्थितीमुळे निकालांमध्ये नाट्यमय बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

गडचिरोली जिल्ह्यातील निकालांचे अपडेट:

  • डॉ. मिलिंद रामजी नरोटे (भाजप) आघाडीवर
  • मनोहर तुळशीराम पोरेती (काँग्रेस) पिछाडीवर

 

अहेरी विधानसभा मतदारसंघ:

  • आत्राम धर्मरावबाबा भगवंतराव (राष्ट्रवादी काँग्रेस) आघाडीवर
  • आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा (राष्ट्रवादी शरद पवार गट) पिछाडीवर

 

चंद्रपूर जिल्ह्यातील निकाल:

  • जोरगेवार किशोर गजानन (भाजप) आघाडीवर
  • प्रवीण नानाजी पाडवेकर (काँग्रेस) पिछाडीवर

 

बल्लारपूर:

  • मुनगंटीवार सुधीर सच्चिदानंद (भाजप) आघाडीवर
  • रावत संतोषसिंह चंदनसिंग (काँग्रेस) पिछाडीवर

 

ब्रम्हपुरी:

  • विजय नामदेवराव वडेट्टीवार (काँग्रेस) आघाडीवर
  • कृष्णालाल बाजीराव सहारे (भाजप) पिछाडीवर

संपूर्ण निकालांसाठी Live अपडेट्ससह राहा आणि जाणून घ्या कोणता पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेवर येणार आहे!


PostImage

Avinash Kumare

Nov. 21, 2024

PostImage

Serial Killer: दोस्तों को देती थी जहर, जुए में उड़ाती थी पैसे, एक हसीना जिसने किए 14 मर्डर, जानिए कहानी 'मिस साइनाइड' की


Serial Killer: थाईलैंड की 36 वर्षीय महिला सारारत रंगसिवुथापोर्न, जिसे 'मिस साइनाइड' के नाम से जाना जाता है, की कहानी किसी खौफनाक फिल्म की तरह है। जुए की लत और बढ़ते कर्ज ने उसे ऐसा अपराधी बना दिया, जिसने अपने ही दोस्तों को मौत के घाट उतार दिया। उसने 14 लोगों को साइनाइड देकर मार डाला, जिसमें उसकी एक सहेली भी शामिल थी। हाल ही में बैंकॉक की अदालत ने उसे मौत की सजा सुनाई है, साथ ही भारी जुर्माना भी लगाया है।

ये भी पढ़े : Murder Case: पत्नी को खत्म कर दो तभी बढ़ेगा शराब का धंधा: तांत्रिक के कहने पर पूरे परिवार को उतारा मौत के घाट

सारारत के गुनाहों की शुरुआत 2015 में हुई थी, जब उसने अपनी जान-पहचान वालों से उधार लिए पैसे वापस करने से बचने के लिए उन्हें साइनाइड देकर मारना शुरू किया। अप्रैल 2023 में उसकी साजिश का पर्दाफाश हुआ, जब वह अपनी सहेली सिरिपोर्न खानवांग के साथ घूमने गई। वहां मछलियों को दाना डालने और खाने के बाद सिरिपोर्न की हालत बिगड़ गई और उसकी मौके पर ही मौत हो गई। पोस्टमॉर्टम में सिरिपोर्न के शरीर में साइनाइड की मौजूदगी का पता चला, जिसके बाद पुलिस ने जांच शुरू की।

पुलिस की जांच में पता चला कि सारारत ने 2015 से 2023 के बीच 14 लोगों की हत्या की थी। मरने वालों में उसके दोस्त, पूर्व प्रेमी और एक पुलिस अधिकारी शामिल थे। इन हत्याओं के पीछे मकसद सिर्फ पैसा था। जुए में डूबने और कर्जदारों के दबाव से बचने के लिए उसने अपने जानने वालों से उधार लिया और जब वे पैसे वापस मांगने लगे, तो उसने उन्हें मौत के घाट उतार दिया।

सारारत ने पीने के पानी, खाने और दवाइयों में साइनाइड मिलाकर अपने शिकार को मारा। पुलिस ने उसे मई 2023 में गिरफ्तार किया, और तब से अदालत में इस मामले की सुनवाई चल रही थी। हाल ही में उसे अपनी सहेली सिरिपोर्न की हत्या का दोषी ठहराया गया और मौत की सजा सुनाई गई।

सारारत के अपराधों के लिए न केवल उसे बल्कि उससे जुड़े तीन अन्य लोगों को भी सजा मिली है। इनमें उसका पूर्व पति, एक पूर्व पुलिस अधिकारी और उसका वकील शामिल हैं, जिन्हें सबूत छिपाने और सारारत को बचाने की कोशिश के लिए जेल की सजा दी गई है।

सारारत का केस सिर्फ एक अपराध की कहानी नहीं, बल्कि यह बताता है कि इंसान की लालच और गलत आदतें उसे कितना गिरा सकती हैं। थाईलैंड में 'मिस साइनाइड' का नाम अब एक खौफनाक उदाहरण बन चुका है।


PostImage

Avinash Kumare

Nov. 16, 2024

PostImage

Vidhan Sabha Election 2024: राहुल गांधी के हेलीकॉप्‍टर की हुई जांच, अमरावती में चुनाव आयोग की टीम ने की छानबीन


Vidhan Sabha Election 2024: महाराष्‍ट्र में विधानसभा चुनाव का माहौल गरम है। 20 नवंबर को होने वाले मतदान को लेकर सभी राजनीतिक दल पूरी ताकत झोंक रहे हैं। विभिन्‍न दलों के स्‍टार प्रचारक मैदान में उतरकर अपने एजेंडे को जनता तक पहुंचाने की कोशिश कर रहे हैं।

इस चुनावी माहौल में चुनाव आयोग भी पूरी तरह से सतर्क है। चुनाव प्रचार को निष्पक्ष और पारदर्शी बनाए रखने के लिए आयोग की टीमें सक्रिय रूप से काम कर रही हैं। इसी क्रम में शनिवार को कांग्रेस नेता राहुल गांधी के हेलीकॉप्टर की जांच की गई। यह छानबीन अमरावती में स्थित हेलीपैड पर की गई।

राहुल गांधी शनिवार को अमरावती में चुनाव प्रचार के लिए पहुंचे थे। उनके हेलीकॉप्‍टर के लैंड करते ही चुनाव आयोग की टीम वहां पहुंची और हेलीकॉप्टर की जांच शुरू कर दी। सूत्रों के अनुसार, यह जांच नियमित प्रक्रिया का हिस्सा थी, ताकि चुनाव आचार संहिता का पालन सुनिश्चित किया जा सके।

गौरतलब है कि इससे पहले चुनाव आयोग ने उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जैसे दिग्गज नेताओं के हेलीकॉप्टरों की भी जांच की थी। चुनाव को स्‍वच्‍छ और निष्पक्ष बनाने के लिए आयोग लगातार निगरानी कर रहा है।


PostImage

Avinash Kumare

Nov. 12, 2024

PostImage

आमदार कृष्णा गजबे साहेबांना कुरखेडा तालुक्यातील खेडेगावच्या लोकांनी जोरदारच धारेवर धरले....!


या दहा वर्षात भाजपा सरकार चे प्रत्येक क्षेत्रातील काम याचप्रकारे दिसून येत आहे. गोरगरीब जनतेची काम लुटून दुसऱ्याच्या ताब्यात देणं  नाही तर आपले स्वतःची मार्केटिंग कशी करता येईल याकडे  जास्त लक्ष असत. बेरोजगार तरुणांना तर विसरूनच गेले. पण महागाई बद्दल बोलायला गेलं तर यांच्या अंदभक्तांना ते सहन होत नाही. आणि त्यांची नेतेमंडळी त्यामध्येच आजपर्यंत पैसा खर्च करत आले आहेत.बाकी जनतेकडे या सरकारच अजिबात लक्ष नाही. ते मेले काय जगले काय यांना काहीच फरक पडणार नाही. या दहा वर्षात  खरतर नक्षलग्रस्त भागात आरमोरी विधानसभा क्षेत्रातील उमेदवार कृष्णाजी गजबे हे मागील 10 वर्षा पासून आमदार असून त्यांना कुरखेडा तालुक्यातील जनतेने विकासाचे कोणते काम केले याचे प्रश्न विचारला असता केवळ स्वतःच्या हिताचे कामे करणाऱ्या आमदार साहेब यांना गावकऱ्यांनी धारेवर धरले... 10 वर्षात कोणतेही सार्वजनिक हिताचे कामे केले नाही केवळ ठेकेदारांचा विकास केला आहे. असाही सूर जनतेचा दिसून येत असून, जनतेच्या रोशाच सामना आज कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव येथे आमदार गजबे यांना करावा लागला..

 


PostImage

Avinash Kumare

Nov. 11, 2024

PostImage

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार शक्तीमान...भारतातील पहिल्या सुपरहिरो चा दमदार कमबॅक...!


Shaktiman Comeback : 90 च्या दशकातील लहान मुलांना अक्षरक्ष: वेड लावणार शक्तिमान पुन्हा एकदा परतणार आहे. लहान मुलांचा भारताचा पहिला सुपरहिरो 'शक्तिमान' दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. अभिनेते मुकेश खन्ना यांनी शक्तिमान मालिकेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. मुकेश खन्ना यांनी शक्तिमान मालिकेचा टीझर शेअर करत चाहत्यांना ही खूशखबर दिली आहे. अभिनेते मुकेश खन्ना यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शक्तिमानचा टीझर शेअर करत याची माहिती दिली आहे. शक्तिमान शोच्या नव्या टीझरमध्ये जुन्या शोच्या काही क्लिप दाखवण्यात आल्या आहेत. 

शक्तिमान हे प्रसिद्ध "शक्तिमान" या दूरदर्शन मालिकेतील पात्र आहे. शक्तिमान ही दूरदर्शन मालिका प्रथम १३ सप्टेंबर १९९७रोजी प्रसारित करण्यात आली. मुकेश खन्ना यांनी शक्तिमानची भूमिका केली होती.

शक्तिमान हे भारतीय दूरचित्रवाहिनीला "सुपरमॅन"वरून प्रेरणा घेतलेले पहिले पात्र आहे.

शक्तिमान विविध शक्तींचा वापर करून वाईट गोष्टीविरुद्ध लढतो व शेवटी विजय सत्याचाच होतो, या तत्त्वावर जीवन जगतो.

शक्तिमान हा दिवसा सर्व लोकांत गुप्त प्रकारे "पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शात्री" या नावाने पत्रकाराच्या भूमिकेत वावरत असतो..

 

90 च्या दशकात 'शक्तिमान' च्या रुपात पहिला सुपरहिरो मिळाला होता. 1997 ते 2005 या दरम्यान शक्तिमान मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. 90 च्या दशकात या मालिकेने लहान मुलांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. मुकेश खन्ना यांनी काही काळापूर्वी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलं होतं, या मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. लवकरच, 'शक्तिमान'चे चाहते त्यांच्या बालपणीच्या आणि भारताच्या पहिल्या सुपरहिरोला पुन्हा पाहू शकतील. मात्र, लोकांमध्ये तो कधी प्रसारित होणार हे अद्याप कळलेले नाही.

शक्तिमान ही मालिका जशीजशी प्रसिद्ध होत गेली, तसे तसे मालिकेत देशभक्तिपर तसेच स्वच्छतेचे संदेश देणारे छोट्या चित्रफिती टाकण्यात आल्या व कार्यक्रमाशी त्या दाखवल्या जात असत.

शक्तिमान ही "सुपरहीरो" मालिका दूरदर्शन वरील एकुलती एक अशी मालिका आहे की जिने ४००पेक्षा जास्त भाग पूर्ण केले. त्यानंतर "आर्यमान", "जूनियर जी" इत्यादी मालिका आल्या, पण त्यांना हे यशाचे शिखर गाठता आले नाही.

२००१ मध्ये गुजरातच्या भूकंपामध्ये हानी झालेल्या भागांना शक्तिमान अवतारात मुकेश खन्ना यांनी भेट दिली व मदत केली.

प्रसिद्धी बरोबरच या कार्यक्रमास काही लोकांच्या रोषास पण सामोरे जावे लागले, शक्तिमान मालिकेत हवेत एक बोट उंच करून उडत असतो, व संकट समयी सामान्य नागरिकांची मदत करत असतो - ही गोष्ट मुलांच्या मनावर इतकी बसली - की लहान मुले या काल्पनिक पात्राला खरे समजून स्वतः पण एक बोट वर करून उडायचा प्रयत्न करू लागले , व शक्तिमानला भेटायचे म्हणून स्वतःला मुद्दामहून संकटात टाकू लागली. यातून बऱ्याच मुलांनी स्वतःला दुखापत करून घेतली.

 

मुकेश खन्ना यांच्या भीष्मा इंटरनॅशनल या यूट्यूब चॅनलवर याचा एक टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये असं लिहिलं आहे की, आजकाल अंधार आणि वाईट गोष्टी मुलांवर वर्चस्व गाजवत आहेत, अशा परिस्थितीत भीष्म इंटरनॅशनलने भारताचा पहिला सुपर टीचर, सुपरहिरो परत आणला आहे. या व्हिडीओमध्ये पुढे, मुकेश खन्ना स्वातंत्र्यासाठी एक गाणं गाताना दिसत आहेत, ज्याच्या ओळी आहेत 'आझादी के दिवानो ने जंग लडी फिर जाने दी, अंग अंग काट गए मगर पर आंच वतन पर ना आने दी'.

 

 


PostImage

Avinash Kumare

Nov. 11, 2024

PostImage

Pini Village: भारतातील असं गाव जिथे 5 दिवस महिला कपडे घालत नाही, कारण जाणून व्हाल थक्क


Pini Village: हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात स्थित पिनी गावातील एक अनोखी परंपरा देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या गावातील महिलांना प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात पाच दिवस कपडे घालत नाहीत. यामागील कारण आणि परंपरेच्या गाभ्यात असलेली कथा तुम्हाला थक्क करणारी आहे.

 

पिनी गावाची अनोखी परंपरा

पिनी गाव, ज्याचे स्थान हिमालयाच्या कुशीत आहे, आपल्या अनोख्या परंपरांसाठी ओळखले जाते. येथील एक अत्यंत आश्चर्यकारक परंपरा म्हणजे महिलांनी विशेष दिवसांमध्ये कपडे न घालण्याची. ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे आणि आजही तेच पाळले जाते.

आश्चर्याची बाब म्हणजे, स्त्रिया प्रत्येक श्रावण महिन्यात पाच दिवस कपडे घालत नाहीत. त्याऐवजी त्या लोकरीचे कपडे घालून अंग झाकतात. येथील लोक मानतात की, जर एखादी महिला या परंपरेला पाळत नाही, तर तिच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा वाईट घटना अनुभवावी लागते.

 

परंपरेमागील कथा

पिनी गावातील या परंपरेमागील एक प्राचीन कथा आहे. काही शतकांपूर्वी गावात एका राक्षसाचा आतंक होता. हा राक्षस चांगले कपडे घाललेल्या महिलांना पळवून नेत असे. त्याच्या अत्याचारांपासून सुटका मिळवण्यासाठी गावातील देवतेने त्याच्या वधाची योजना केली आणि त्या राक्षसाचा संहार केला. तेव्हापासून, हि परंपरा सुरु झाली आणि श्रावण महिन्यात पाच दिवसांत कपडे घालत नाही. 

त्यानंतर आता ही परंपरा बदलली आहे, परंतु अजूनही काही महिलांना ती पाळतात.  आता, काही महिलाही पाच दिवस पूर्णपणे कपडे न घालता फक्त हलक्या कपड्यांमध्ये घरात राहतात. या काळात पुरुष आणि महिलां हे एकमेकांपासून वेगळे असतात. पती-पत्नी देखील या पाच दिवसांत एकमेकांना भेटत नाहीत.

 

पुरुषांसाठी देखील काही नियम

हा उत्सव केवळ महिलांसाठीच नाही, तर पुरुषांसाठी देखील काही नियम आहेत. या कालावधीत, पुरुष मांसाहार, मासे, दारू पिणे किंवा इतर काही अशुद्ध पदार्थांचा सेवन करू शकत नाहीत. या सणाला अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्यासाठी बाहेरून कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश करण्याची परवानगी सुद्धा राहत नाही. 


PostImage

Avinash Kumare

Nov. 9, 2024

PostImage

Chandrapur News: धक्कादायक घटना! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुण हत्या


Chandrapur News: गोंडपिपरी तालुक्यातील पारगाव येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने आपल्या वृद्ध पत्नीची लाकडी दांड्याने मारहाण करून हत्या केली. गुरुवार, दिनांक 7 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मृतक महिलेचे नाव सुमित्रा नारायण आलाम (65) असे आहे. आरोपी पती नारायण आलाम याला पोलिसांनी अटक केली आहे.

हे देखील वाचा: Nagpur News: थरारक घटना! प्रेयसीची हत्या करत कपडे काढून मृतदेह जंगलात गाढले, आर्मी जवानाचे भयंकर कृत्य

नारायण आलाम याचा एक मुलगा, सून व दोन नातवांसह छोटा परिवार आहे. त्याचा एक मुलगा शिक्षणासाठी बाहेर असतो. नारायण याला दारूचे व्यसन असल्यामुळे, तो पत्नी सुमित्राच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार तिला मारहाण करायचा. गुरुवारी संध्याकाळी सुमित्रा भांडी घासत असताना, नारायणने तिच्यावर पाठीमागून लाकडी दांड्याने हल्ला केला, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

हे देखील वाचा: Chandrapur News: मूल शहरातील थरारक घटना! चंद्रपुरातील गुंडांना बोलावून भावाच्या मुलाची निर्दय हत्या

या घटनेनंतर मृतकाची सून अल्का आलाम हिने पोलिसांत तक्रार दाखल केली. गोंडपिपरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 103 (1) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली असून, पुढील तपास ठाणेदार हत्तीगोटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.


PostImage

Avinash Kumare

Nov. 9, 2024

PostImage

डॉ. आशिष दादा कोरेटी यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या कॉंग्रेस च्या उमेदवाराची प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली....


डॉ. आशिष दादा कोरेटी यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या कॉंग्रेस च्या उमेदवाराची प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक मिशन-2024

चामोर्शी (माल), नरोटी (चक), वडधा येथे आशिष दादा यांची भेट

रामदासजी मसराम यांच्या प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेतलेले डॉ. आशिष दादा कोरेटी जोशपूर्ण नेतृत्वात गावागावात फिरत आहेत. त्यांच्या सोबत तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अंकुश भाऊ गाढवे, किसान सेल तालुका अध्यक्ष नीलकंठजी गोहने, सारंग भाऊ जांभुळे (विभागीय समन्वयक, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व आरमोरी विधानसभा उपाध्यक्ष), आणि तालुका युवक काँग्रेसचे महासचिव सोपान पत्रे, श्रीकांत भाऊ आतला, विश्वेश्वररावजी दर्रो (आदिवासी काँग्रेस अध्यक्ष), मारोतीजी दर्रो, आणि कालीदासजी उसेंडी यांच्यासारखे नेते प्रचारात सहभागी होत आहेत. हे सर्व नेते मतदारांशी संवाद साधत आहेत, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत आणि रामदासजी मसराम यांच्या ध्येय-धोरणांचा प्रसार करत आहेत.


PostImage

Avinash Kumare

Nov. 8, 2024

PostImage

मरण्याअगोदर काहीतरी करायचं बाकी राहील...


■■.. मरण्या अगोदर काहीतरी करायचं बाकी राहिलं...■■ 

कधी कधी वाटत बस आता स्वतःला 
संपवून टाकायचं बाकी राहील
आणि या जगाचं कायमच निरोप घ्यायचं बाकी राहील 
पण आतील मन मला सांगते अजून 
खूप काही करायचं  राहील 
स्वतःला ध्येयाच्या पाळण्यात झोकायचं बाकी राहील 
क्षितिजाच्या पलीकडे जाऊन
पाखरांसारखी उडायचं बाकी राहील......!🕊️🕊️🕊️
पण मरण्या अगोदर काहीतरी करायचं बाकी राहिलं... 

कधी कधी वाटत बस एवढंच जगणं पुरेसा राहील
पण आईचा 😊हसरा चेहरा बघून 
तिच्यासाठी काहीतरी करायचं बाकी राहिलं....!

🎋🍃ती राना वनात जाताना तिच्या पायाला 
काटा रुतायच्या आधी माझ्या हाताच 🫴🏻
आधार द्यायच बाकी राहील...
आणि रोज सकाळी तिच्या हातच 😋🥭🍓आंबट गोड फळ आणि कण्याची भाकरी मटकी चा उसळ 
खायच बाकी राहील........!
पण मरण्या अगोदर काहीतरी करायचं बाकी राहिलं.....!

माझ्या आयुष्यात खूप साऱ्या 
🌌काळोख्याच अंधार दाटून आहे...
त्यामध्ये फक्त सुवर्ण दिवसाची 
पहाटेच उजेड व्हायच बाकी राहील.....🌄
प्रकृती ने जरी साथ दिली तर आकाशावर पण🌈☁️
राज्य करायचं बाकी राहील....! 
पण मरण्या अगोदर काहीतरी करायचं बाकी राहिलं.....! 

कधी कधी वाटत बस आता 
एवढंच जगणं पुरेस राहील...
पण जिगरी दोस्तांचे चेहरे👬👬 डोळ्यासमोर दिसले 
तर त्यांच्या  अविस्मरणीय आठवणी त्यानाच त्यांचे किस्से सांगायचं बाकी राहिलं....🤞🏻🫶🏻

🍃❤️मैत्रीच्या प्रेमाचं माया ममतेचा कर्ज सोडवायच बाकी राहील...
दोन जीवांच्या तुटलेल्या प्रेमाच्या नात्यांना जोडायचा बाकी राहील....
त्यांच्या शी शेवटची प्रेमळ मिठी मारायची बाकी राहिली.....🫀🫂❤️
आणि दूर कुठंतरी लांब जाऊन स्वतःला सिद्ध करायचं बाकी राहील.......! 

स्वतःला ध्येयाच्या पाळण्यात झोकायचं बाकी राहील
क्षितिजाच्या पलीकडे जाऊन पाखरांसारखी उडायचं बाकी राहील.....🕊️🕊️🕊️☁️🏔️
पण मरण्या अगोदर काहीतरी करायचं बाकी राहील 
पण मरण्या अगोदर काहीतरी करायचं बाकी राहील.....!

                  ...✍🏻❤️लेखक व कवी ~ अविनाश कुंमरे 


PostImage

Avinash Kumare

Nov. 7, 2024

PostImage

निर्धार परीवर्तनाचा संकल्प नवनिर्मितीचा


निर्धार परीवर्तनाचा
संकल्प नवनिर्मितीचा

 गावभेट दौरा वडसा तालुका 🇮🇳✋ 0६-११-२०२४

आज (दि. ०६) वडसा तालुक्यातील मौजा कोरेगाव  या गावाला भेट  देऊन स्थानिक काँग्रेस व महाविकास आघाडी चे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि कोरेगाव येथील ग्रामस्थांनी संवाद साधला.          

यावेळी ममिता ताई आळे(माजी सरपंच ) उध्दव गायकवाड (माजी सरपंच बोडधा) प्रशांत किन्नाके (माजी सरपंच ) परशुराम टिकले, राजेंद्र बुले, टिकाराम निमकर, राजू गायकवाड तथा ग्रामवासीय कोरेगाव यांची भेट घेतली. 

यावेळी माझ्यासमवेत तालुकाध्यक्ष राजू बुल्ले, परसराम टिकले (माजी सभापती पंचायत समिती वडसा), दिनेश कुर्रजेकार, यांच्यासह तालुक्यातील प्रमुख काँग्रेस व महाविकास आघाडीचे  पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने कोरेगाव गावातील नागरिक उपस्थित होते.


🍃💐🍃

रामदास मळूजी मसराम,
अधिकृत उमेदवार - महाविकास  आघाडी,
67-आरमोरी विधानसभा क्षेत्र


नव्या युगाचा, नवा शिलेदार


PostImage

Avinash Kumare

Nov. 6, 2024

PostImage

Murder Case: पत्नी को खत्म कर दो तभी बढ़ेगा शराब का धंधा: तांत्रिक के कहने पर पूरे परिवार को उतारा मौत के घाट


Murder Case: उत्तर प्रदेश के वाराणसी में शराब कारोबारी राजेंद्र गुप्ता के परिवार के चार लोगों की हत्या और उनकी खुदकुशी के मामले ने सनसनी मचा दी है। पुलिस इस जघन्य वारदात की जांच कर रही है और इस मामले में एक तांत्रिक का नाम सामने आया है, जिसके कहने पर राजेंद्र गुप्ता ने अपनी पत्नी और बच्चों को मौत के घाट उतारा।

ये भी पढे: Nagpur News: थरारक घटना! प्रेयसीची हत्या करत कपडे काढून मृतदेह जंगलात गाढले, आर्मी जवानाचे भयंकर कृत्य

पुलिस के अनुसार, राजेंद्र गुप्ता के पास पैसों की कमी नहीं थी और हर महीने उनकी प्रॉपर्टी से पांच लाख रुपये का किराया आ रहा था। हालांकि, पिछले एक साल से उनका अवैध शराब का धंधा ठीक से नहीं चल रहा था, जिससे वह मानसिक तनाव का शिकार हो गए थे। यह स्थिति इतनी बिगड़ गई थी कि उन्होंने अपनी पत्नी और बच्चों से दूरी बना ली थी।

राजेंद्र गुप्ता ने अपनी कारोबारी स्थिति सुधारने के लिए एक तांत्रिक से संपर्क किया था। तांत्रिक ने उन्हें कई जादू-टोने करने की सलाह दी, लेकिन कोई सुधार नहीं हुआ। इसके बाद तांत्रिक ने उन्हें एक चौंकाने वाली सलाह दी—कि उनका शराब का कारोबार तभी बढ़ सकता है जब उनकी पत्नी की हत्या कर दी जाए, क्योंकि तांत्रिक के अनुसार उनकी पत्नी की आत्मा उनके व्यवसाय के रास्ते में आ रही थी। तांत्रिक की इस सलाह पर राजेंद्र गुप्ता ने दिवाली के दिन अपने घर लौटने का निर्णय लिया और परिवार के साथ दिवाली मनाई। एक साल बाद अपने घर लौटे राजेंद्र ने परिवार के सभी सदस्यों को खत्म कर दिया।

पुलिस के मुताबिक इस मर्डर मिस्ट्री में अवैध रिश्तों का भी एंगल सामने आया है। राजेंद्र गुप्ता की पहली पत्नी ने 90 के दशक में ही उन्हें छोड़ दिया था। इसके बाद राजेंद्र ने अपने पिता, भाई और अन्य परिवार के सदस्यों की हत्या की थी, जिसके चलते वह जेल गए। जेल से छूटने के बाद उन्होंने दूसरी शादी की और इससे दो बेटे और एक बेटी हुई।

अब यह सामने आया है कि राजेंद्र गुप्ता किसी अन्य महिला से भी संपर्क में थे और उससे शादी करना चाहते थे, लेकिन उनकी पत्नी इस शादी के खिलाफ थी। इसी कारण से उन्होंने अपनी पत्नी और बच्चों को मारने का फैसला किया।

पुलिस इस मामले में तांत्रिक की तलाश कर रही है, जिसने राजेंद्र गुप्ता को यह खौफनाक सलाह दी थी। इस मामले से जुड़ी और भी जानकारी सामने आने का इंतजार है।


PostImage

Avinash Kumare

Oct. 27, 2024

PostImage

Gadchiroli News: देवराव होळींना धक्का ! गडचिरोलीतून मिलिंद नरोटेंना उमेदवारी, या कारणांमुळे कापण्यात आली देवराव होळी यांची उमेदवारी ?


Gadchiroli News: गडचिरोली येथील मतदारसंघात भाजपने धक्कातंत्राचा वापर करीत विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांची उमेदवारी कापली. त्यांच्याऐवजी भाजप आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मिलिंद नरोटे Dr. Milind Narote यांच्या रूपाने महायुतीने नवा चेहरा मैदानात उतरविला आहे. आता डॉ. नरोटे यांच्या समोर महाविकास आघाडीकडून आखाड्यात कोण येणार, याचीच प्रतीक्षा आहे. ऑक्टोबरला सायंकाळी डॉ. नरोटे यांच्या Dr. Milind Narote उमेदवारीची घोषणा होताच भाजपच्या एका गटात आनंदोत्सव, तर डॉ. होळी समर्थकांत अस्वस्थता पाहावयास मिळाली.

भाजपने 20 ऑक्टोबरला 19 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यात आरमोरीतून आमदार कृष्णा गजबे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली, पण गडचिरोलीचा निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे आमदार डॉ. देवराव होळी समर्थकांची धाकधूक वाढली होती. अखेर भाजपने 'हरियाणा पॅटर्न'चा अवलंब करीत आमदार होळी यांना बाजूला सारून डॉ. मिलिंद नरोटे Dr. Milind Narote यांना उमेदवारी जाहीर केली. 

त्यामुळे डॉ. होळी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर माजी खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी अशोक नेते, डॉ. मिलिंद नरोटे, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, भाजप सहकार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, आदी उपस्थित होते.

 

असा आहे डॉ. नरोटे यांचा प्रवास.

डॉ. मिलिंद नरोटे हे मूळचे रेखेगाव (ता. चामोर्शी) येथील रहिवासी आहेत. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले मिलिंद नरोटे हे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2013 मध्ये धानोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले.2018 मध्ये गडचिरोलीत स्वतःचे हॉस्पिटल सुरु केले. 2021 मध्ये त्यांनी स्पंदन फाऊंडेशनची स्थापना केली व समाजकारणात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून ते भाजपशी जोडले गेले.

 

देवराव होळी यांची उमेदवारी कापण्यामागची ही आहेत कारणे?

  •  डॉ. देवराव होळी यांचा आदिवासी विद्यार्थी संघ, काँग्रेस व नंतर भाजप असा
    प्रवास राहिला. 2024 मध्ये मोदी लाटेवर स्वार होत त्यांनी विधानसभा गाठली. 2019 मध्येही त्यांनी विजय मिळविला. मात्र, अलीकडे उथळ वक्तव्ये व पक्षविरोधी कृतींमुळे ते सतत चर्चेत होते. गडचिरोलीचा विकास झाला, निधी नको.... या विधानसभेतील अजब मागणीवरून त्यांच्यावर टीका झाली.

 

  • तुझ्या एका मताने मला फरक पडतो का, अशा शब्दांत आदिवासी तरुणास सुनावल्याची त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. मेक इन गडचिरोली हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्टही वादात सापडला. संपूर्ण लोकसभा क्षेत्रात पोस्टरबाजी करून त्यांनी माजी खासदार अशोक नेते यांचा रोष ओढवून घेतला. पुढे भाजपमध्ये गटातटाचे राजकारण सुरु झाले. यातून डॉ. होळी यांच्याबद्दल पक्षाकडे नकारात्मक अहवाल गेला.


PostImage

Avinash Kumare

Oct. 23, 2024

PostImage

Nagpur News: थरारक घटना! प्रेयसीची हत्या करत कपडे काढून मृतदेह जंगलात गाढले, आर्मी जवानाचे भयंकर कृत्य


Nagpur News: नागपूरमध्ये एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय सैन्यातील एका विवाहित जवानाने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात पुरल्याची घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. आरोपी अजय वानखेडे (वय 33) याने ज्योत्सना आकरे (वय 32) हिच्याशी विवाहबाह्य संबंध ठेवले होते. मात्र ज्योत्सनाने लग्नाचा तगादा लावल्यानंतर, अजयने तिचा गळा आवळून तिचा खून केला आणि मृतदेह जंगलात पुरला.

हे देखील वाचा: Gadchiroli News: लग्नाचे आमीष दाखवून बँक व्यवस्थापकाने केले 20 वर्षीय मुलीचे शारीरिक शोषण

ज्योत्सनाचा घटस्फोट झाल्यानंतर तिने दुसऱ्या लग्नासाठी विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्याच माध्यमातून अजयची ओळख ज्योत्सनाशी झाली होती. अजयने तिला लग्नाचे वचन दिले होते, मात्र 19 मे रोजी त्याने दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. हे सत्य ज्योत्सनाला समजल्यावर ती अजयवर लग्नासाठी दबाव आणू लागली.

ज्योत्सना आकरे 28 ऑगस्ट रोजी बेपत्ता झाली. तिच्या मैत्रिणीकडे गेल्यानंतर ती घरी परतली नाही. तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, परंतु ती कुठेच सापडली नाही. अखेर 17 सप्टेंबर रोजी ज्योत्सनाच्या बेपत्ता होण्याची तक्रार बेलतरोडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलीसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.

हे देखील वाचा: Chandrapur News: मूल शहरातील थरारक घटना! चंद्रपुरातील गुंडांना बोलावून भावाच्या मुलाची निर्दय हत्या

पोलिसांनी ज्योत्सनाचा मोबाईल फोन शोधून काढला, जो अजयने साक्ष लपवण्यासाठी हैदराबादला जाणाऱ्या ट्रकमध्ये टाकला होता. मोबाईल फोन परत नागपुरात आल्यावर, पोलिसांना तो सापडला. त्यांनी ट्रकचालकाची चौकशी केली आणि अखेर आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेत अजयपर्यंत पोहोचले.

ज्यावेळी पोलिसांनी अजयची चौकशी केली, त्यावेळी त्याने खोटे बोलण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर, अखेर अजयने खुनाची कबुली दिली. त्याने ज्योत्सनाला आपल्या कारमध्ये बसवून वारंगा जंगल परिसरात नेले होते. तिथे त्याने तिची हत्या करून तिचे कपडे काढून, मृतदेह मेणकापड आणि प्लास्टिकमध्ये गुंडाळून पुरला. मृतदेह पुरलेल्या जागेवर त्याने सिमेंटने फ्लोअरिंग केले होते.

अजय वानखेडे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


PostImage

Avinash Kumare

Oct. 21, 2024

PostImage

लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सततच्या धमक्यांमुळे सलमान खान ने खरेदी केली २ कोटींची Bulletproof Car.....!


 

 माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव आल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. लॉरेन्स बिश्नोई अनेक वर्षांपासून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. पण, आता बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर पोलीस प्रशासन अधीक सक्रीय झाले आहे. 

 

सलमान खानकडे यापूर्वीही बुलेटप्रूफ कार होती

गेल्या वर्षीही सलमान खानच्या कारची बरीच चर्चा झाली होती. ती सुद्धा निसानची बुलेटप्रुफ कार होती जिचा नंबर एकदम खास होता. वास्तविक, सलमान खानच्या जुन्या कारचा नंबर होता 2727, जो अभिनेताच्या जन्मतारीख 27 डिसेंबर 1965 शी संबंधित आहे. आत याचदरम्यान अभिनेत्याने नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. 

 

1998 च्या काळवीट प्रकरणापासून अभिनेत्याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सतत धमक्या येत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून हा मुद्दा चांगलाच तापला आहे. काही काळापूर्वी सलमान खानच्या घर गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येही गोळीबार झाला होता. 

 

Salman Khan New Bulletproof Car : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) ताफ्यात नव्या लक्झरी कारचा समावेश झाला आहे. ही कार बुलेटप्रुफ (Bulletproof Car) आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमान खानची आणकी कडक करण्यात आली आहे. सलमान खानच्या जुन्या कारमध्येही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही बदल करण्यात आल्याची माहिती आहे. 12 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सलमान खानचे मित्र बाबा सिद्दीकी यांची सुरक्षाव्यवस्था असतानाही हत्य करण्यात आली होती. याची जबाबदरी बिश्नोई गँगने घेतली. त्यामुळे आता सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. 

 

 

आता सुरक्षेच्या कारणास्तव त्याने ही तिसरी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत 2 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या आधीच्या कारप्रमाणेच सलमान खानने ही नवीन कारदेखील दुबईहून आयात केली आहे.  

 

दरम्यान, सुरक्षेसाठी घेतलेल्या गाडीत बॉम्ब अलर्ट इंडिकेटर, गोळीबारापासून संरक्षण करण्यासाठी जाड मजबूत काच आणि टिंटेड खिडक्या आहेत, जेणेकरून वाहन चालक आणि वाहनात बसलेल्या व्यक्तीला पाहता येणार नाही. दरम्यान, एकीकडे सलमान स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेत असून दुसरीकडे तो बिग बॉस १८ चं चित्रिकरणही करत आहे. १७ ऑक्टोबर रोजी सलमान 'बिग बॉस' च्या सेटवर पोहोचला होता आणि त्याने 'वीकेंड का वार'चे दोन्ही भागांचे चित्रिकरण केले आहे. 

 

 

 


PostImage

Avinash Kumare

Oct. 19, 2024

PostImage

Gadchiroli News: लग्नाचे आमीष दाखवून बँक व्यवस्थापकाने केले 20 वर्षीय मुलीचे शारीरिक शोषण


Gadchiroli News: मुलचेरा तालुक्यातील लभानतांडा येथील 20 वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण करणाऱ्या धानोरा येथील बँक व्यवस्थापकावर मुलचेरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपीचे नाव विजय सदानंद राठीपिटने (36, रामटेक, जिल्हा नागपूर) असून, तो 2023 पासून मुलचेरा येथील विदर्भ कोकण बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. लभाणतांडा येथील युवती बँकेत येत असल्याने दोघांचाही परिचय झाला. विजय राठीपिटने याने युवतीला शिक्षणात मदत करून तिला अधिकारी बनवण्याचे आणि लग्न करण्याचे आमिष दाखवले.

हे देखील वाचा: Chandrapur News: मूल शहरातील थरारक घटना! चंद्रपुरातील गुंडांना बोलावून भावाच्या मुलाची निर्दय हत्या

याच विश्वासात घेऊन आरोपीने तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, युवतीने जेव्हा लग्नासाठी आग्रह धरला, तेव्हा आरोपीने तिला "तू वाईट प्रवृत्तीची मुलगी आहेस आणि माझ्याकडून पैसे घेतले आहेत" अशी धमकी दिली आणि लग्नास नकार दिला. मानसिक त्रास सहन न झाल्याने युवतीने अखेर 15 ऑक्टोबरला मुलचेरा पोलिस ठाण्यात शारीरिक शोषणाची तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली व 18 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश विधाते व पीएसआय ऋतुजा खाते करीत आहेत.


PostImage

Avinash Kumare

Oct. 18, 2024

PostImage

खुदीरमपल्ली येथील फुटबॉल सामन्याचे बक्षिस वितरण सोहळा संपन्न..!


खुदीरमपल्ली येथील फुटबॉल सामन्याचे बक्षिस वितरण सोहळा संपन्न..!

अहेरी : तालुक्यातील खुदीरामपल्ली येथील खुदीराम बोस स्पोर्टींग क्लब खुदीरामपल्ली द्वारे भव्य फुटबॉल स्पर्धेची आयोजित केले आहे.सदर फुटबॉल स्पर्धेसाठी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांचा कडून पहिला पारितोषिक देण्यात येत आहे.दुसरा पारितोषिक आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी कडून तसेच तिसरा पारितोषिक ग्रामपंचायत सदस्य शुभम शेंडे आणि सुकुमार दास पण चौथा पारितोषिक पिनाकी चौधरी कडून देण्यात येत आहे.फुटबॉल स्पर्धेसाठी असे चार पुरस्कार ठेवण्यात आले.

सदर स्पर्धेचे परिसरातील अनेक संघ भाग घेतले होते.शेवटचा दिवस अंतिम सामना गणेशनगर विरुद्ध खुदीरामपल्ली यांच्यात रंगला असुन प्रथम पारितोषिक गणेशनगर संघाला तर दूसरा पारितोषिक खुदीरामपल्ली संघाला तिसरा पारितोषिक मथुरनगरला मिळाला असुन काँग्रेसनेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवर यांच्या मार्गदर्शनखाली येथील काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचा हस्ते विजेता संघला बक्षीस वितरण करण्यात आली आहे.

सदर बक्षीस वितरण कमलेश सरकार,शुभम शेंडे,सुकमार दास,हार्पित दास,सूखुमार दास,हरिपंत दास,परेश बर्मन,पो.पा.विनोद दास,विमल बाला,कार्तिक दास,रमेन दास,बप्पी चौधरी,परेश विश्वास,रंजन सेन, तपस दास उपस्थित वितरण करण्यात आली.यावेळी मंडळचे अध्यक्ष,उपअध्यक्ष मंडळचे सदस्यगण व गावातील महिला व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


PostImage

Avinash Kumare

Oct. 17, 2024

PostImage

IPPB Recruitment 2024: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत निघाली इतक्या पदांसाठी मेगा भरती, येथे करा अर्ज


IPPB Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) कडून 344 ग्रामीण डाक सेवक (GDS) एक्झिक्युटिव्ह पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही एक मेगा भरती असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी.

 

भरती प्रक्रियेचे महत्वाचे तपशील:

हे देखील वाचा: Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार FREE मोबाईल फोन? जाणून घ्या सविस्तर माहिती

  • कंपनी: इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB)
  • पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक (GDS) एक्झिक्युटिव्ह
  • एकूण पदे: 344
  • वयोमर्यादा: 20 ते 35 वर्षे
  • अनुभव: ग्रामीण डाक सेवक म्हणून किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक
  • शैक्षणिक पात्रता: पदव्युत्तर पदवी

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

हे देखील वाचा: Pik Vima Yojana 2024: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अनुदानाचे 10 हजार रुपये या दिवशी होणार जमा, येथे तपासा तुमचे नाव

31 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी उशीर न करता अर्ज करावा.

 

असे करा अर्ज:

उमेदवार www.ippbonline.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिसूचना नीट वाचून अर्ज भरावा.

नोकरीच्या संधी शोधणाऱ्यांसाठी ही एक बंपर संधी आहे, त्यामुळे तत्काळ अर्ज करून ही सुवर्णसंधी साधा.

अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

Avinash Kumare

Oct. 16, 2024

PostImage

BSNL चा स्वस्त प्लॅन चा दणका आणि जिओ बसतोय फटका...!


 

 अबपर्यन्त तुम्ही जिओचा महगाडा प्लान युज करत होता है. पन अब तासं होनर नाही तुमच्या ख्यातले बड़े पैसे वचन आहेत। और तुम्हीं मनसोक्तपने या बीएसएनएल चा नवीन प्लान वापरु सकार आहात. अगर आपको कोई दिक्कत नहीं है तो आपका महंगा रिचार्ज फटका बंद नहीं होगा। तुम्हीं अगादी आनंदाने हा प्लान युज करना आहा....! 

अब आप अपने जियो ला बीएसएनएल मध्य पोर्टल का उपयोग कर सकते हैं...! 

 

  

 

अगर आपको बीएसएनएल चा स्वैस्ट प्लान सर्च असल में चाहिए तो आपके साथ नया प्लान फ़ायद्याचा है। या तो 2GB डेटा और 7 आरपींपेक्षा कमी मध्ये अमर्यादित कॉलिंग सारे फायदे मिलते हैं। 

 

  

 

  

 

बीएसएनएल का सबसे सस्ता प्लान, आज का डिजिटल युग, मोबाइल फोन और इंटरनेट। संपर्क साधने, माहिती का मनोरंजन करने के लिए या आपके मोबाइल डेटा और कॉलिंग सेवा प्रदान करने के लिए सभी गोस्टिंस के साथ संपर्क करें।   

 

  

 

कुछ महीने पहले देश में टेलीकॉम ऑपरेटरों ने रिचार्ज योजना शुरू की थी। यामुले अब ग्राहकन्च्या खिजा फटका बसला है. दूसरी ओर बीएसएनएल कंपनी का नया प्लान लॉन्च होना बाकी है। 

 

आशा प्रतिष्ठित भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने आपके ग्राहकों के लिए एक नया और आकर्षक रिचार्ज प्लान सदर केला शुरू कर दिया है, जो सर्वोत्तम सुविधा प्रदान करता है।  

 

  

 

यामुले कई ग्राहक और बीएसएनएल मध्य सीमा पोर्ट पर भर गए। स्वस्ट लैपटॉपसाथी सिम पोर्ट केलेले लैपटॉप युजर्स आहेत. एकडे ने जियो-एयरटेल के लिए एक बड़ा प्लान पेश किया है, जबकि दूसरे बीएसएनएल के पास दो हजार से ज्यादा स्मार्ट प्लान हैं।  

 

  

 

बीएसएनएल नुक्ताच 666 रुपये नवीन रिचार्ज प्लान लाँच केला आहे, जो कंपनी म्हान्या ओउर अब पूर्णतया स्वस्त और सर्वोत्कृष्ट है 

 

अब या ठिकानी बीएसएनएल चा प्लान का मतलब है अपने या ठिकानी पाहुया का आकलन करना। 105 दिन का प्लान बीएसएनएल 666 चा रिचार्ज प्लान के साथ आपको व्हाईलिडिटी मिलती है। योजना में 105 दिन की व्हॅलिडिटी या सोबत मिलेतेर यामुले दीर्घकाळ रिचार्ज करने के लिए गेराज पैडट नहीं।  

 

  

 

अब अधिक से अधिक कम खर्च में चांगले के फायदे हैं, सीमित कॉलिंग सुविधा सहायता प्राप्त हुई है और अब एक अतिरिक्त अतिरिक्त सहायता मित्र और एक कुतुयाशी संवाद साधु शंकार है, आपके पास 100 मुफ्त एसएमएस सेवा दो जीबी डेटा उपलब्ध है। या तो 210GB या 200GB या 1000 GB का एक लैपटॉप है.  

 

  

 

लाभशीर योजना आहे. या तो ग्राहकों के लिए कई आकर्षक सुविधाएं प्रदान करने की योजना है, या टेलीकॉम कंपनियों के लिए बहुत कम लागत है।  

 

  

 

  

 

  

 

  

 

  

 

 


PostImage

Avinash Kumare

Oct. 15, 2024

PostImage

Chandrapur News: मूल शहरातील थरारक घटना! चंद्रपुरातील गुंडांना बोलावून भावाच्या मुलाची निर्दय हत्या


Chandrapur News: शहरातील शांततेला हादरा देणारी एक खळबळजनक घटना रविवारी रात्री पंचशील वार्ड क्र. 7 मध्ये घडली. एका क्षुल्लक वादातून एका महिलेने थेट चंद्रपूरहून गुंड बोलावून चुलत भावाच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या घडवून आणली. मृतकाचे नाव प्रेम चरण कामडे असून, या घटनेमुळे मूल शहर हादरले आहे. पोलिसांनी मुख्य सूत्रधार महिलेसह सात जणांना अटक केली आहे.

हे देखील वाचा: Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार FREE मोबाईल फोन? जाणून घ्या सविस्तर माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा कामडे (29) आणि तिचा पती नरेंद्र कामडे (42) यांचा बबन कामडे यांच्या सोबत रस्त्यावर दुचाकी बाजूला हटविण्यावरून वाद झाला. या साध्या कारणावरून वाद इतका विकोपाला गेला की, संतप्त मनीषाने चंद्रपूरमधील पठाणपुरा परिसरातील गुंडांना बोलावून घेतले. काही तासांतच राजेश बंडू खनके (26), सचिन बंडू खनके (27), वैभव राजेश महागावकर (23), कपील विजय गेडाम (23), आणि श्रीकांत नारायण खनके (28) हे पाच जण M. H. 24 ए. ए. 4424 क्रमांकाची कार घेऊन मूल येथे दाखल झाले.

हे देखील वाचा: Gujarat News Hindi: होटल में बॉयफ्रेंड के साथ सेक्स के दौरान एक लड़की की मौत, वजह जानकर उड़ जाएंगे होश

रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हे गुंड बबन कामडे यांच्या घरी धडकले. पुन्हा वाद उफाळून आला, आणि बबन कामडे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यावेळी त्यांचा अल्पवयीन मुलगा प्रेम कामडे आपल्या वडिलांना वाचविण्यासाठी पुढे आला. गुंडांनी प्रेमवरच चाकूने वार केले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

या हल्ल्यात स्वप्निल सुभाष देशमुख आणि अविनाश चंद्रभान कामडे हे दोघेही जखमी झाले. बबन कामडे यांच्या कुटुंबाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून मनीषा कामडे, नरेंद्र कामडे आणि चंद्रपूरहून आलेल्या पाच गुंडांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.


PostImage

Avinash Kumare

Oct. 13, 2024

PostImage

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार FREE मोबाईल फोन? जाणून घ्या सविस्तर माहिती


Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात चार हफ्त्यांचे पैसे जमा झाल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. पाचव्या आणि सहाव्या हफ्त्याचे पैसेही लवकरच जमा केले जातील, असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. मात्र, योजनेसंदर्भात आता एक नवी मोठी अपडेट समोर आली आहे.

हे देखील वाचा: Pik Vima Yojana 2024: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अनुदानाचे 10 हजार रुपये या दिवशी होणार जमा, येथे तपासा तुमचे नाव

सध्या सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेतून महिलांना मोफत मोबाईल फोन दिला जाणार असल्याचे मेसेज तुफान व्हायरल होत आहेत. "लाडकी बहीण योजना मोबाईल गिफ्ट" या आशयाचे पोस्ट इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. पण या व्हायरल मेसेजच्या मागे काय सत्य आहे, याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. परंतु, आता महिलांना योजनेच्या माध्यमातून मोफत मोबाईल दिला जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. व्हायरल व्हिडिओंमध्ये असा दावा केला जात आहे की महिलांनी मोबाईलसाठी अर्ज करावा लागेल.

मात्र, राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजनेतून कोणत्याही प्रकारे मोबाईल गिफ्ट फॉर्म जारी करण्यात आलेला नाही, तसेच या संदर्भात कोणताही शासन निर्णय घेतलेला नाही. यामुळे सोशल मीडियावर फिरणारे मेसेज हे पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. सरकारने नागरिकांना या प्रकारच्या फेक मेसेज आणि व्हिडिओंपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

महिलांनी अशा फसव्या मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही फॉर्मसाठी अर्ज करू नये.


PostImage

Avinash Kumare

Oct. 13, 2024

PostImage

आता श्री नोएल टाटा होणार टाटा ट्रस्ट चा उत्तराधिकारी...!


श्री रतन टाटा यांच्या जाण्याने सम्पूर्ण भारतवासी दुःखाचे अश्रू वाहत आहेत कारण ते सामान्य लोकांसाठी खूप मोठे देव माणूस होते. त्याना सामान्य माणसाच्या गरजा, दुःख, वेदना या सगळ्या गोष्टी कळत होत्या. म्हणूनच त्यांची इमेज एक वेगळीच तयार झाली. त्याना त्यांच्या अफाट संपती चा अजिबात घमण्ड नव्हता. म्हणूनच ते सामान्य जनतेसाठी एक हिरो होते. 

खरच त्यांच्या जाण्याने अख्या भारत रडला आहे. 

 पण आता श्री रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर नोएल टाटा यांच्या खाद्यांवर आता टाटा समूहाची जबाबदारी आली आहे. नोएल टाटा, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष आहेत. त्यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड झाली. मुंबईत टाटा ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय झाला. सध्या नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. आता त्यांच्या खाद्यावर टाटा ट्रस्टची जबाबदारी आली आहे. 100 देशांमध्ये विस्तारलेल्या टाटा समूहाच्या व्यावसायिक साम्राज्याचे नेतृत्व ते करतील. टाटा समूह आज 39 लाख कोटींचा आहे. 

 

भारतातील मोठे उद्योगपती म्हणून नावलौकिक असलेल्या रतन टाटा यांचा मृत्यू झाल्यानंतर आता टाटा समूहाचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. 

 

रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा (67) यांचा या पदासाठी विचार करण्यात आला आहे. 

 

रतन टाटा यांचे वडील नवल टाटा यांची दुसरी पत्नी म्हणजे सिमोन टाटा यांचे नोएल टाटा सुपुत्र आहेत. 

 

 नोएल हे टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टाज् अँड टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि टाटा स्टील आणि टायटन कंपनी लिमिटेडचे व्हाईस-चेअरमन आहेत. 

 

नोएल टाटा यांची तीन मुलेदेखील टाटा समूहाशी निगडीत असलेल्या काही धर्मादाय संस्थांच्या मंडळावर आहेत. 

 

 नोएल टाटा यांचे सुपुत्र नेव्हिल हे स्टार बझारचे प्रमुख आहेत. त्यांची मुलगी लिया टाटा या गेटवे ब्रँड सांभाळत आहे. त्यांची दुसरी मुलगी माया टाटा यांच्याकडे टाटा डिजीटलची जबाबदारी आहे. 

 

“माझ्या सहकारी विश्वस्तांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीमुळे मी अत्यंत सन्मानित आणि नम्र आहे. रतन टाटा आणि टाटा समूहाच्या संस्थापकांचा वारसा पुढे नेण्यास मी उत्सुक आहे. एक शतकापूर्वी स्थापन झालेली टाटा ट्रस्ट ही सामाजिक हिताचे काम करण्यासाठी एक अद्वितीय साधन आहे. या पवित्र प्रसंगी, आम्ही आमच्या विकासात्मक आणि परोपकारी उपक्रमांना पुढे नेण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीत आमची भूमिका निभावण्यासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करतो,” नोएल टाटा यांनी टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नियुक्तीबद्दल सांगितले. आपल्या पहिल्याच संबोधनात राष्ट्रहिताची बात करत नोएल टाटा यांनी टाटांचा आणि रतन टाटांचा वारसा पुढे नेण्याचा दृष्टीकोन समोर ठेवला.

अश्याच प्रकारच्या नवनवीन ताज्या बातम्या व सरकारी योजनेची माहिती नोकरी संदर्भात विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा...

https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO


PostImage

Avinash Kumare

Oct. 12, 2024

PostImage

नृत्यरंग २०२४ एकल, समूह व गरबा नुत्य स्पर्धा" कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांचे हस्ते संपन्न झाले


रत्नापुर ता.सिदेवाही जि.चंद्रपूर येथे नवरात्र उत्सवानिमित्त श्री गुरुदेव दुर्गा उत्सव मंडळ द्वारा आयोजित "नृत्यरंग २०२४ एकल, समूह व गरबा नुत्य स्पर्धा" कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ.किरसान यांनी लोकसभा निवडणुकीत मोलाचे योगदान केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले 

             

यावेळी सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक महिला काँग्रेस कमिटी शिवानीताई वडेट्टीवार, मंडळाचे अध्यक्ष व तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सिदेवाही रमाकांत लोधे, शहराध्यक्ष नवरगाव सुशांत पोहणे, नगराध्यक्ष लोनवाही भास्कर नन्नावरे, तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी सीमाताई सहारे, उपसभापती दादाजी चौके, अनिलभाऊ लोणकर,  सरपंच रत्नापूर सौ.नजिरीताई मेश्राम, उपसरपंच सौ.स्वातीताई लोणकर, पंकज उईके, श्रीकांत हेडाऊ, जगदीश गहाणे, विनोद निनावे, अजिज पासा पदाधिकारी, कार्यकर्ता व भक्तगण उपस्थित होते.


PostImage

Avinash Kumare

Oct. 10, 2024

PostImage

Pik Vima Yojana 2024: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अनुदानाचे 10 हजार रुपये या दिवशी होणार जमा, येथे तपासा तुमचे नाव


Pik Vima Yojana 2024: खरीप 2023 हंगामासाठी राज्यात मंजूर झालेली एकूण 7,621 कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरली आहे. पिक विमा योजना बीड पॅटर्ननुसार राबविण्यात येत असून, ज्या ठिकाणी 110 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान भरपाई मंजूर झाली आहे, त्या ठिकाणी राज्य शासन अतिरिक्त नुकसान भरपाई प्रदान करते.

या हंगामातील विमा कंपनीकडून 5469 कोटी रुपये आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. मात्र उर्वरित 1927 कोटी रुपये नुकसान भरपाई वाटप अद्याप बाकी होते. विशेषतः नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून सर्वाधिक रक्कम मिळणे बाकी होते.

या परिस्थितीमुळे शेतकरी संघटनांनी आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, 30 सप्टेंबर रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने 1927.52 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यास मंजुरी दिल्याचे आदेश जाहीर केले. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

10 ऑक्टोबरनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. या रकमेचा समावेश नाशिक 656 कोटी, जळगाव 470 कोटी, अहमदनगर 713 कोटी, सोलापूर 1.66 कोटी, सातारा 27.73कोटी, व चंद्रपूर 58.90 कोटी रुपये यांचा होतो. या रकमेचे वितरण तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी आपले खात्याचे तपशील अद्ययावत ठेवून, आपल्या बँक खात्यात अनुदान जमा झाले आहे का याची तपासणी करणे गरजेचे आहे.


PostImage

Avinash Kumare

Oct. 8, 2024

PostImage

   वडसा तालुक्यातील जनसंवाद परिवर्तन यात्रेचा तीसरा दिवस किन्हाळा, मोहटोला, ऊसेगाव, कोंढाळा, शिवराजपुर आणि कुरुड या गावी यात्रा काडण्यात आली.


आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, बेरोजगार, युवक- महिला, व्यापारी, विद्यार्थी-विद्यार्थिनीचे व अशा अनेक घटकांच्या समस्येच्या विरोधात

   जनसंवाद परिवर्तन यात्रा..!
आता ध्येय विकासाचा गाठायचा प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकायचा
यात्रा संवादाची बांधिलकी लोकभावनेची 

  दिनांक- 8 ऑक्टोबर 2024

   वडसा तालुक्यातील जनसंवाद परिवर्तन यात्रेचा तीसरा दिवस किन्हाळा, मोहटोला, ऊसेगाव, कोंढाळा, शिवराजपुर आणि कुरुड या गावी यात्रा काडण्यात आली.
 
    त्याप्रसंगी कार्यक्रमाला वडसा तालुका अध्यक्ष काँग्रेस श्री. रवींद्रजी बुल्ले साहेब, डॉ. आशिष कोरेटी, श्री.वामनरावजी सावसाकडे,श्री. माधवरावजी गावड  काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नीलकंठभाऊ गोहने, अंकुशभाऊ गाढवे, शुभमभाऊ बुल्ले, धीरजभाऊ बूल्ले, सारंगभाऊ जांभुळे, श्रीकांतभाऊ आतला पंकजभाऊ कोल्हे आणि समस्त वडसा तालुका प्रतिनिधि उपस्थित होते
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 

"कृतिशील नेतृत्वाचा प्रगतीपथावरील प्रवास सर्वांगीण विकास हाच भाउंचा एकमेव ध्यास...."
         🍀☘️🍀🌷☘️🍀☘️ 

डॉ.आशिष म. कोरेटी
प्रदेश सचिव-
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, महाराष्ट्र राज्य (आदिवासी सेल)

𝟔𝟕-आरमोरी विधानसभा क्षेत्र


PostImage

Avinash Kumare

Oct. 8, 2024

PostImage

कर्नाटकातील एका थिमिक्का नावाच्या महिलेने 4 किलोमीटर अंतरावर चक्क २८४ वडाची झाड लावली...!


दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा 4 कि.मी.पर्यंत चक्क 284 वडाची झाडं लावली अन त्या झाडांवरच तिने मुलांसारखं प्रेम केलं. त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज पाणी घालून वाढवलं अन आज त्या झाडांचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये झालंय. 

थिमक्काच्या त्या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिकेत घेतली गेलीय आणि पर्यावरणावर कार्य करत असलेल्या एका संस्थेचे नामकरण "थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायरनमेंट एज्युकेशन" असं करण्यात आलंय. 

प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमक्का सारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण अजूनही समतोल राखून आहे. ज्या दिवशी असे लोक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा पृथ्वीचा विनाश अटळ असेल. म्हणूनच माझं सर्वाना कळकळीचं आवाहन आहे तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्या परिसरात एक तरी झाड अवश्य लावा अन त्याचा सांभाळ करा. थिमक्का जर 284 वडाची झाडं लावून वाढवू शकते तर तुम्ही एक तरी झाड नक्कीच लावून वाढवू शकता. 

झाडे_लावा_झाडे_जगवा🌳🌳🌳

 अश्याच प्रकारच्या नवनवीन ताज्या बातम्यासाठी सरकारी माहिती व अन्य खाजगी नोकरी व रोजगार संदर्भातील सम्पूर्ण माहिती विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा...! 

https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO

 


PostImage

Avinash Kumare

Oct. 7, 2024

PostImage

शेवटी सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सिजन 5 चा विजेता...!


Bigg Boss Marathi Season 5:  बिग बॉस मराठी सीझन ५ चा काल ग्रँड फिनाले पार पडला. या ७० दिवस चाललेल्या या शोमधून सर्वच सदस्यांनी खूप चांगले आणि उत्तमरीत्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रिल्सस्टार म्हणून प्रसिद्ध होता. त्यावेळी त्याला खूप काही सहन कराव लागत होतं. लोकांचे टोमणे अश्लील शब्दात केलेली कमेन्ट या बऱ्याच गोष्टीचा त्याला सामना करावा लागत होतं. पण जेव्हा बिग बॉस ने त्याला त्याच टेलेंट दाखवण्याची संधी दिली. आणि त्या संधीच त्याने सोन केलं. तेव्हा सूरजचा खेळ, सूरजचा प्रामाणिकपणा, आणि सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष त्यामुळे त्याच निखळ मनाने केलेले टास्क गेम सगळे उत्तमरीत्या पार पाडले म्हणूनच सम्पूर्ण सिजनमधील खेळ चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला.  

एकंदरीत त्याच गेम बघायला गेलं तर खूप छान होता पण त्याच्या विरोधात असलेले काही स्पर्धक हे त्याला नेहमी त्याला त्याच्या टोचून बोलायचे आणि त्याच्या वागणूकीं वरून त्याला बौद्धिक क्षमतेत त्याला कमजोर समजत होते. त्याला तो स्वतःच्या मतांवर ठाम नाही म्हणून रोज त्याच्या वर काही न काही विषय घेऊन बोलत होते. आणि त्याला गोंधळात पाडत होते. पण सूरज ला हा खेळ अगोदरच समजलं होत म्हणून तो स्वतः कधीच डगमगला नाही. 
तो एकटाच खेळला एकटाच झुंजला आणि शेवटी कुणाचेही शब्द मनावर न घेता सगळं कसं झापुक झुपुक करतच त्याने सगळ्या प्रश्नाचे उत्तर सोडवलीत.....यालाच तर खरा मानवी भावनेचा खेळ मानल्या जाते आणि सोबतच लोकांचे भयंकर प्रेम अख्खा महाराष्ट्र 70 दिवस त्याच्या बाजूने बोलत होता. त्याला भरपूर सपोर्ट आणि लोकांचं मत मिळालं म्हणून आज त्याची एक वेगळीच इमेज महाराष्ट्रासमोर तयार झाली..! 
झापुक झुपुक बच्चा...! झापुक झुपुक बच्चा...! 
आय लव यु ना पिल्लू......! हे म्हणू म्हणू 
 त्याने अख्या महाराष्टाला त्याने वेड लावलाय....! 


 
बऱ्याच लोकांच गैरसमज आहे की त्याला त्याच्या साध्या स्वभावामुळे किंवा त्याच्या गरिबीमुळे किंवा त्याच्यावर दया माया करून  मेहरबान होऊन ही ट्रॉफी मिळाली नाही आहे. तर त्याने या 70 दिवसाच्या खेळात खूप काही केलं आहे. त्याने खूप मेहनत केली आहे. पण काही बऱ्याच लोकांना दिसत नाही पण असो देव त्याच्या पाठीशी नेहमी राहिल आणि त्याला अजून चांगले यश मिळत राहील...!  

अख्ख्या मराठी बिग बॉस च्या इतिहासातील हा पहिला खेळ असा रंगला हा सिजन असा गाजला की ज्या लोकांना बिग बॉस ची सवय नव्हती किंबहुना त्याना माहिती पण नसेल याबद्दल त्यांना पण बघायला लावणारा आपल्या मातीचा एकमेव  हिरो म्हणजेच सूरज चव्हाण त्याच्या समोरच्या यशस्वी वाटचालीसाठी आमच्या या डिजिटल मीडिया कडून खूप खूप शुभेच्छा....💐💐💐💐


Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी प्रसिद्ध रिलस्टार सूरज चव्हाणने झापूक झुपूक करत जिंकली आहे. घरातल्या सगळ्यांच सदस्यांना 'गुलीगत धोका' देऊन सूरज चव्हाणने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. त्यामुळे सूरजच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या विजयासह सूरजवर बक्षीसांचाही वर्षाव झाला आहे.  

सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यामुळे 14 लाख रुपयांचा चेक मिळाला आहे. तसेच सूरजला पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आली आहे. तसेच सूरजला एक गाडीदेखील बक्षीस म्हणून मिळाली आहे. त्यामुळे सूरजचा भरघोस बक्षीस मिळाली आहेत. 

अश्याच प्रकारच्या नवनवीन चालू घडामोडी व अन्य ताज्या बातम्या  सरकारी माहिती व खाजगी व सरकारी नोकरी संदर्भात विस्तृतपणे माहिती  घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO


PostImage

Avinash Kumare

Oct. 7, 2024

PostImage

Bigg Boss Marathi Season 5: सुरज ठरला BB Marathi 5 चा महाविजेता; बक्षीसाच्या रूपात सुरजला मिळाली इतकी रक्कम, आणि मिळालं हे स्पेशल गिफ्ट


Bigg Boss Marathi Season 5: लोकप्रिय मराठी कार्यक्रम 'Bigg Boss Marathi 5' चा आज ग्रँड फिनाले पार पडला, ज्यामध्ये टॉप 6 स्पर्धकांमधून सुरज चव्हाण याने आपल्या अप्रतिम खेळाने सिझनची ट्रॉफी आपल्या नावावर केली. सुरजच्या या विजयाने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरली असून, त्याला अनेक शुभेच्छा मिळत आहेत.

या सीझनमध्ये विजेत्यावर बक्षिसांचा विशेष वर्षाव करण्यात आला आहे. सुरजला विजेता म्हणून मिळालेली रक्कम 25 लाख रुपये होती. तथापि, घरात खेळल्या गेलेल्या टास्कमुळे ही रक्कम कमी होऊन 8 लाखांवर आली होती. परंतु, नंतर या रकमेचे पुनर्मूल्यांकन करून ती पुन्हा 25 लाख करण्यात आली. या प्रक्रियेत, जान्हवीने 9 लाख रुपये घेऊन घराबाहेर पाऊल ठेवले, ज्यामुळे सुरजला अखेर 14 लाखांचा चेक मिळाला.

हे देखील वाचा: Gujarat News Hindi: होटल में बॉयफ्रेंड के साथ सेक्स के दौरान एक लड़की की मौत, वजह जानकर उड़ जाएंगे होश

याशिवाय, सुरजला एक इ-स्कुटरही देण्यात आली आहे. त्याला पुणे गाडगीळ यांच्या कडून 1 लाखांच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी व्हाऊचर सुद्धा मिळाला आहे. या सर्व भेटवस्तूंचा समावेश सुरजच्या विजेत्याच्या बक्षिसांमध्ये झाला आहे, ज्यामुळे त्याच्या विजयाचा आनंद आणखी वाढला आहे.

सुरज चव्हाणच्या या विजयाने त्याच्या फॅन्समध्ये मोठा उत्साह निर्माण केला आहे, आणि त्याच्या या कामगिरीमुळे 'बिग बॉस मराठी 5' चा हा सिझन लक्षात राहील.


PostImage

Avinash Kumare

Oct. 7, 2024

PostImage

Gadchiroli News: पाच दिवसानंतर रानटी हत्ती पुन्हा परतले गडचिरोली जिल्ह्यात, काय आहे कारण?


Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आणि वन विभाग मागील तीन वर्षांपासून रानटी हत्तींनी उधळलेल्या धुडगुशीमुळे त्रस्त आहेत. सोमवारी रात्री ८:४५ वाजता हे रानटी हत्ती चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेत दाखल झाले होते. मात्र पाच दिवस सावली तालुक्याच्या विविध भागांत नासधूस करून हत्ती पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतले आहेत. सध्या हे हत्ती वाकडी जंगल परिसरात वावरत आहेत.

हे देखील वाचा: Gujarat News Hindi: होटल में बॉयफ्रेंड के साथ सेक्स के दौरान एक लड़की की मौत, वजह जानकर उड़ जाएंगे होश

गेल्या महिन्यातही गडचिरोली तालुक्यात आठवडाभर हत्तींनी विविध भागांत धान पिकांचे नुकसान केले होते. त्यानंतर हे हत्ती मसेली, वाकडी, आणि मुडझा परिसरातून पुढे कनेरी पॉवर प्लांट भागात गेले आणि वैनगंगा नदी ओलांडली. सावली तालुक्यातील वाघोली परिसरातून जाताना हत्तींचा वावर अधिक दिसून आला. अखेर, रविवारी पहाटे मुडझा परिसरात हत्तींचा कळप पुन्हा दिसून आला आणि सध्या ते वाकडी परिसरात थांबले आहेत.

हे देखील वाचा: Chhattisgarh News: सुरक्षाबलों का सबसे बड़ा ऑपरेशन, दंतेवाड़ा में सुरक्षा बलों और नक्सलियों के मुठभेड़ में, 31 नक्सली ढेर

 

हत्ती परतले याचे कारण काय?

रानटी हत्तींच्या वावरासाठी खाद्य आणि विश्रांती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. हत्ती दिवसा विश्रांती घेतात आणि रात्री चराई करतात. सावली तालुक्यातील भागात हत्तींना खाद्य भरपूर मिळाले, पण त्यांना विश्रांतीसाठी आवश्यक असलेले जंगलक्षेत्र उपलब्ध झाले नाही. यामुळे, त्यांच्या आरामाच्या गरजांची पूर्तता न झाल्याने हत्ती त्या भागात जास्त काळ थांबले नाहीत आणि शेवटी गडचिरोली जिल्ह्यात परतले.


PostImage

Avinash Kumare

Oct. 5, 2024

PostImage

Chhattisgarh News: सुरक्षाबलों का सबसे बड़ा ऑपरेशन, दंतेवाड़ा में सुरक्षा बलों और नक्सलियों के मुठभेड़ में, 31 नक्सली ढेर


Chhattisgarh News: छत्तीसगढ़ के नारायणपुर जिले में सुरक्षा बलों ने एक भीषण मुठभेड़ के दौरान 31 नक्सलियों को मार गिराया है, जो राज्य के इतिहास का सबसे बड़ा नक्सल विरोधी अभियान माना जा रहा है। शनिवार सुबह तीन और नक्सलियों के शव बरामद किए गए, जिससे मुठभेड़ में मारे गए नक्सलियों की संख्या 31 तक पहुंच गई है।

यह मुठभेड़ शुक्रवार को नारायणपुर जिले के अबूझमाड़ इलाके में हुई थी, जब सुरक्षाबलों और नक्सलियों के बीच जोरदार गोलीबारी हुई। बस्तर क्षेत्र के पुलिस महानिरीक्षक सुंदरराज पी ने बताया कि शुक्रवार देर रात तक 28 नक्सलियों के शव बरामद किए गए थे, जबकि शनिवार सुबह तलाशी अभियान के दौरान तीन और शव मिले।

ये भी पढे: Gujarat News Hindi: होटल में बॉयफ्रेंड के साथ सेक्स के दौरान एक लड़की की मौत, वजह जानकर उड़ जाएंगे होश

सुंदरराज पी ने बताया कि मुठभेड़ में मारे गए नक्सली माओवादियों की पीपुल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (PLGA) कंपनी नंबर छह, प्लाटून 16, और पूर्वी बस्तर डिवीजन से जुड़े थे। इनकी उपस्थिति दंतेवाड़ा जिले के बारसूर थाना और नारायणपुर जिले के ओरछा थाना क्षेत्र के अंतर्गत गवाड़ी, थुलथुली और रेंगावाया गांवों के बीच के पहाड़ी इलाके में दर्ज की गई थी। सूचना के आधार पर सुरक्षा बलों ने गुरुवार दोपहर को संयुक्त अभियान शुरू किया था।

शुक्रवार को जब सुरक्षाबल अभियान में लगे थे, तब नक्सलियों ने उन पर गोलियां चलानी शुरू कर दीं, जिसके बाद दोनों पक्षों के बीच घंटों तक मुठभेड़ चली। इस दौरान सुरक्षा बलों ने नक्सलियों को कड़ा जवाब दिया और 28 नक्सलियों के शव बरामद किए। बाद में खोज अभियान में तीन और शव मिले, जिससे कुल संख्या 31 हो गई।

ये भी पढे: Govinda News: बड़ी खबर ! बॉलीवुड एक्टर गोविंदा को लगी गोली, जानिए क्या है पूरा मामला?

