समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
08-07-2024
शहरी असो किंवा ग्रामीण भागात शासनाने गरीब व अत्यंत गरजू लोकांनच्या डोक्यावर निवारा असावा या हेतूने घरकुल वाटप केलेले आहे.परंतु सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला काही लोकांनी आपल्या खिशातील पैसे खर्च करून किंवा इतरांकडून उसणवार करून घरकुल बांधून घेतले,परंतु 90% गरीब लोकांच्या डोक्यावर निवारा बांधून झालाच नाही.
कारण काय शासनाने पहिला आणि दुसरा हप्ता नित्यनियमाने दिल्या गेला परंतु तिसरा हप्ता मात्र लाभार्थ्यांना मिळाला नाही आणि कित्येक गरिबांचे संसार उघड्यावरच पसरले आहेत.म्हणजे नवीन घरकुलाच्या अजूनही प्रतीक्षेतच आहेत.कारण जोपर्यंत तिसरा आणि चौथा हप्ता मिळणार नाही तोपर्यंत लाभार्थ्यांच्या डोक्यावर छत होणारच नाही.
ऐन पावसाळ्याच्या दिवसात घरकुल अपूर्णच आहे तर मग विचार करा गरीब माणसाचा संसार उघड्यावरच आहे आणि म्हणून शासनाने उदाशीन अवलंबिल्या गेलेले धोरण थांबवून गरीब व गरजू लोकांच्या डोक्यावर निवारा लवकरात लवकर तयार होईल याचा विचार करावा.
गरीब लाभार्थ्यांच्या आशा आकांक्षा घरकुलावरच अवलंबून आहे. त्याकरिता गरीब व गरजवंतांची थट्टा न करता तिसरा व चौथा हप्ता लवकर उपलब्ध करून द्यावा,म्हणजे गरीबांना हक्काचं घर मिळेल आणि उघड्यावर पडलेला संसार सावरायला मदत होईल.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments