PostImage

P10NEWS

Aug. 5, 2024   

PostImage

बहनकुमारी मायावती जी ने सुप्रीम कोर्ट के आरक्षण निर्णय से …


   

 

        उत्तरप्रदेश/लखनऊ(04) :-  बहनकुमारी मायावती जी ने सुप्रीम कोर्ट के निर्णय से उपवर्गीकरण से अनुसूचित जाती एवं जनजाती के आरक्षण कैसा खत्म होगा इसपर विस्तार से अपने प्रेस वार्ता में बताया! बहनजीने २००४ में उपवर्गीकरण पे सुप्रीम कोर्टने आंध्र प्रदेश लिये निर्णय को वापस लिया था! उस वक्त आंध्रप्रदेश में मतभेद निर्माण हो गये थे! क्योंकी देश में सुप्रीम कोर्ट के निर्णय से सभी राज्य के सरकार अपनी अपनी राजनिती से उपवर्गीकरण के आदेश का इस्तमाल करेंगे और जिस समाज, जाती से उन्हे चुनाव फायदा होगा उन्हे ही उपवर्गीकरण का लाभ देंगे इससे कही अनुसुचित जाती एवं जनजाती के लोंगो पर अन्याय हो शकता है, और इससे मतभेद निर्माण होगें, इस तरह अनुसुचित जाती एवं जनजाती का आरक्षण खत्म हो जाएगा! यह आरक्षण सामाजिक,आर्थिक उत्पीडन नष्ट करने के लिए बनाया गया था! सभी अनुसूचित जाती एवं जनजाती में दुर्बल लोंग है, उनके उपर अन्याय हो शकता हैं! सुप्रीम कोर्ट नॉन क्रिमिनल पे इस निर्णय को लागु करने के पहिले  खास अध्ययन नही किया गया!
        रविवार को पार्टी प्रदेश कार्यालय में उन्होंने पत्रकारों से कहा कि सुप्रीम कोर्ट द्वारा आरक्षण में बंटवारे का फैसला असंवैधानिक और अनुचित है! इसका इस्तमाल राज्य सरकारें राजनैतिक हत्यारे के रुप में करेंगी! इस तरह एससी -एसटी को मिलने वाला आरक्षण का लाभ समाप्त हो जाएगा! सरकारी नौकरीयों और शिक्षण संस्थाओं में इनके कोटें की सिटे रिक्त जाएंगी! कोर्ट के इस फैसले से असंतोष बढेगा! उन्होंने एससी-एसटी समुदाय से अपील की कि वह राजनैतिक दलों पर इसे बदलने का दबाव डालें! हालाकी उन्होनें इसके विरोध में बसपा द्वारा कोई आंदोलन या अभियान सुरू करने से इन्कार कर दिया! बसपा सुप्रीमो ने कहा कि एनडीए और इंडिया एलायंस की सरकरों की यदी नियत ठिक होती तो सुप्रीम कोर्ट में मजबूत पैरवी की जाती! उन्हे उन्हो दोनों से जनता के सामने अपना पक्ष रखने को भी कहा! हालांकी बसपा सुप्रीमो ने क्रीमीलेयर को आरक्षण दिए जाने पर कहा कि भले एससी-एसटी वर्ग के 10 फिसदी लोंगो को क्रीमीलेयर मानकर आरक्षण नहीं मिले, लेकीन बाकींयों को इसमें वंचित भी नहीं किया जाए!  आज भी इस लोंगों को समुह ही माना जाना चाहिए!


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023   

PostImage

माझे कार्टे कलेक्टर बनून काय दिवे लावणार आहे?


 

 

      कलेक्टरला खूप अधिकार आहेत.पण ते त्याचा वापर करीत नाहीत.त्यांना रेती माफियांचा राग नाही.जे त्यांचे ऐकत नाहीत,त्यांचा राग आहे.

    डंम्पर पकडले. अंगावर घातले.जिवे मारण्याचा प्रयत्न केला.जप्त केले.गुन्हा दाखल केला.दंड आकारला.दंड माफ केला.ही बातमी टेम्पो,रेपो रेट वाढवण्यासाठी असते.तो कारवाई चा भाग नसतो.तो वसुली चा भाग असतो.त्यासाठी असे अधूनमधून करावे लागते.केले जाते.या कामी पत्रकार,चैनेल मदत करतात.

   तलाठी, तहसीलदार, कलेक्टर ने आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील अनेक रेती चोरांवर असे वाङमय निर्माण केले.परिणाम काय? वसुली.अधिकृत कमी आणि अनधिकृत जास्त.

      काही तथाकथित आरटीआय, सामाजिक कार्यकर्ते बिरूद मिरवणारी माणसे सुद्धा रेती, राशन ,दारू, सट्टा,घुटका बाबत तक्रारी करतात.त्यांचेही हेच नियोजन असते.तुम्ही इतके कमवता तर आमचे काय?

    महसूल, पोलिस, आरटीआय मंडळी असे मेवा खाण्याच्या कामाला सेवा म्हणतात.पेपरवाले सुद्धा त्यातून फुलाची पाकळी घेऊन बातमी छापतात.चोर आणि पोलिस चा असा खेळ चालू असतो.सामान्य जनता या खेळाला जास्त मनावर घेत नाहीत.उलट चीड निर्माण झाली आहे.उद्या खोटी बातमी आली.कलेक्टर ला रेती माफिया ने गोळ्या घालून हत्या केली.तर फक्त हितसंबंध असलेले लोक मेणबत्ती पेटवतील.श्रद्धांजली वाहतील.जसे एखादा बलात्कार झाला.तेंव्हा करतात,तसेच.आरोपी पकडला की, पुन्हा दुसऱ्या बलात्काराची वाट पाहातात.कारण बलात्काराची चीड येत नाही.उलट तो पैसा आणि प्रसिद्धीचा विषय बनतो.आतापर्यंत अनेक पोलिस आधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्या.काहींना आप्तेष्टांनी मारले.काहींना गुंडांनी मारले.असिटंट कलेक्टर पेटवून मारले.कोण कोण रडायला गेले?कोणी सुतक पाळले?कोणी श्राद्ध केले?

   नोकर आणि समाजसेवक यांची अशी मानसिकता विकसित झालेली आहे.यात कोण किती लक्ष देतो,हे वैयक्तिक आवडीनिवडीवर अवलंबून असते.आपल्यावर असलेल्या संस्कार वर अवलंबून असते.संस्कार म्हणजे टिळा,माळा,शेंडी,जानवे,दाढी नाही.आपली मानसिकता.

      जळगाव शहरातील, जिल्ह्यातील पेपर उघडला कि,रोज गुन्हेगारांचे भले मोठे फोटो छापून येतात.त्यातील आधिकतम भ्रष्टाचारी, बलात्कारी, गुन्हेगारी रेकॉर्डवरील आहेत.तरीही फोटो झळकतोच.काहीतरी लागे बांधे, हितसंबंध, प्रेमसंबंध, ऋणानुबंध असेलच.

    जळगाव शहरातील रस्ते उखडलेले आहेत.तरीही त्याच रस्त्यावर प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री,सेकंड मंत्री,थर्ड मंत्री, आमदार,खुनी बलात्कारी नगरसेवकाचा फोटो चौकाचौकात लावलेले आहेत.अयोध्येत रावणाचे कट आऊट.महिलांना, मुलांना, मुर्खांना वाटते हाच राम आहे .आपला तारणहार हाच आहे.याचा विपरीत परिणाम बाल बुद्धीवर होतो.पुढे ते सुद्धा हाच मार्ग पत्करतात.याचा अभ्यास अजित पवार यांनी बारकाईने केला होता.म्हणून ते विधानसभेत म्हणाले कि, पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत?मी म्हणतो,माझा मुलगा तहसीलदार बीडीओ सीईओ कलेक्टर फौजदार,एसपी बनून तरी काय दिवे लावणार आहे?त्याऐवजी मामा आणि भाऊ चा मार्ग काय वाईट?सबसे बडा रूपय्या!

    मी गावाकडील अनुभव सांगतो.माझ्या गावात दरवर्षी एकदा रात्री तमाशा होत असे.आम्ही आवर्जून पाहात असू.त्यातील राजा त्याच्या सिपाई ला खूप रागवत असे.कधीकधी तर चाबकाने वाजवत असे.मला वाटले, आता सिपाई ला राजाचा खूप राग आला असेल.तो सकाळी राजाला बदडणारच.पण पाहातो तर ते दोघे एकच लोटा घेऊन बाहेर गेले.एकच बीडी आळीपाळीने ओढत होते.कारण ते जिवलग मित्र होते.एकच व्यवसाय करून पोट भरत होते.कसला राग आणि कसला संताप?माझ्यासाठी तमाशा होता.त्यांचेसाठी नाटक होते.

 

... शिवराम पाटील

९२७०९६३१२२

महाराष्ट्र जागृत जनमंच

जळगाव