इतिहास का सबसे बड़ा नक्सली विरोधी अभियान छत्तीसगढ़ राज्य के गठन के बाद से यह सबसे बड़ा अभियान है, जिसमें एक ही मुठभेड़ में इतनी बड़ी संख्या में नक्सली मारे गए हैं। इससे पहले 16 अप्रैल को कांकेर जिले में मुठभेड़ के दौरान 29 नक्सली मारे गए थे।

सुरक्षाबलों की सफलता इस मुठभेड़ के दौरान माओवादियों द्वारा दागे गए ग्रेनेड की चपेट में आकर राज्य पुलिस के जिला रिजर्व गार्ड (DRG) का एक जवान घायल हुआ है। सुरक्षा बलों ने मुठभेड़ स्थल से एके-47, इंसास, एसएलआर और एलएमजी जैसी कई बंदूकें और गोला-बारूद भी बरामद किए हैं।

छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री विष्णु देव साय ने इस सफल अभियान के लिए सुरक्षा बलों की सराहना की और कहा कि उनकी सरकार नक्सली खतरे को जड़ से समाप्त करने के लिए प्रतिबद्ध है।

इस मुठभेड़ के साथ ही 2024 में बस्तर क्षेत्र में अब तक 188 माओवादियों को अलग-अलग मुठभेड़ों में सुरक्षाबलों द्वारा मार गिराया गया है, जिससे राज्य में नक्सलियों के खिलाफ अभियान और तेज हो गया है।


PostImage

Avinash Kumare

Oct. 4, 2024

PostImage

2024 भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोत्तम हा राष्ट्रीय पुरस्कार सम्पूर्ण जगात डिस्को डान्सर म्हणून ओळखल जाणारे जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर करण्यात आलं आहे....!


भारतीय सिनेसृष्टीचा ८० चा दशकातला असा काळ होता ज्यावेळी फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या ओठात फक्त मिथुन हेच नाव होतं. जवळपास ५०  वर्षे चित्रपटविश्वावर राज्य करणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मिथुन चक्रवर्ती याना ८ आक्टोबर रोजी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्कार त्याना प्रदान करण्यात येईल. दादासाहेब फाळके पुरस्कार हा सरकारतर्फे दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारतीय चित्रपसृष्टीतील आजीवन योगदानासाठी दिला जातो. 

मृग्या चित्रपटातून हिंदी चित्रपटातू आपला प्रवास सुरू करणाऱ्या जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी सुमारे ५ दशकांच्या कार्यकिर्दीत साडेतीनशे हुन अधिक चित्रपटात त्यानी काम केले. 

मिथुन चक्रवर्ती यांचं खर नाव हे गोरांग चक्रवर्ती अस आहे त्यांचं जन्म १६ जून १९५० मध्ये झालं. मिथुन चक्रवर्ती हे एक भारतीय अभिनेते ,निर्माता, राजकारणी आहे. जो प्रमुख्याने हिंदी आणि बंगाली असे अनेक चित्रपटांमध्ये त्यानी उत्तमरीत्या काम केलं आहे. 

ते माझी राज्यसभा सदस्य आहेत त्याना ३ राष्ट्रिय पुरस्कार आणि ४ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. 

जानेवारी २०२४ मध्ये मिथुन चक्रवर्ती यांना भारत सरकारने पद्मपुषण हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. त्याना क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार २०२२ चा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलं आहे. ज्याची घोषणा सप्टेंबर २०२४ मध्ये केंद्रिय माहिती व प्रसारण मंत्रालयातून करण्यात आली १९८९ मध्ये मुख्य अभिनेता म्हणून रिलीज झालेल्या १९ चित्रपटासाठी लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये तो रेकॉर्ड धारक आहे. जो अजूनही सम्पूर्ण बॉलिवूड मध्ये अखंड आहे. 

मुंबई फिल्म इंडस्ट्री मध्ये असे अनेक दिगग्ज स्टार आहेत ज्यांना त्यांच्या लुकमुळे खूप ट्रोल व्हावे लागले होते. बॉलिवूड मध्ये एक असा सुपरस्टार होता ज्याला सुरुवातीलाच त्याच्या त्वचेच्या रंगामुळे खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. कोणत्याही अभिनेत्री ला टीच्यासोबत काम करण्याची इच्छा नव्हती. त्याला बी ग्रेड हिरो सुद्धा म्हंटले गेले. पण या अभिनेत्याने शेवटपर्यंत हार मानली नाही. मोठी मेहनत आणि खूप सारे संघर्षा नंतर इंडस्ट्रीत आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले. पुढे हा बॉलिवूड चा डिस्को डान्सर बनून प्रसिद्ध झाला.

आणि बॉलिवूड मध्ये डिस्को डान्स च्या नावाने प्रसिद्ध असलेले जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती नक्सलवादी ते सिनेमापर्यंत चा प्रवास खूप कमी लोकांना माहिती असेल, मिथुन चित्रपट उद्योगमध्ये येण्यापूर्वी एक कट्टर नक्षली होते.कौटुंबिक अडचणीमुळे त्यांनी आपला रस्ता बदलला आणि आपल्या कुटुंमध्ये परत आले. एका अपघातात त्यांच्या एकुलता एक भावाचा मृत्यू झाला होता. यानंतर मिथुन यांनी स्वतःला नक्षली आंदोलन पासून दूर केले. त्यांनी आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात १९७६ मध्ये आलेल्या मृगया या चित्रपटातून सुरुवात केली. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्याना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 

 

अश्याच प्रकारचे नवनवीन माहितीसाठी व सरकारी योजनेविषयी सरकारी माहिती अन्य खाजगी माहिती साठी आणि त्याचप्रमाणे मनोरंजन विश्वातील माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा...! 

https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO

 

 

 

 

 


PostImage

Avinash Kumare

Oct. 2, 2024

PostImage

आल्लापल्ली येथे काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आज पार पडला..!


आलापल्ली येथे काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा खूप उत्तम रित्या पार पडला. सदर मेळाव्यात खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी उपस्थित राहुन लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष अधिक बळकट झाला असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत जनता सुद्धा काँग्रेस पक्षासोबत राहून सत्तेत असलेल्या भ्रष्ट सरकारला उखडून फेकणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.     
          

यावेळी प्रामुख्याने विरोधी पक्ष नेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाध्यक्ष आदिवासी विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली हनुमंत मडावी, बानय्या जंगम,जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी गडचिरोली कविता मोहरकर,शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग  काँग्रेस कमिटी गडचिरोली

रुपेश टिकले,जिल्हाध्यक्ष अ. जा. विभाग रजनीकांत मोटघरे,सगुणा तलांडी, सोनाली कंकडालवार, सुरेखा आत्राम, सुरेखा गोडशेलवार, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी अहेरी डॉ. निसार हकीम, प्रमोद गोटेवार, बाळू बोगामी, भास्कर तलांडे, मुश्ताक हकीम, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी  सिरोंचा सतिश जवाजी, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी मुलचेरा रमेश गंपावार,तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी भामरागड लक्ष्मीकांत बोगामी सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी व हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.


PostImage

Avinash Kumare

Oct. 2, 2024

PostImage

Gujarat News Hindi: होटल में बॉयफ्रेंड के साथ सेक्स के दौरान एक लड़की की मौत, वजह जानकर उड़ जाएंगे होश


Gujarat News Hindi: गुजरात के नवसारी में एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जिसमें एक युवती की होटल में अपने बॉयफ्रेंड के साथ सेक्स करते समय मौत हो गई। रिपोर्ट्स के मुताबिक, संबंध बनाते वक्त युवती के प्राइवेट पार्ट से अचानक बहुत ज्यादा खून बहने लगा, जिससे उसकी हालत बिगड़ गई और वह बेहोश हो गई। उसे अस्पताल ले जाया गया, लेकिन डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया।

ये भी पढ़े: Govinda News: बड़ी खबर ! बॉलीवुड एक्टर गोविंदा को लगी गोली, जानिए क्या है पूरा मामला?

इस घटना की सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और लड़की के शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया। पोस्टमार्टम रिपोर्ट में पुष्टि हुई कि सेक्स के दौरान युवती के प्राइवेट पार्ट में गंभीर चोटें आई थीं, जिसके कारण अत्यधिक खून बहने से उसकी मौत हो गई।

पुलिस ने युवती के बॉयफ्रेंड भार्गव को गिरफ्तार कर लिया है और उससे पूछताछ की जा रही है। नवसारी पुलिस के अधीक्षक सुशील अग्रवाल ने बताया कि आरोपी के खिलाफ भारतीय दंड संहिता की धारा 105 और 238 के तहत मामला दर्ज किया गया है।

ये भी पढ़े: UP News: रातभर गन्ने के खेत में दो गर्लफ्रेंड के साथ युवक का प्यार, लेकिन लालच ने ली जान

घटना के बाद लड़की को आरोपी ने हॉस्पिटल ले जाने की हिम्मत नहीं उठाई और न ही 108 नंबर पर कॉल करके एम्बुलेंस बुलाई. काफी देर बाद लड़की को हॉस्पिटल ले जाया गया. तब तक बहुत देर हो चुकी थी. पुलिस इस मामले की गंभीरता से जांच कर रही है, और जल्द ही और जानकारी मिलने की उम्मीद है।


PostImage

Avinash Kumare

Oct. 1, 2024

PostImage

Govinda News: बड़ी खबर ! बॉलीवुड एक्टर गोविंदा को लगी गोली, जानिए क्या है पूरा मामला?


Govinda News: मशहूर बॉलीवुड अभिनेता गोविंदा को मंगलवार सुबह गोली लगने की खबर सामने आई है। इस घटना के बाद उन्हें तुरंत जुहू स्थित क्रिटिकेयर अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उनकी स्थिति फिलहाल स्थिर बताई जा रही है। गोविंदा के मैनेजर के अनुसार, गोली उनके पैर में लगी है और उन्हें खतरे से बाहर बताया गया है।

ये भी पढ़े: MC Stan missing: MC स्टॅन बेपत्ता?, विविध शहरात लावण्यात आले MC स्टॅन पोस्टर्स, या शहरातून बेपत्ता झाला अणि

घटना के बारे में पुलिस ने जानकारी दी कि गोविंदा के पास एक लाइसेंसी रिवॉल्वर थी, जो गलती से चल गई। यह हादसा तब हुआ जब गोविंदा अपने घर से कोलकाता जाने के लिए निकलने की तैयारी कर रहे थे। बताया जा रहा है कि वह अलमारी में अपनी रिवॉल्वर रख रहे थे, तभी रिवॉल्वर उनके हाथ से गिर गई और गोली चल गई। यह घटना सुबह  4:45 बजे की है, जब वह कोलकाता जाने के लिए फ्लाइट पकड़ने वाले थे।

ये भी पढ़े: Who Is The Most Beautiful Women In The World: जगातील सर्वात सुंदर महिला 'या' देशात राहतात, जाणून घ्या भारतीय कितव्या क्रमांकावर?

गोविंदा के घर गोली चलने की खबर मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और रिवॉल्वर को अपने कब्जे में ले लिया। फिलहाल पुलिस इस मामले की जांच कर रही है, हालांकि गोविंदा या उनके परिवार की ओर से अब तक कोई आधिकारिक बयान जारी नहीं किया गया है। पुलिस का कहना है कि गोली गलती से चली और फिलहाल कोई आपराधिक मामला दर्ज नहीं किया गया है।

अस्पताल में गोविंदा का इलाज सफलतापूर्वक हो गया है और डॉक्टरों ने उनके पैर से गोली निकाल ली है। डॉक्टरों के अनुसार, गोविंदा अब खतरे से पूरी तरह बाहर हैं और जल्द ही उन्हें अस्पताल से छुट्टी मिल सकती है। गोविंदा के मैनेजर ने घटना के बारे में बताया, "हम सुबह 6 बजे की फ्लाइट से कोलकाता के लिए रवाना होने वाले थे। तभी यह हादसा हुआ।


PostImage

Avinash Kumare

Sept. 30, 2024

PostImage

कंकडालवारांचे "कौतूक",आत्रामांवर "निशाना"....! वडेट्टीवार म्हणाले,अहेरी मतदारसंघात काॅग्रेसचाच उमेदवार....!


*कंकडालवारांचे "कौतूक",आत्रामांवर "निशाना"....! वडेट्टीवार म्हणाले,अहेरी मतदारसंघात काॅग्रेसचाच उमेदवार* 

आलापल्ली : अहेरीतील पितापुत्री एकच आहेत,हे धोकेबाज अनं खोकेबाजही आहेत.लोकांना मुर्ख बनविण्यासाठी त्यांची हि सर्व नौटंकी आहे.राजनगरी असलेल्या या भूमीला खडडेनगरी करणा-यांना आता त्यांची जागा दाखवून दया.अहेरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अजय कंकडावार यांच्या नेतृत्वात अहेरी विधानसभा मतदारसंघ हा काॅग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढेल अनं जिंकेलही.एकीकडे कंकडालवार यांचे कौतूक करतांना दुसरीकडे त्यांनी आत्राम परिवारावर निशाणा साधला. आता आपल्याच भागातील काॅग्रेसचा सामान्य कार्यकर्ता आमदार होणार आहे.राज्यात महाविकास आघाडीचच सरकार येणार आहे.अशावेळी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागण्याच्या सुचना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.आज दि. २९ रोजी अहेरी येथे काॅग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला यावेळी ते बोलत होते. 

काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,अहेरी विधानसभा मतदारसंघाचे काॅग्रेसचे समन्वयक अजय कंकडालवार,हनुमंतू मडावी यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.आज काॅग्रेसने अहेरीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.गेल्या दिवसात याठिकाणी दोन मोठया सभा झाल्या.पण आज झालेला मेळाव्यातील गर्दी हि या मतदारसंघात काॅग्रेसच विजयी ठरणार हे दाखविणार असल्याचे व वडेट्टीवार म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीत काॅग्रेसने अहेरी मतदारसंघात मोठया मतांची आघाडी घेतली.राज्यात यावेळी महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. 
अशावेळी आता अहेरी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन आवश्यक आहे.आपला उमेदवार कोण असेल हे पक्षश्रेष्ठी ठरवितील पण या भागातील भूमीपूत्रच आता आमदार होणार आहे.हि काळया दगळावरची रेघ आहे.भाजपवाले संविधान बदलवायला निघाले होते.मोठया तो-यात चारशे पार चा नारा देत होते.पण देशातील जनतेनी यांचा 56 इंच वाला सिना 32 वर आणून ठेवला.यांची नौंटकी आता लोकांच्या लक्षात आली आहे.हे सरकार पुंजीवांदयाचे आहे.अडाणीला एवढे देउनही यांचे समाधान झाले नाहीत्यामुळे आता त्यांना शाळाही देण्यात येत आहे.पण आम्ही महाराष्ट्राचा सातबारा अडाणींच्या नावे करू देणार नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. 

कंकडालवारांचे कौतूक....
आपल्या भाषणातून वडेट्टीवार यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अजय कंकडालवार यांचे भरभरून कौतूक केले.अहेरी मतदारसंघात सत्ताधा-यांचे सामान्य नागरिकांकडे लक्ष नाही.त्यांच्या व्यथा,वेदंनाशी त्यांना काही घेणे देणे नाही.पण अजय कंकडालवार हे सामान्यांशी जुळून आहेत.गावागावातील अनेक गरीबांच्या मदतीसाठी ते नेहमीच तप्तर असतात.अनेक गरजूंना ते सातत्याने मदतीचा हात देत आहेत.अनेकांच्या सुखदुखात भावाप्रमाणे ते धावून जात आपली जबाबदारी पार पाडत आहेत.येथील जनता त्यांच्या पाठीशी आहे.त्यांच्याच नेतृृत्वात काॅग्रेसचे नेते या मतदारसंघात जिंकून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


PostImage

Avinash Kumare

Sept. 30, 2024

PostImage

राजघराणे सत्तेच्या मदमस्तीत व्यस्त जनता मात्र त्रस्त..!



*राजघराने सत्तेच्या मदमस्तीत व्यस्त, जनता मात्र त्रस्त : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मंत्री आत्राम यांच्यावर सडकून टीका 

  My khabar 24 : आलापल्ली येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ताचा पार पडला भव्य मेळावा

अहेरी, दि.२९ -गेल्या चाळीस वर्षापासून अहेरीतील राजघराणे सत्ता भोगत आहे.विकासाच्या बाबतीत माञ प्रचंड असंवेदनशीलता बाळगत आहे.क्षेत्रातील जनतेला मूलभूत सुविधांसाठी जीवाचे रान करावे लागत असून प्रचंड यातनामय जीवन जगावे लागत आहे.स्वार्थापोटी राजघराणे सत्तेच्या मस्तीत व्यस्त असताना क्षेत्रांतील जनता माञ वेदनांनी त्रस्त असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.मंत्री धर्मराव आत्राम यांच्या मतदारसंघात आलापल्ली येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या खोटारड्या विकासाचे पितळ उघडे पाडले. 

आयोजित मेळाव्यास गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, काँग्रेस आदिवासीं सेल जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी, भानय्या जंगम, महीला आघाडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर,सगुणा तलांडी,सोनाली कंकडालवार,सुरेखा आत्राम,सुरेखा गोडशेलवार, डॉ. निसार हकीम, प्रमोद गोटेवार, बाळू बोगामी, भास्कर तलांडे, मुश्ताक हकीम, सतिश जवाजी, गंपावर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. 

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारचा आपल्या शैलीतून खरपूस समाचार घेतला.एकीकडे  जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून बहिणीची लूट करून सुरू आहे दुसरीकडे कोट्यावधींची जमीन अदानीला विकता, राज्यातील उद्योग गुजरातला पळविण्यात हातभार लावता,अशा निर्दय आणि निष्ठूर सरकारला आगामी निवडणुकांमध्ये जनताच धडा शिकवेल, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अन्न औषध प्रशासन मंत्राच्या क्षेत्रात लाखो रुपयांचा सुगंधी तंबाखू, गुटखा सापडतो आणि कारवाई होत नाही. राज्यात कायदा असा राबवला जातो का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केवळ घरात सत्ता राहावी म्हणून मंत्री आत्राम व त्यांच्या मुली मध्ये राजकीय द्वंद हे सुनियोजित आहे, अशी टीका केली. अहेरी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून राजघराण्यापेक्षा सामान्य कुटुंबातील व्यक्तीला निवडून द्या असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. 

लोकसभेत दाखवलेली जागरूकता आणि संविधान वाचविण्यासाठी दिलेला लढा हीच काँग्रेस पक्षाची ताकद असून आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून राज्यातील महायुतीच्या भ्रष्ट सरकारला हद्दपार करावे असे आवाहन गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केले. तत्पूर्वी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून   क्षेत्रातली जनतेच्या समस्या मांडल्या. तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे व कविता मोहरकर यांनी जिल्ह्यांतील कार्यकर्ता व पदाधिकारी यांना काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तळागळ पर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाकरिता गडचिरोली अहेरी विधानसभा क्षेत्रातील कानाकोपऱ्यातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Avinash Kumare

Sept. 29, 2024

PostImage

MC Stan missing: MC स्टॅन बेपत्ता?, विविध शहरात लावण्यात आले MC स्टॅन पोस्टर्स, या शहरातून बेपत्ता झाला अणि


MC Stan missing: बिग बॉस 16 चा विजेता आणि लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन याच्याबद्दल एक मोठा खुलासा करण्यात आलाय. सध्या त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकसह अनेक शहरांमध्ये एमसी स्टॅन बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत, ज्यामुळे खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा: Online Shopping Fruad: सावधान! Online Shopping से ऐसे होता है फ्रॉड, शॉपिंग करते इन 5 बातों रखें खास ध्यान

असे सांगितले जात आहे की, एमसी स्टॅन मुंबईतून गायब झाला आहे. तथापि, याबाबत अजून त्याच्या कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. चाहत्यांनी सोशल मीडियावर "एमसी स्टॅन बेपत्ता" असलेल्या पोस्ट्स व्हायरल केल्या आहेत, ज्यामुळे त्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा: Gadchiroli News: धक्कादायक बातमी! अल्पवयीन मुलीचा युवकाने केला विनयभंग

काही लोकांचे म्हणणे आहे की, हे सर्व एक मोठा पीआर स्टंट आहे. त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, कदाचित त्याचे नवीन गाणे लाँच होणार आहे, त्यामुळे हे सर्व प्रकार सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वीच, एमसी स्टॅनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात तो त्रस्त असल्याचे स्पष्ट दिसून आले. त्याच्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे.


PostImage

Avinash Kumare

Sept. 28, 2024

PostImage

Online Shopping Fruad: सावधान! Online Shopping से ऐसे होता है फ्रॉड, शॉपिंग करते इन 5 बातों रखें खास ध्यान


Online Shopping Fruad: अमेज़न और फ्लिपकार्ट की सेल्स का इंतजार हर किसी को रहता है, क्योंकि इन सेल्स के दौरान आपको लगभग हर कैटेगरी के प्रोडक्ट्स पर बंपर डिस्काउंट मिलता है। लेकिन, जैसे ही यह सेल्स शुरू होती हैं, ऑनलाइन शॉपिंग फ्रॉड और स्कैम के मामले भी बढ़ने लगते हैं। अगर आप भी ऑनलाइन शॉपिंग कर रहे हैं, तो फ्रॉड से बचने के लिए इन 5 बातों का खास ध्यान रखें।

 

1. विश्वसनीय साइट से करें शॉपिंग

ये भी पढ़े: RBI Guidelines: सावधान! मार्केटमध्ये आलेल्या बनावट 500 रुपयांच्या नोटांविषयी RBI ची महत्त्वाची गाईडलाईन, असे करा नोटांची ओळख

सोशल मीडिया पर कई शॉपिंग प्लेटफ़ॉर्म्स उपलब्ध होते हैं, जो भारी डिस्काउंट का लालच देते हैं। लेकिन, साइबर ठगी से बचने के लिए हमेशा जानी-मानी और विश्वसनीय वेबसाइट से ही शॉपिंग करें। अनजान वेबसाइट से शॉपिंग करने पर आपके अकाउंट के हैक होने का खतरा रहता है, जिससे आप साइबर फ्रॉड का शिकार हो सकते हैं।

 

2. URL और साइट की जांच करें

किसी भी वेबसाइट पर विजिट करने से पहले उसके URL को जरूर चेक करें। हमेशा "https" से शुरू होने वाली वेबसाइट्स पर ही क्लिक करें, क्योंकि ये साइट्स अधिक सुरक्षित होती हैं। इसके अलावा, डोमेन नेम (.in, .com) पर भी ध्यान दें। सोशल मीडिया या थर्ड पार्टी के जरिए आई लिंक्स पर क्लिक करने से पहले सावधान रहें, क्योंकि ये फेक वेबसाइट्स हो सकती हैं, जो आपकी पर्सनल जानकारी चुरा सकती हैं।

ये भी पढ़े: Who Is The Most Beautiful Women In The World: जगातील सर्वात सुंदर महिला 'या' देशात राहतात, जाणून घ्या भारतीय कितव्या क्रमांकावर?

 

3. EMI पर शॉपिंग करते समय ध्यान दें

अगर आप ऑनलाइन शॉपिंग के दौरान पेमेंट के लिए EMI का ऑप्शन चुनते हैं, तो ब्याज की दरों पर ध्यान देना बेहद जरूरी है। EMI पर खरीदारी करने से पहले यह सुनिश्चित करें कि आपको 'नो-कॉस्ट EMI' का विकल्प मिल रहा है। अन्यथा, आपको अतिरिक्त ब्याज देना पड़ सकता है, जिससे आपकी खरीदारी महंगी हो सकती है।

 

4. रिटर्न पॉलिसी जरूर जांचें

कोई भी प्रोडक्ट खरीदने से पहले उसकी रिटर्न पॉलिसी जरूर चेक करें। कई बार प्रोडक्ट डिलीवर होने के बाद वह आपकी उम्मीदों पर खरा नहीं उतरता, ऐसे में रिटर्न पॉलिसी को समझना महत्वपूर्ण है ताकि आप बिना परेशानी के प्रोडक्ट वापस कर सकें और अपने पैसे रिफंड प्राप्त कर सकें।

 

5. डिफेक्टिव प्रोडक्ट न लें

आजकल फ्लिपकार्ट और अमेज़न जैसी बड़ी कंपनियां ओपन बॉक्स डिलीवरी की सुविधा देती हैं, जहां आप प्रोडक्ट रिसीव करते वक्त उसे खोलकर चेक कर सकते हैं। अगर प्रोडक्ट डिलीवर होते समय ही डिफेक्टिव निकलता है, तो आप तुरंत डिलीवरी मैन को वापस कर सकते हैं। इससे बाद में परेशानी से बचा जा सकता है।

 

सुरक्षित ऑनलाइन शॉपिंग के अन्य टिप्स

ऑनलाइन शॉपिंग के दौरान इन सावधानियों का पालन करके आप फ्रॉड और साइबर ठगी से बच सकते हैं। हमेशा जागरूक रहें, अपने पर्सनल डेटा को सुरक्षित रखें और सिर्फ विश्वसनीय वेबसाइट्स का उपयोग करें।


PostImage

Avinash Kumare

Sept. 28, 2024

PostImage

या तारखेपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री योजनादूत साठी अर्ज करू शकता...!


My Kabar 24 : आतापर्यंत आपण विविध प्रकारच्या योजना शासनातर्फे येत असताना बघितलं त्याची अंमलबजावणी होत असताना बघितली आणि त्यामुळे राजकिय पातळीवर त्याच कोणकोणते परिणाम होतात हे सुद्धा रोजच्या ताजा घडामोडी वरून जाणून तर घेतोच आहोत सध्या निवडणुकीत चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. सोबतच एका पुढे एक योजना राबवल्या जात आहेत त्यामुळे लोक काय विचार करतात त्यांचे मत काय असतील हे आपण शोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच बघत आलो आहोत.

पण आज आपण या लेखात महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवीन्यता आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री योजना दूत yojana doot bharti 

आपल्या महाराष्ट्र राज्यात 50 हजार योजना दूतांची नियुक्ती प्रत्येक ग्रामपंचायतीत एक याप्रमाणे करण्यात येणार आहे. दारोदारी जाऊन महाराष्ट्र शासनाच्या सरकारी योजनांची माहिती व प्रसार प्रचार करण्यासाठी या योजना दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून कोटींचा खर्च अपेक्षित आहे. निवड झाल्यानंतर प्रत्येक योजना दूताला दरमहा 10 हजार रुपये याप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. 

योजनांदूताची कामे काय असतील वाचा  

• योजना दुत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांचा संपर्क साधून जिल्ह्यात योजना ची माहिती घेतील प्रशिक्षित योजना दूतांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्या बंधनकारक राहील. 

• योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवर नियंत्रणाचे समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती दिली यासाठी प्रयत्न करतील. 

• योजना दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुना इतर माहिती तयार करून तो ऑनलाइन अपलोड करतील. 

• योजनादूत सोपविला जबाबदारीचा स्वतःचा स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवात वर्तन करणार नाहीत. 

• योजना दूत तसे करत असल्यास निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात (Yojana Doot Bharti 2024) आलेल्या करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. 

• योजनादूत गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेले असताना मानधन अनुज्ञेय राहणार नाही योजना दुताच्या भरतीसाठी शासन निर्णय जाहीर झाला आहे.

 


योजनेचे वैशिष्टे : 

• या भरती द्वारे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5000
हजार लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात एकूण 50 हजार
योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे. 

• मुख्यमंत्री योजनादूतास 10,000/- रुपये एवढे ठोक मासिक वेतन मिळणार आहे. 

• या भरतीमद्धे पात्र होणारे योजनादूत ही 6 महिन्यांच्या कालावधी साठी निवडले जाणार आहेत. 

यासाठी ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक अर्जाची छाननी होणार असून जिल्हा माहिती अधिकारी यासंदर्भातील उमेदवारांची नेमणूक करतील. आणि तरीदेखील अजून भरती प्रक्रियेबाबत तारीख अद्याप निश्चित झाली नाही. परंतु उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख यापूर्वी 17 सप्टेंबर 2024 होती , आता मुदतवाढी नंतर अर्ज करण्याची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. 

अर्जाची लिंक 
https://mahayojanadoot.org/

मुख्यमंत्री योजनादूत पात्रता ●  

• वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांना योजनेचा लाभ घेता येईल. 

• शैक्षणिक अर्हता – कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर. 

• उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक आहे. 

• उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आधिवासी असणे आवश्यक आहे. 

• उमेदवाराचे आधार कार्ड असावे. 

•  उमेदवाराच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावे.


आवश्यक कागदपत्रे 


• विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेल्या ऑनलाईन अर्ज. 

• आधार कार्ड. 

• मोबाईल क्रमांक 

• ई-मेल आयडी 

• पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे/प्रमाणपत्र इ. 

• अधिवासाचा दाखल.(सक्षम यंत्रणेने दिलेला). 

• वैयक्तिक बँक खात्याचा तपशील. 

•  हमीपत्र.(ऑनलाइन अर्जासोबत च्या नमुन्यामधील)

अश्याच प्रकारच्या नवनवीन ताजा घडामोडी आणि सरकारी योजनेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या माय खबर 24 ला व्हिजिट करा..

सोबतच खाली दिलेल्या  लिंक ला क्लिक करून आमच्या Whatsapp group ला जॉईन व्हा 

https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO

 


PostImage

Avinash Kumare

Sept. 27, 2024

PostImage

Gadchiroli News: धक्कादायक बातमी! अल्पवयीन मुलीचा युवकाने केला विनयभंग


Gadchiroli News: घोट येथून जवळच असलेल्या ठाकूरनगर येथे युवकाने एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना 24 सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी आरोपी युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आशिष अमलेंदू बिस्वास (23), रा. ठाकूरनगर असे विनयभंग केलेल्या युवकाचे नाव आहे.

हे देखील वाचा: Chandrapur News: वाढदिवसाला बोलावून विधवा महिलेवर अत्याचार

त्याने पीडित मुलीस आपल्या आजीच्या घरी बोलावले. घरी कोणी नसताना मुलीचा विनयभंग केला. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून घोट पोलिस मदत केंद्रात आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 75 (1) व सहकलम 8 पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे, तसेच मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जया शेडके करीत आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर तपासाची दिशा ठरणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा

 


PostImage

Avinash Kumare

Sept. 25, 2024

PostImage

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या मृत्यूचे हे खरे कारण आले समोर, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा


Akshay Shinde Encounter: बदलापूरमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी, अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला आहे. सोमवारी, तळोजा कारागृहातून बदलापूरकडे नेताना, पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये त्याचा एन्काऊंटर केला.

या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली असून, त्यांनी आरोप केला आहे की पोलिसांनी फेक एन्काऊंटर केला. या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.

हे देखील वाचा: RBI Guidelines: सावधान! मार्केटमध्ये आलेल्या बनावट 500 रुपयांच्या नोटांविषयी RBI ची महत्त्वाची गाईडलाईन, असे करा नोटांची ओळख

अक्षय शिंदेच्या मृत्यूचे खरे कारण आता स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, त्याच्या डोक्यात एक गोळी लागली होती, ज्यामुळे त्याला अती रक्तस्त्राव झाला. या शवविच्छेदन प्रक्रियेस सात तास लागले, आणि या प्रक्रियेची व्हिडिओग्राफी देखील करण्यात आली होती. शवविच्छेदन पाच डॉक्टरांच्या पॅनलने केले.

अक्षय शिंदेवर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याच्या तपासासाठी ठाणे क्राईम ब्राँचची टीम तळोजा कारागृहात ट्रान्सपर वॉरंटसह आली. सोमवारी संध्याकाळी 5.30 वाजता, आरोपीला तळोजा जेलमधून ठाण्याकडे नेण्यात आले. पोलीस व्हॅनमध्ये संजय शिंदे, निलेश मोरे, अभिजीत मोरे आणि हरिश तावडे यांचा समावेश होता.

रस्त्यात जात असताना, अक्षय शिंदेने शिवीगाळ केली आणि त्याने "मला जाऊ द्या" असे म्हटले. त्यानंतर, निलेश मोरे यांनी संजय शिंदेंना फोन करून या संदर्भात माहिती दिली. अचानक, अक्षयने निलेश मोरेंसोबत झटापट सुरू केली आणि त्याने पिस्तुल खेचण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये एक गोळी फायर झाली, ज्यामुळे निलेश मोरे जखमी झाले.

अक्षयने पिस्तुल स्वतःकडे घेत संजय शिंदे आणि हरिश तावडे यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. मात्र, त्या गोळ्या पोलिसांना लागल्या नाहीत. यावेळी, संजय शिंदेने अक्षयवर एक गोळी झाडली, ज्यामुळे त्याला जखमी करण्यात आले.

पोलीस त्याला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रूग्णालयात घेऊन गेले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अशा प्रकारे, अक्षय शिंदेच्या मृत्यूच्या घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.


PostImage

Avinash Kumare

Sept. 24, 2024

PostImage

काल चंद्रपूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर येथील प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा आढावा बैठक घेण्यात आली..!


काल चंद्रपूर येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष हा जोमाने तयारीला लागला आहे 

 सध्या महाराष्ट्रात निवडणूकची तयारी जोमात सुरू आहे आणि सगळीकडेच त्याच प्रचार प्रसार चालू आहे अशातच 

 काल दिनांक 23 सप्टेंबर 2024 चंद्रपूर येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेकाँग्रेस पक्ष जोमाने तयारीला लागला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपुर येथील प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा आढावा बैठक घेण्यात आली

     या आढावा बैठकीला उपस्थित प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र राज्य प्रभारी रमेशजी चैनीथला साहेब, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार साहेब, खासदार प्रतिभाताई धानोरकर मॅडम, खासदार नामदेवराव किरसान साहेब, पदवीधर आमदार अभिजीत वंजारी साहेब, चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे साहेब, डॉ. आशिष कोरेटी, गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे, गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ बनसोड काँग्रेस कार्यकर्ते नीलकंठभाऊ गोहने अंकुशभाऊ गाढवे, सारंगभाऊ जांबुळे, श्रीकांतभाऊ आतला व ईतर मान्यवर उपस्थित होते*

https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO


     


PostImage

Avinash Kumare

Sept. 23, 2024

PostImage

लवकरच घेऊन येतोय BSNL 5G स्वस्त दराचा  तडका आणि Jio ला लागणार जोरदार झटका...


लवकरच घेऊन येतोय BSNL 5G स्वस्त दराचा  तडका आणि Jio ला लागणार जोरदार झटका 

BSNL 5G Testing : खर तर खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने या संधीचा जोरदार फायदा उचलला आहे आणि स्वस्त प्लॅन्स लॉन्च केले आहे. यासोबतच कंपनी आपल्या नेटवर्कचा वेगाने विस्तार करत आहे. आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. BSNL ने 5G नेटवर्कची चाचणी सुरू केली आहे  

त्यामुळे ग्राहकांना आपल्या खिशातून जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही उत्तम आणि स्वस्त दरात आपल्याला सुपर से भी उपर वाला नेटवर्क मिळणार आहे. त्यासाठी BSNL 5G Network Testing चालू आहे कृपया आपली जिओ ची सिम BSNL मध्ये पोर्टल करून घ्या. 


BSNL च्या 4G-5G च्या दिशेने वाटचाल करत आहे. यासाठी कंपनीने Lekha Wireless, Galore

 

Networks, VVDN Technologies आणि WiSig सारख्या कंपन्यांसोबत भागादारी केली आहे. या कंपन्या BSNL साठी 5G नेटवर्कची चाचणी करत आहे. एका अहवालानुसार, BSNL सध्या दिल्लीच्या मिंटो रोडवर लेखा वायरलेसच्या सहकार्याने 5G नेटवर्कची चाचणी करत आहे. VVDN ने चाणक्यपुरीमध्ये 5G नेटवर्कची चाचणी सुरू केली आहे. Galore Networks सध्या MTNL साठी शादीपूर, राजेंद्र नगर आणि करोल बाग येथे 5G नेटवर्कची चाचणी करत आहे. 

BSNL 5G लॉन्च ची तारीख जाहीर:
द हिंदूच्या एका रिपोर्टनुसार, BSNL च्या आंध्र प्रदेशचे प्रिन्सिपल जनरल मॅनेजर, एल. श्रीनु यांनी अलीकडील एका पत्रकार परिषदेत जाहीर केले की BSNL 2025 च्या संक्रांतीपर्यंत आपली 5G सेवा लॉन्च करण्याची तयारी करत आहे. सध्या कंपनी 5G चा लॉन्च शक्य तितक्या लवकर करण्यासाठी टॉवर्स आणि इतर आवश्यक उपकरणांसह आपली पायाभूत सुविधा अपग्रेड करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. 

अश्याच प्रकारचे नवनवीन ताज्या बातम्यांसाठी रोजगार संदर्भात जाणून घेण्यासाठी सरकारी योजना, सरकारी नोकरी  किंवा इतर नवीन अपडेट साठी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा...! 

https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO

 

 

 

 


PostImage

Avinash Kumare

Sept. 23, 2024

PostImage

Post Man: बदलत्या डिजिटल युगात जिवाभावाच्या पोस्टमन दादा चा सर्वांना पडला विसर


Post Man: काळाच्या ओघात आणि मोबाईलच्या उदयानंतर, एकेकाळी जिवाभावाचा वाटणारा पोस्टमनदादा आता विसरला गेला आहे. डिजिटल क्रांतीमुळे आणि स्मार्टफोनच्या आगमनानंतर पत्रव्यवहार जवळपास बंद झाला आहे. यामुळे एकेकाळी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या पोस्टमनची गरज आता केवळ शासकीय कामापुरती उरली आहे.

 

पोस्टमनचे महत्त्व पूर्वीचे

हे देखील वाचा: प्रेम हे कुणावरही होऊ शकते...!

पूर्वी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी आस्थेने वाट पाहायचे त्या पोस्टमनची, जो खाकी वेषात आणि सायकलवरून पत्रे पोहोचवायचा. पोस्टमन हा फक्त पत्रांचा वाहक नव्हता, तर तो अनेकांच्या भावनांचा दूत होता. पत्रांमध्ये हाती पडणारे शब्द, नाती आणि आठवणी यामुळे घरात एक वेगळाच आनंद असायचा. पत्र हातात पडताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसायचा, आणि तो आनंद शब्दांपलीकडचा असायचा.

 

डिजिटल क्रांतीने बदललेले नातेसंबंध

स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या युगात पोस्टमनची भूमिका मात्र संपली आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे त्याचे स्थान ई-मेल्स आणि तात्काळ मेसेजिंगच्या जगात मागे पडले आहे. पोस्टमनच्या आगमनाने जो उत्साह निर्माण व्हायचा, तो आता स्मार्टफोनच्या स्क्रीनवर उमटणाऱ्या संदेशांनी ताब्यात घेतला आहे. यामुळेच आजच्या युगात पोस्टमनदादा फक्त शासकीय पत्रे पोहोचवणारा कर्मचारी बनला आहे.

हे देखील वाचा: Who Is The Most Beautiful Women In The World: जगातील सर्वात सुंदर महिला 'या' देशात राहतात, जाणून घ्या भारतीय कितव्या क्रमांकावर?

 

शेजारी आणि पोस्टमन

पोस्टमन हा शेजारीधर्म पाळण्याचा एक भाग होता. तो "तार" आणताना सारा शेजार गोळा व्हायचा. कुठे आनंदाची वार्ता, तर कुठे दुःखाची बातमी; साऱ्यांना एकत्र आणणारा पोस्टमन हा एक सामाजिक घटक होता. त्याच्या माध्यमातून नाती घट्ट व्हायची. परंतु, आजच्या वेगवान डिजिटल युगात ही सामाजिक भावना हरवली आहे. शेजारीपण, आपुलकी, आणि आस्था या सर्व गोष्टी तांत्रिक प्रगतीत हरवून गेल्या आहेत.

 

डिजिटल युगात पोस्टमनची भूमिकेतील बदल

आज पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र यांचा वापर शून्यावर आला आहे. मनीऑर्डर पाठवणे असो वा शासकीय योजना, सर्व गोष्टी आता ऑनलाइन झाल्या आहेत. त्यामुळे पोस्टमनची जबाबदारीदेखील कमी झाली आहे. एकेकाळी घराघरांत मनीऑर्डर पोहोचवणारा पोस्टमनदादा, आता मोबाईल बँकिंगमुळे कमी महत्त्वाचा ठरला आहे.

तुम्ही तुमच्या लहानपणी पोस्टमनशी संबंधित आठवणी सांगू शकता का? त्या आठवणींमुळे तुमच्यावर कसा परिणाम झाला होता? आपल्या अनुभवांबद्दल नक्की कळवा!


PostImage

Avinash Kumare

Sept. 23, 2024

PostImage

प्रेम हे कुणावरही होऊ शकते...!



मित्रांनो 

Don't Worry b happy

प्रेम हे कुणावरही होऊ शकते
प्रेमाला भाषा संस्कृती शी काही घेणं देणं नसते
प्रेम ही निरागस असते...सोज्वळ असते 
सखोल मनाने केलेली तपश्चर्या असते
प्रेम ही एकाच व्यक्तीवर जीव लावून बसते

आणि जर का प्रेमात गुलीगत धोका मिळालंच तर 
रडत बसण्यापेक्षा स्वतःला समजवायच असते.
मी कोण आहे याची ओळख स्वतःला पटवून दयायची असते
आयुष्याचा खडतर प्रवास स्वतःलाच करायचं असते
हीच खरी वस्तुस्थिती आहे अस समजून चालायचं असते
कारण, चुकलेल्या वाटाना दिशा दाखवायची असते
आणि मुकलेल्या माणसाला हाथ दयाच असते.....! 
अंतर्मनातील भावना महत्वाची असते 
 शेवटी प्रेम तर या जगात कुणावरही होऊ शकते...!

 

                         

                               Written By ~ Avinash Kumare


PostImage

Avinash Kumare

Sept. 20, 2024

PostImage

या अति दुर्गम भागातील ग्रामवासीयांना मिळत आहे शिक्षणासाठी आणि उद्योगासाठी सरकार कडून आर्थिक लाभ..!


ज्या दुर्गम भागात अजूनपर्यंत शिक्षण पोहचला नाही.
त्या लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था च्या कार्यातून 
त्यांचं भविष्य उज्वल झालं आहे. 
लघु आणि कुटील उद्योग कोंबडी पालन ते बत्तक पालन वैकल्पिक शेती पासून ते महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प कै. लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट ने पूर्ण करून दाखवलं आहे.  

तुम्ही पण बघू शकता की कस लक्ष्मणराव मानकर च्या कार्यातून बहुतांश लोकांना याच चांगलाच फायदा झाल आहे. त्यांच्या जीवनातखूप मोठा बदल झाल आहे.