PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

कोकडी येथील मुलाचा नदीमध्ये बुडून मृत्यू


देसाईगंज : प्राप्त झालेल्या माहितीनूसार हर्ष गुणाजी बनसोड मू. कोकडी (तुळशी) पोलीस शिपाई रीतुराज लंजे यांचा भाचा वय 11 वर्ष हा गौरी पूजनच्या निमित्याने तो गावांतील महीला सोबत नदीवर गेला होता.

 

त्या नदीमध्ये मित्रासोबत पोहताना अचानक बुडून मृत्यू झाला. ही घटना 6/9/2024 रोजी सकाळीं अंदाजे 11,12 .00 वाजता घडली . अश्या अचानक घडलेल्या घटनेमुळे बनसोड परिवारावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केलं जातं आहे.


PostImage

Savitri Rahandgle

Yesterday   

PostImage

Wellhealth Ayurvedic Health Tips: खाली पेट नीम की पत्तियां खाने …


Wellhealth Ayurvedic Health Tips: आजकल की तेज़ रफ्तार ज़िंदगी और खराब खानपान के चलते सेहतमंद रहना किसी चुनौती से कम नहीं है। प्रदूषण और अनियमित दिनचर्या की वजह से बीमारियाँ बढ़ती जा रही हैं, इसलिए हमें अपने खाने-पीने पर खास ध्यान देना बेहद जरूरी है। नीम की पत्तियाँ हमारी सेहत के लिए किसी वरदान से कम नहीं हैं। सदियों से इनका इस्तेमाल कई बीमारियों को दूर रखने के लिए किया जाता रहा है। इसके जीवाणुरोधी, एंटीफंगल और सूजन-रोधी गुण आपके शरीर को अंदर से साफ करते हैं। हर सुबह खाली पेट नीम की पत्तियों का सेवन करना सेहत में चमत्कारी बदलाव ला सकता है। आइए, जानते हैं इसके 5 जबरदस्त फायदे।

 ये भी पढे : Diabetes Control Tips: अगर शुगर को करना है कंट्रोल, तो आज ही अपनायें ये 5 आदतें

 

1. पाचन को बेहतर बनाता है

अगर आपको अक्सर पेट की समस्या रहती है, तो नीम की पत्तियाँ आपकी मदद कर सकती हैं। इनमें मौजूद एंटीबैक्टीरियल गुण आंतों की सफाई करते हैं और अपच, कब्ज जैसी समस्याओं से राहत दिलाते हैं।

 

2. मधुमेह के रोगियों के लिए वरदान

अगर आपको मधुमेह है, तो नीम की पत्तियाँ आपकी शुगर को संतुलित रखने में मदद कर सकती हैं। यह आपके ब्लड शुगर को नियंत्रित करने का एक प्राकृतिक तरीका है।

 ये भी पढे : Healthy Digestion Tips: सुबह पेट साफ नहीं होता और बनती है गैस? तो करें ये 1 उपाय पेट होगा साफ

 

3. आपकी त्वचा को स्वस्थ और चमकदार बनाता है

नीम की पत्तियों में ऐसे गुण होते हैं जो मुँहासे और दाग-धब्बों से राहत दिलाते हैं। आपकी त्वचा को स्वाभाविक रूप से स्वस्थ और चमकदार बनाने में ये पत्तियाँ बेहद फायदेमंद होती हैं।

 

4. इम्यून सिस्टम को मजबूत करता है

नीम की पत्तियाँ एंटीऑक्सीडेंट्स से भरी होती हैं, जो आपके शरीर की रोग-प्रतिरोधक क्षमता को बढ़ाने में मदद करती हैं। इससे आपका शरीर बीमारियों से लड़ने में सक्षम होता है।

 ये भी पढे : Garlic Water For High Cholesterol: इस एक चीज को पाणी मी मिलाकर पीने से खुल जाएंगी सारी बंद नसें, कोलेस्ट्रॉल भी हो जाएगा गायब

 

5. दांतों और मसूड़ों के लिए लाभकारी

आपके दांत और मसूड़े भी नीम की पत्तियों से फायदा उठा सकते हैं। इनमें मौजूद जीवाणुरोधी गुण प्लाक और टार्टर को रोकते हैं, जिससे दांत और मसूड़े स्वस्थ रहते हैं।

 

नीम की पत्तियाँ कैसे खाएँ?

हर सुबह खाली पेट 5-7 नीम की पत्तियाँ चबाएँ। आप चाहें तो नीम के पत्तों का रस भी पी सकते हैं या नीम की पत्तियों को पानी में उबालकर इसका सेवन कर सकते हैं।

निष्कर्ष:
अगर आप अपने स्वास्थ्य को सुधारना चाहते हैं तो आज ही से खाली पेट नीम की पत्तियों का सेवन शुरू करें। यह आपकी पाचन, शुगर कंट्रोल, त्वचा और इम्यून सिस्टम में सुधार लाने का एक सरल और प्राकृतिक तरीका है. 


PostImage

Sujata Awachat

Yesterday   

PostImage

Army MES Recruitment 2024: मिलिट्री इंजीनियरिंग सर्विसेज़ Army MES में …


Army MES Recruitment 2024: दोस्तों नौकरी की तलाश में रहने वालों के लिए बड़ी ख़ुशी की खबर हम लाए है. मिलिट्री इंजीनियरिंग सर्विसेज़ ARMY MES में 41,822 पदों की बंपर भर्ती निकली है. लेकिन अभी तक इस भर्ती का ऑफिशियल नोटिफिकेशन जारी नहीं किया गया है. 

इस भर्ती की आवेदन प्रक्रिया बहुत जल्द शुरू होने वाली है. पात्र उमीदवार ऑनलाइन आवेदन कर सकते है. हालांकि इस भर्ती का ऑफिशियल नोटिफिकेशन अभी तक जारी नहीं किया गया है. लेकिन ये पक्का है बहुत जल्द आवेदन की प्रक्रिया शुरू होगी। और आपको बता दे की आवेदन करने के लिए सिर्फ 20 से 25 दिन समय दिया जाएगा। इस लिए उमीदवार अपनी तैयारियां समय पर पूरी करे. 

दोस्तों आवेदन करने की प्रक्रिया ऑनलाइन होने वाली है. इस भर्ती के लिए उम्र कितनी होनी चाहिए, शैक्षणिक योग्यता कितनी और आवेदन किस प्रकार से करना है इसके बारे मे आज हम पूरी जानकारी बताने वाले है तो आइए जानते है.

  • पद का नाम : Group C, MTS (मल्टी टास्किंग स्टाफ), शॉपकीपर, सुपरवाइजर
  • कुल पद :  41,822
  • शैक्षणिक योग्यता :  अलग -अलग पदों के लिए अलग -अलग शैक्षिक योग्यता रखी गई है. 10वीं या 12वीं पास, किसी विशेष विषय में डिप्लोमा या डिग्री।
  • उम्र की सिमा :  18 से 25 वर्ष

तो दोस्तों आपको भी ये जानकारी पसंद आई हो तो अपने दोस्तों जरुर शेयर करें ताकि उन्हें भी इस जानकारी का लाभ मिल सके.

ऐसे ही जानकारी जानने के लिए हमारे WhatsApp Group को जॉइन करें जॉइन करने के लिए निचे WhatsApp बटन पर क्लिक करे.

 


PostImage

Pawar Interprises

Yesterday   

PostImage

National Science Centre Recruitment 2024: राष्ट्रीय विज्ञान केंद्र में निकली …


National Science Centre Recruitment 2024: दोस्तों नौकरी की तलाश में रहने वालों के लिए बड़ी ख़ुशी की खबर हम लाए है. राष्ट्रीय विज्ञान केंद्र ने 12वीं पास उम्मीदवारों के लिए कार्यालय सहायक पदों पर भर्ती का नोटिफिकेशन जारी किया है। यह नौकरी पुरुष और महिला दोनों उम्मीदवारों के लिए है। इस भर्ती की ऑफ़लाइन आवेदन की प्रक्रिया शुरू हो चुकी है

दोस्तों आवेदन करने की प्रक्रिया ऑफ़लाइन होने वाली है. इस भर्ती के लिए उम्र कितनी होनी चाहिए, शैक्षणिक योग्यता कितनी और आवेदन किस प्रकार से करना है इसके बारे मे आज हम पूरी जानकारी बताने वाले है तो आइए जानते है.

 

शैक्षणिक योग्यता :

उम्मीदवार को मान्यता प्राप्त बोर्ड से 12वीं कक्षा उत्तीर्ण होना अनिवार्य है।
साथ ही, अंग्रेजी में 35 शब्द प्रति मिनट और हिंदी में 30 शब्द प्रति मिनट की टाइपिंग स्पीड आवश्यक है।

 ये भी पढे : CISF Recruitment 2024: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल में निकली 12वी पास पर इतने पदों के लिए भर्ती, यहां करें आवेदन

उम्र की सिमा : 25 वर्ष

आवेदन करने की अंतिम तारीख : 24 सितंबर 2024 है.

 

राष्ट्रीय विज्ञान केंद्र भर्ती 2024: आवेदन प्रक्रिया

  • सबसे पहले, आधिकारिक नोटिफिकेशन डाउनलोड करें और भर्ती से संबंधित सभी विवरण ध्यानपूर्वक पढ़ें।
  • नोटिफिकेशन में दिए गए आवेदन फॉर्म का प्रिंट आउट निकालें।
  • आवेदन फॉर्म में मांगी गई सभी जानकारियों को बराबर भरें।
  • अपने सभी आवश्यक दस्तावेज आवेदन फॉर्म के साथ संलग्न करें।
  • फॉर्म को लिफाफे में डालकर, दिए गए पते पर भेज दें। ध्यान रखें कि आवेदन अंतिम तिथि से पहले पहुंचना चाहिए।

भर्ती का ऑफिशियल नोटिफिकेशन देखने के लिए निचे दिए लिंक पर क्लिक करे. 
https://nscd.gov.in/wp-content/uploads/2024/08/Details-of-advertisment-1.pdf

तो दोस्तों आपको भी ये जानकारी पसंद आई हो तो अपने दोस्तों जरुर शेयर करें ताकि उन्हें भी इस जानकारी का लाभ मिल सके.

ऐसे ही जानकारी जानने के लिए हमारे WhatsApp Group को जॉइन करें जॉइन करने के लिए निचे WhatsApp बटन पर क्लिक करे.

 


PostImage

Sanket dhoke

Yesterday   

PostImage

वरोरा येथे महिलावर हल्ला करण्याचा प्रयत्न, पोलिसांची भूमिका संशयास्पद


Warora News :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येठील नागरी गावात एका महिलेवर घरात घुसून हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

30 वर्षीय एका महिलेवर 1 सप्टेंबर रोजी 36 वर्षीय शंकर रमेश हिवरकर नावाच्या व्यक्तीने सत्तुर आणि चाकू घेऊन होता त्याने घरचा दरवाजा उघडा असा आरडाओरडा केला, अश्लील शब्दात शिवीगाळ करत तो इसम म्हणाला की दार उघड आज तुझ्या पतीचा मर्डर करतो, तू आडवी आली तर तुला ही....

हा सर्व गोंधळ ऐकू आल्यावर आजूबाजूचे शेजाऱ्यांनी त्याठिकाणी गर्दी केली, काहींनी जणांनी त्या इसमाला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकण्याचा मनस्थिती मध्ये नव्हता, त्याने महिलेच्या घरातील दरवाजा लाता व दगडाने दार तोडत आत प्रवेश केला, त्याने महिलेच्या गळ्याला सत्तुर लावला, महिलेने आरडाओरडा करीत कसा तरी तिथून पळ काढला.

  पीडित महिलेने याबाबत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र, दोन दिवसांनीच आरोपी पोलीस कोठडीतून बाहेर आला आणि पुन्हा पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडित महिलेने 4 सप्टेंबर रोजी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांनी यावेळी कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे पीडित महिला आणि तिचे कुटुंबीय दहशतीत आहेत.

आरोपी शंकर हिवरकर हा गावात अवैध दारू विक्रीचे काम करतो आणि त्याला पोलिसांचा पाठिंबा असल्याचेही सांगितले जात आहे. त्याने पीडित महिलेला धमकी दिली की, तो पोलिसांना पैसे देतो आणि त्यामुळे पोलिस त्याला काही करू शकत नाहीत.

या प्रकरणाबाबत नागरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम मोहीम समिती अध्यक्ष विनोद वाटमोडे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, पीडित महिला आणि तिचे कुटुंबीय सुरक्षेच्या अभावी दिवसरात्र घाबरत आहेत.

 

आज ०७ सितंबर २०२४ का राशिफल जानें आज का राशिफल और अपने दिन की योजना बनाएं।

 

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

 

 ⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

Sanket dhoke

Yesterday   

PostImage

आज ०७ सितंबर २०२४ का राशिफल जानें आज का राशिफल …


आज ०७ सितंबर २०२४ का राशिफल जानें आज का राशिफल और अपने दिन की योजना बनाएं।

आज का राशिफल 07 सितंबर, 2024

मेष
आज का दिन आपके लिए मध्यम रहेगा। स्वास्थ्य का ध्यान रखें। किसी भी प्रकार के जोखिम लेने से बचें।

वृष
आज आपका दिन अच्छा रहेगा। आपकी योजनाएँ सफल होंगी। आज का दिन आपके लिए लाभदायक रहेगा।

मिथुन
आज आपको कुछ चुनौतियों का सामना करना पड़ सकता है। लेकिन आप अपनी बुद्धि से इनका सामना कर सकते हैं।

कर्क
आज आपका दिन भावनात्मक रहेगा। किसी करीबी व्यक्ति से आपको भावनात्मक समर्थन मिलेगा।

सिंह
आज आपका दिन अच्छा रहेगा। आपकी आत्मविश्वास बढ़ेगा। आप किसी नए काम की शुरुआत कर सकते हैं।

कन्या
आज आपका दिन मध्यम रहेगा। किसी भी प्रकार के विवाद से दूर रहें। अपने स्वास्थ्य का ध्यान रखें।

तुला
आज आपका दिन अच्छा रहेगा। आपका भाग्य साथ देगा। आपकी योजनाएँ सफल होंगी।

वृश्चिक
आज आपका दिन मध्यम रहेगा। आपको कुछ चुनौतियों का सामना करना पड़ सकता है। लेकिन आप अपनी मेहनत से इनका सामना कर सकते हैं।

धनु
आज आपका दिन अच्छा रहेगा। आपका आत्मविश्वास बढ़ेगा। आप किसी नए काम की शुरुआत कर सकते हैं।

मकर
आज आपका दिन मध्यम रहेगा। किसी भी प्रकार के जोखिम लेने से बचें। अपने स्वास्थ्य का ध्यान रखें।

कुंभ
आज आपका दिन अच्छा रहेगा। आपका भाग्य साथ देगा। आपकी योजनाएँ सफल होंगी।

मीन
आज आपका दिन भावनात्मक रहेगा। किसी करीबी व्यक्ति से आपको भावनात्मक समर्थन मिलेगा।

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

 

         ⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

 

☎️ : ७७५८९८६७९८

 

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

Tejal Goods Appliances

Yesterday   

PostImage

Motorola Edge 50 Pro 5G: बेहतरीन फीचर्स और परफॉर्मेंस का …


Motorola Edge 50 Pro 5G: आज के स्मार्टफोन्स को सिर्फ स्पेसिफिकेशन्स से नहीं, बल्कि उनके यूजर एक्सपीरियंस से भी आंका जाता है। Motorola Edge 50 Pro 5G एक ऐसा फ्लैगशिप फोन है जो आपको एक बेहतरीन और यूनिक स्मार्टफोन एक्सपीरियंस देता है। आइए, देखें इसके खास फीचर्स और क्यों यह आपके लिए परफेक्ट चॉइस हो सकता है।

  1. 5G कनेक्टिविटी: तेज और विश्वसनीय  नेटवर्क https://mykhabar24.com/post/tejalgoodappliances/MK24post6021

Motorola Edge 50 Pro 5G की 5G कनेक्टिविटी आपको सबसे तेज और विश्वसनीय नेटवर्क एक्सपीरियंस देती है। यह फोन हाई-स्पीड इंटरनेट एक्सेस, लैग-फ्री स्ट्रीमिंग, और स्मूथ ऑनलाइन गेमिंग सुनिश्चित करता है। इसकी एडवांस 5G टेक्नोलॉजी आपके कनेक्टिविटी नीड्स को पूरा करती है और भविष्य के लिए तैयार है।

2. AI-ड्रिवन परफॉर्मेंस: इंटेलिजेंट बैटरी मैनेजमेंट

इस फोन में AI (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) का उपयोग किया गया है जो आपकी डेली यूसेज को समझकर बैटरी और सिस्टम रिसोर्सेज को ऑप्टिमाइज़ करता है। यह फोन एडॉप्टिव बैटरी टेक्नोलॉजी के साथ आता है जो बैटरी लाइफ को इंप्रूव करता है और डिवाइस परफॉर्मेंस को बढ़ाता है।

Caption

 

3. स्लीक डिजाइन और इमर्सिव डिस्प्ले

ये भी  पढ़ें=https://mykhabar24.com/post/tejalgoodappliances/MK24post5994

Motorola Edge 50 Pro का स्लीक और स्टाइलिश डिजाइन और एज-टू-एज डिस्प्ले आपको एक प्रीमियम लुक और फील देता है। इसका एर्गोनॉमिक डिजाइन हाथ में पकड़ने में आसान है और डिस्प्ले का वाइड व्यूइंग एंगल आपको शानदार विज़ुअल एक्सपीरियंस प्रदान करता है।

4. हाई-रिज़ॉल्यूशन कैमरा: प्रोफेशनल-ग्रेड फोटोग्राफी

इसके 108MP कैमरा के साथ, Motorola Edge 50 Pro आपको प्रोफेशनल-ग्रेड फोटोज और वीडियोज कैप्चर करने का मौका देता है। AI-पावर्ड कैमरा सिस्टम रियल-टाइम एडजस्टमेंट्स के साथ आपके फोटोज को और भी बेहतर बनाता है, चाहे आप लो-लाइट कंडीशन्स में शूट कर रहे हों या फास्ट-मूविंग सब्जेक्ट्स को कैप्चर कर रहे हों।

5. एन्हांस्ड सिक्योरिटी फीचर्स

WhatsApp group se Jude=https://chat.whatsapp.com/BeohMzAkifF3yqtQJyAW94

Moto Secure के एडवांस सिक्योरिटी फीचर्स आपके डेटा को सुरक्षित रखते हैं। फेसियल रिकग्निशन, सिक्योर फोल्डर्स, और एन्क्रिप्टेड स्टोरेज जैसे फीचर्स आपकी डिजिटल प्राइवेसी को सुनिश्चित करते हैं और आपको एक सुरक्षित यूजर एक्सपीरियंस देते हैं।

6. लॉन्ग-लास्टिंग बैटरी लाइफ

Motorola Edge 50 Pro की 5000mAh बैटरी आपको एक दिन से ज्यादा बैटरी लाइफ प्रदान करती है। इसकी AI-बेस्ड चार्जिंग टेक्नोलॉजी बैटरी हेल्थ को मेंटेन करती है और चार्जिंग को आपकी यूसेज पैटर्न्स के हिसाब से एडजस्ट करती है।

Motorola Edge 50 Pro 5G एक एडवांस स्मार्टफोन है जो कनेक्टिविटी, परफॉर्मेंस, और सिक्योरिटी का परफेक्ट कॉम्बिनेशन प्रदान करता है। यह फोन आपके डेली नीड्स को इफेक्टिवली हैंडल करता है और एक प्रीमियम यूजर एक्सपीरियंस डिलीवर करता है। यदि आप एक हाई-टेक और रिलायबल स्मार्टफोन की तलाश में हैं, तो Motorola Edge 50 Pro 5G आपके लिए एक बेहतरीन चॉइस है।


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बुध्द विहाराचे लोकार्पण


उदगीर येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते  ( दि. ४) लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विशेष अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार विक्रम काळे, रमेश कराड, अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचीही उपस्थिती होती.

सुरूवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण, फीत कापून विहाराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती यांनी विहारातील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बुद्ध वंदना झाली. वंदनेनंतर उपस्थित बौद्ध भिक्कूंना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चिवर दान केले. बौद्ध भिक्कू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौतम बुद्धांची मूर्ती भेट दिली. क्रीडा मंत्री बनसोडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

 

विहाराची वैशिष्ट्ये

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते आज लोकार्पण झालेले उदगीर येथील विहार कर्नाटक येथील कलबुर्गीच्या बुद्ध विहाराची प्रतिकृती आहे. एक हेक्टर १५ जागेवर या विहाराची उभारणी करण्यात आली आहे. विहारात १२०० अनुयायांची बैठक व्यवस्था असलेले ध्यान केंद्र तयार करण्यात आले आहे. विहार परिसरात प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराची रचना बिहारमधील सांची स्तूपाप्रमाणे करण्यात आली आहे.

 


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024   

PostImage

१३० अभियंता संवर्गातील अन्यायग्रस्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा शासन परिपत्रकानुसार मागणी …


 

      १३० अभियंता संवर्गातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा मागण्यावर कार्यवाही न झाल्याने असहकार व लेखणी बंद बेमुदत आंदोलनाला बहुजन समाज पार्टी गडचिरोली पदाधिकार्यांनी पाठिंबा दिला.- मा. भास्कर भाऊ मेश्राम जिल्हा प्रभारी बसपा गडचिरोली     

 

 

गडचिरोली/ दिनांक,06 :- गडचिरोली जिल्ह्यातील अभियंता संवर्गातील मागण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून मागील दिड वर्षांपासून अवगत करून सुद्धा हेतुपुरस्सर दुर्लक्ष व या संवर्गाची हेळसांड होत आहे. सेवा विषयक मागण्यांवर वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही न होणे हि बाब अतिशय असंवेदनशील व अमानवीय आहे.     संदर्भ क्रं 14 मध्ये नमूद मागण्यांवर मा.अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी दिनांक 21/08/2024 रोजी संघटनेचे पदाधिकार्यांची बैठक घेतली ‌. परंतु सभेत आमच्या मागण्यांवर कोणताही सकारात्मक दृष्टिकोन दिसुन आला नाही.निवेदनातील मागण्या सदस्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा व रास्त आहेत. परंतु आपले प्रशासन एकतर्फी विचार करून शासन निर्णयाला बगल देऊन अभियंता संवर्गाची दिशाभूल करीत असल्याची माहिती दिली.                                                    जिल्हा परिषद गडचिरोली प्रशासनाला अभियंता संवर्गाच्या कर्मचाऱ्यांनी गोंदिया, चंद्रपूर येथील जिल्हा परिषद प्रशासनाने खालील मागण्यांची शासन परिपत्रकानुसार लाभ दिलेले आहेत तसेच सेंट्रलच्या पाटबंधारे विभागाने तेथील अभियंता संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना लाभ दिलेले आहे या सर्वांचे सभेत दाखले दिल्यानंतरही सभेतील चर्चैनंतर कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे दिनांक 04/09/2024 पासून असहकार आंदोलन व लेखणी बंद बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलेला आहे. या संबंधीत आंदोलनाला बहुजन समाज पार्टी गडचिरोली पदाधिकार्यांनी 06/09/2024 ला भेट देऊन अभियंता संवर्गाच्या मागण्या रास्त असुन गोंदिया, चंद्रपूर जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेले आहे . आणि शासन परिपत्रकानुसार लाभ देणे आहे असे चर्चेत व त्यांच्या कडे असलेल्या कागदपत्रावरुन दिसुन येते. आणि खरोखरंच या 130 अभियंता संवर्गाच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. तरी जिल्हा परिषद प्रशासनाने खालील मागण्यांची पूर्तता करण्याची बहुजन समाज पार्टी गडचिरोली पदाधिकार्यांनी केली. यावेळी मा. भास्कर भाऊ मेश्राम जिल्हा प्रभारी बहुजन समाज पार्टी गडचिरोली, मा. मंदीप भाऊ गोरडवार विधानसभा अध्यक्ष बसपा गडचिरोली,  मा.नरेश महाडोळे, जेष्ठ पदाधिकारी, सुधीर वालदे प्रभारी विधानसभा गडचिरोली,  तसेच जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा गडचिरोली जिल्हा अध्यक्ष इंजिन. के एस. ढवळे, जिल्हा सचिव इंजि. पी.बी.झापे , कार्याध्यक्ष इंजि. इ.वाय. सिडाम, जिल्हा उपाध्यक्ष इंजि. एम.टी.रामटेके, इंजि. एस.एम. दुर्गे, इंजि. के. आर. सलामे, कोषाध्यक्ष इंजि. बी. व्ही. शेन्डे, इंजि. जी.के शिरपुरकर, इंजि. ए.एम. अगळे, इंजि. एम.पी.कावळे, इत्यादी 50 ते 60. अभियंता संवर्गाची आंदोलनात सहभागी होते.              1) एक स्तर योजने अंतर्गत कनिष्ठ अभियंता यांना उप अभियंता पदाचे वेतन देण्यात यावे. २) आज घडीला फक्त बांधकाम विभागात कार्यरत कनिष्ठ अभियंता/ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचे प्रवास देयके रु. 57.00 लक्ष प्रलंबित आहेत. सदर प्रवास देयकाची प्रतिपुर्ती वेळिच होणे गरजेचे आहे. जो पर्यंत प्रलंबित प्रवास देयकाची प्रतिपुर्ती होत नाही.तो पर्यंत कोणीही सदस्य स्वतः चे वाहनाने दौरा करणार नाहीत. कार्यालयाकडून वाहन किंवा आग्रिम देण्यात आल्यास बांधकामावर दौरा करण्यात येईल. 3) बांधकामात अनियमितता झाल्यास फक्त कनिष्ठ अभियंता यांना जबाबदार न धरता साखळीतील सर्व जसे कंत्राटदार, उप अभियंता कार्यकारी अभियंता यांना सम प्रमाणात जबाबदार धरण्यात यावे. 4) कनिष्ठ अभियंता यांनी झालेल्या बांधकामांचे देयक सादर केल्यानंतर उप विभाग स्तरावर उप अभियंता यांची 100 टक्के व वरिष्ठ सहाय्यक यांचे कडून गणीतीय तपासणी होवुन, संबंधित विभागास सादर करण्यात येतात, त्यानंतर विभाग स्तरावर लेखा व तांत्रिक तपासणी केल्यानंतर उप विभाग स्तरावर लेखा व तांत्रिक तपासणी केल्यानंतर वित्त व लेखा विभागात पुनश्च लेखा व वित्त विषयक तपासणी करून भुगतान केल्या जाते. यानंतरही लेखा आक्षेप निकाली काढण्याची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करावी. यापुढे या कामांकरिता कनिष्ठ अभियंते सहकार्य करणार नाहीत. त्यामुळे नाहक मानसिक त्रास देवु नये. 5) जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व जिल्हा परिषदेकडे लहान परंतु विखुरलेली स्वरुपाची कामे असल्याने प्रस्तावित बांधकामांचे अंदाज पत्रक तयार करणे, वारंवार भेटी देवून कामावर नियंत्रण ठेवणे, कामे करवून घेणे झालेल्या बांधकामांचे मापे घेणे/नोंदविणे, देयक तयार करणे इ काम करण्यास मानसिक व शारीरिक त्रास सहन करावे लागते. शासनाने या सर्व कामांकरिता जिल्हा परिषदेला संगणीकृत प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रणालीचा लागु करण्यास कळविलेले आहे. सर्व विभागांना पि.एम‌.एस. प्रणाली तात्काळ उपलब्ध करून द्यावी. 6) पदवी/पदविका, अर्हता धारक कनिष्ठ अभियंता यांना 3/5 वर्षे सेवेनंतर सहाय्यक/ शाखा अभियंता म्हणून दर्जोन्नती देण्यात यावी. तसेच अर्हतारहित कनिष्ठ अभियंता 7/10 वर्षे सेवेनंतर शाखा अभियंता म्हणून दर्जोन्नती देण्यात यावी. 7) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना घरकुलाचे कामातुन मुक्त करावे. इत्यादी मागण्याकरिता आंदोलन करण्यात आले.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 6, 2024   

PostImage

'Shri Baba Ramdevji's' huge gathering Jagran and Bhajan evening in …


• रामदेवबाबा जन्मोत्सव पर जम्मा जागरण व कलश शोभायात्रा का हुआ आयोजन

चिमूर -
      श्री रामदेवबाबा भक्त मंडल व पूर्व विधायक मितेश भांगडीया की ओर से श्री बाबा रामदेव का 29 वां जम्मा जागरण, भजन संध्या एवं जन्मोत्सव बुधवार को मनाया गया। मार्केट लाइन के छत्रपती शिवाजी महाराज चौक स्थित श्री बाबा रामदेव मंदिर में भांगडीया परिवार के हाथों पूजा- अर्चना कर भव्य कलश शोभायात्रा शहर के मुख्य मार्ग शहीद बालाजी रायपूरकर चौक से संगीत की धुन, स्पर्श ढोल ताशा और वारकरी भजन के साथ बाबा तेरी जय बोलेंगे, छोटे-मोटे सब बोलेंगे के जयकारे से चिमूर शहर गुंजायमान हो गया। 

      बुधवार की रात सुशील गोपाल बजाज व सहयोगी केले माध्यम से जम्मा जागरण व भजन संध्या का आयोजन किया गया था। गुरुवार को भजन संध्या आरती व कलश शोभायात्रा श्री बाबा रामदेव मंदिर से छत्रपति शिवाजी महाराज चौक, शहीद बालाजी रायपुरकर चौक मुख्य मार्ग से नेहरू चौक, अहिंसा चौक, मार्कीट लाईन से मार्गक्रमण कर श्री बाबा रामदेव मंदिर में आरती के साथ कलश शोभायात्रा संपन्न हुई। इस दौरान कलशांवर शोभायात्रा में संत गाड़गेबाबा, तुकड़ोजी महाराज, गजानन महाराज, शंकरजी, गणेश, पार्वती आदि की झांकियां तैयार की गई थी। यह झांकियां चिमूरवासियों के लिए आकर्षण का केंद्र बनी थी। इस अवसर परी पूर्व विधायक मितेश भांगडीया, विधायक बंटी भांगडीया, श्रीकांत भांगडीया, मेघा भांगडीया, अपर्णा भांगडीया, आरती भांगडीया, डा. वैभव बियाणी, नेहा बियाणी, पार्थ भांगडीया, गौरव भांगडीया, अर्जुन भांगडीया, रुद्र भांगडीया, सुशील कोठारी, आनंद गट्ठाणी, संजय हेडा, कल्पना हेडा, संजय मालाणी, संगीता मालानी, योगेश साबु, द्वारकादास भुतडा, दीपक मोहता, नीलम राचलवार, राजू बलदवा, हरिष सारडा, अमित जाजू, हिरा बलदवा, गोपाल बलदवा, राजू देवतळे, घनश्याम डुकरे व श्री बाबा रामदेव भक्त मंडल व भक्त आदि उपस्थित थे।


PostImage

RK News 24

Sept. 6, 2024   

PostImage

Hello Word History: फोन पर सबसे पहले 'Hello' ही क्यों …


Hello Word History: जब हम फोन पर किसी से बात करने के लिए कॉल करते हैं या कॉल रिसीव करते हैं, तो सबसे पहला शब्द जो आपके मुँह से निकलता है, वह 'हैलो' होता है। लेकिन क्या आपने कभी सोचा है कि यह शब्द हमारे संवाद का हिस्सा क्यों बना? और क्यों हम फोन बात करते समय हॅलो खाते है. 'हैलो' के बारे में जानना न केवल हमें इसके ऐतिहासिक संदर्भ को समझने में मदद करता है, बल्कि यह एक दिलचस्प कहानी भी पेश करता है। तो आइए जाणते है कि 'हैलो' शब्द कैसे और क्यों टेलीफोन के अभिवादन का हिस्सा बना।

 ये भी पढे : Sarkari Yojana 2024: ये 2 योजनाएं बेटियों को दे रहे हैं डबल पैसा, बस अकाउंट खुलवातेहिं सरकार देती हैं पैसा

 

'हैलो' का इतिहास

हमारे रोजमर्रा के जीवन में 'हैलो' एक सामान्य अभिवादन बन गया है। लेकिन क्या आप जानते हैं कि इसका इस्तेमाल किसी व्यक्ति के नाम से जुड़ा हुआ है? दरअसल, 'हैलो' नाम था महान वैज्ञानिक ग्राहम बेल की गर्लफ्रेंड का मारग्रेट हैलो।

 

ग्राहम बेल और 'हैलो'

ग्राहम बेल, जिन्होंने टेलीफोन का आविष्कार किया, अपनी गर्लफ्रेंड मारग्रेट को प्यार से 'हैलो' कहकर पुकारते थे। जब ग्राहम बेल ने टेलीफोन का परीक्षण शुरू किया, तो उन्होंने कॉल्स के दौरान 'हैलो' शब्द का इस्तेमाल किया। इस आदत ने धीरे-धीरे फोन कॉल्स के लिए मानक अभिवादन का रूप ले लिया।

 ये भी पढे : Walking Palm Tree: दुनिया का विचित्र पेड़ जो पुरे साल भर चलता है, जानिए क्या सच में चलता है ये पेड़?

 

'हैलो' का सामान्य उपयोग

'हैलो' शब्द अब फोन कॉल्स पर मान्यता प्राप्त अभिवादन बन चुका है। यह केवल एक शब्द नहीं, बल्कि ग्राहम बेल और उनके व्यक्तिगत जीवन की एक अनूठी कहानी भी है। अगली बार जब आप फोन पर 'हैलो' कहें, तो इसे एक सम्मानजनक अभिवादन के रूप में मानें।


PostImage

Blogs with Nili

Sept. 6, 2024   

PostImage

Chandrapur News: मुलासोबत लॉजवर राहिलेल्या अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या, कारण …


Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे ही मुलगी आत्महत्येच्या आधी एका 19 वर्षीय तरुणासोबत लॉजवर राहिली होती. यानंतर, मुलीने तरुणावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत तिचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

हे देखील वाचा: Gadchiroli Jilha Parishad Bharti: गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षक भरती 2024: 539 पदांसाठी सुवर्णसंधी, असा करा अर्ज

बल्लारपूर शहरातील या घटनेत सोमवारी रात्री अल्पवयीन मुलगी आणि 19 वर्षीय तरुण एका लॉजवर थांबले होते. घरच्यांनी मुलीकडे विचारणा केल्यानंतर, तिने तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला गेला. आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

हे देखील वाचा: Territorial Army Recruitment 2024: TA आर्मी में निकली विभिन्न पदों के लिए  भर्ती, ऐसे करें ऑनलाइन आवेदन

परंतु बुधवारी या मुलीने तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर, पोलिसांनी त्वरित तपासाची गती वाढवून लॉजचा मालक आणि व्यवस्थापकाला अटक केली आहे. अल्पवयीन मुलीला लॉजवर राहण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.


PostImage

Avinash Kumare

Sept. 6, 2024   

PostImage

Samsung Crystal 4K Dynamic TV: सैमसंग ने भारत में लॉन्च …


Samsung Crystal 4K Dynamic TV: सैमसंग ने अपने नए Samsung Crystal 4K Dynamic TV को भारत में लॉन्च कर दिया है। इस सीरीज में 43 इंच और 50 इंच के स्मार्ट टीवी शामिल हैं, जो आकर्षक फीचर्स के साथ आते हैं। सैमसंग के इन नए टीवी में मल्टी-वॉइस असिस्टेंट, क्रिस्टल प्रोसेसर, और 4के रेजोल्यूशन वाला डिस्प्ले दिया गया है, जो बेहतरीन व्यूइंग एक्सपीरियंस प्रदान करता है।

 

Samsung Crystal 4K Dynamic TV Specifications

सैमसंग के इन स्मार्ट टीवी में एयर स्लिम डिजाइन दिया गया है, जो इन्हें बेहद आकर्षक और पतला बनाता है। इसमें 4K डिस्प्ले है और यह बिल्ट-इन Knox सपोर्ट के साथ आता है, जिससे सुरक्षा भी मजबूत होती है। इसे ऑपरेट करने के लिए इको-फ्रेंडली सोलर-सेल रिमोट मिलता है, जो सूरज की रोशनी से चार्ज होता है और इसमें बैटरी लगाने की जरूरत नहीं पड़ती।

इन टीवी में HDR सपोर्ट और कॉन्ट्रास्ट एनहंसर जैसे फीचर्स दिए गए हैं, जिससे वीडियो क्वालिटी और भी बेहतर हो जाती है। साथ ही, इसमें डायनेमिक 3D साउंड और बिल्ट-इन स्पीकर का सपोर्ट है, जिससे ऑडियो अनुभव भी प्रभावशाली बनता है। कनेक्टिविटी के लिए इसमें HDMI और USB पोर्ट दिए गए हैं।

 

कीमत और उपलब्धता

Samsung Crystal 4K Dynamic TV की शुरुआती कीमत ₹41,990 है। यह टीवी सैमसंग की आधिकारिक वेबसाइट और अमेजन इंडिया पर उपलब्ध है।


PostImage

Shivendra Daharwal

Sept. 6, 2024   

PostImage

Ajab Gajab News In Hindi: परिवार के सभी भाइयों की …


Ajab Gajab News In Hindi: भारत अपनी विविध और समृद्ध संस्कृति के लिए विश्वभर में प्रसिद्ध है। यहां हर राज्य की अपनी खास प्रथाएं हैं, जिनमें जन्म से लेकर विवाह तक की रीतियां भी अलग-अलग होती हैं। इन्हीं में से एक अनोखी प्रथा है, जिसमें एक ही लड़की परिवार के सभी भाइयों से शादी करती है।

क्या आपने महाभारत में द्रौपदी की कहानी सुनी है, जो पांच पांडव भाइयों की पत्नी बनी थी? ऐसी ही प्रथा आज भी हिमाचल प्रदेश और अरुणाचल प्रदेश के कुछ क्षेत्रों में मौजूद है। इसे बहुपति प्रथा के नाम से जाना जाता है, जहां एक महिला एक से अधिक भाइयों से विवाह करती है।

 ये भी पढे : Ajab Gajab News In Hindi: 17 वर्षीय लड़की के पेट से निकला 16 सेमी लंबा का बालों का गुच्छा, ऑपरेशन के बाद उड़ गए सबके होश

 

हिमाचल और अरुणाचल की प्रथा – क्या आज भी जारी है?

यह प्रथा भारत के हिमाचल प्रदेश और अरुणाचल प्रदेश में प्रचलित थी। कुछ रिपोर्ट्स के अनुसार, यह प्रथा अब खत्म हो चुकी है, लेकिन जानकारों का मानना है कि यह अभी भी कुछ गांवों में चोरी-छिपे चलन में है। इसी तरह की प्रथा तिब्बत के कई हिस्सों में भी देखी जा सकती है।

 

टोपी से तय होता है पतियों का समय

इस प्रथा के अनुसार, जब एक भाई अपनी पत्नी के साथ होता है, तो उसकी टोपी कमरे के बाहर लटकी रहती है। यह संकेत होता है कि उस समय कोई अन्य भाई अंदर प्रवेश नहीं कर सकता। इससे परिवार के भाइयों के बीच समय का बंटवारा सुनिश्चित किया जाता है। हालांकि, अब यह प्रथा बहुत कम जगहों पर बची है और धीरे-धीरे समाप्त हो रही है।

 ये भी पढे : Kailash Parvat: भगवान शंकर का रहस्यमय धाम जहाँ इंसान अब तक नहीं पहुंच पाया

 

 क्यों शुरू हुई ये परंपरा?

बहुपति प्रथा की शुरुआत का मुख्य कारण जमीन का बंटवारा रोकना और कर प्रणाली से बचना था। 1950 तक तिब्बत में बौद्ध भिक्षुओं की संख्या बहुत अधिक थी, और परिवार के सबसे छोटे बेटे को अक्सर भिक्षु बनने के लिए भेजा जाता था। ऐसे में जमीन का बंटवारा रोकने के लिए परिवार की महिला एक ही परिवार के कई भाइयों से विवाह करती थी।


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024   

PostImage

मुजोच्या गटाला दिलेल्या सर्व कामांची तात्काळ चौकशी करा कारवाई न …


 

 

     

   

      गडचिरोली / प्रतिनिधी दि. ६/९/२०२४:-   येथील प्रतिष्ठित, लाचार  होऊन  पैशासाठी कामं करणाऱ्या मुकुंद जोशी यांच्या गटाला  विना टेंडर दिलेल्या सर्व कामांची जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे  प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी डमाळे,  विभागीय  युवा अध्यक्ष  निरज कांबळे ,  महिला प्रदेशाध्यक्ष जयश्रीताई पाटील ,  महासचिव ईश्वर मोरे , कार्याध्यक्ष एच.बी उराडे ,  गडचिरोली विधानसभा प्रमुख पुरुषोत्तम सलामे, यांनी मुख्यमंत्री ,  उपमुख्यमंत्री , जिल्हा प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे . .
  या बाबत सविस्तर वृत्त असे की, मुकुंद जोशी यांनी.... स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून SNCU अंतर्गत २०१२ ते २०१८  मध्ये  जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यस्त्रोतांने  कर्मचारी पुरवठा करण्याचे काम केलेले आहे.  तसेच गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात  २०१९ पासून २०२४  पर्यंत काम सुरू आहे. यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफ, ईएसआयसी आणि करारानुसार बॅंक खात्यात पैसे जमा केले नाही.   नियमानुसार ई टेंडर प्रक्रिया करणे आवश्यक होते . परंतु केवळ कोटेशनवर  लाखो रुपयांचे कंत्राट देण्याचे काम संबंधित प्रशासकिय अधिकारी आणि  लिपीक  यांनी केले आले.   संबंधित व्यक्तीला धोबीचेही कंत्राट  विना टेंडर दिले आहे  . प्रत्यक्षात काम न करता  जिल्हा  सामान्य रुग्णालयातील  तसेच महिला व बाल रुग्णालयातील प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या  डोळ्यात धुळ झोकून स्वताच्या स्वार्थासाठी लाखो रुपयांची उचल करून  शासनाला  लाखो रुपयांचा चुना लावला आहे .  विना टेंडर सतत काम  देणाऱ्या   प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित लिपीकावर  उचित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे वतीने  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य संचालक, आरोग्य सचिव ,  जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली , जिल्हा पोलिस अधीक्षक , उपविभागीय पोलिस अधिकारी,  उपसंचालक आरोग्य सेवा संचालनालय नागपूर विभाग नागपूर यांच्याकडे केली आहे. अशी माहिती गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सैनिक समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.


PostImage

M S Official

Sept. 6, 2024   

PostImage

BIS Recruitment 2024: भारतीय मानक ब्यूरोमार्फत निघाली विविध पदांसाठी भरती, …


BIS Recruitment 2024: मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. भारतीय मानक ब्यूरोमार्फत विविध पदांची भरती निघाली आहे.

पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात. या भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. मित्रांनो या भारतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावं लागेल.

हे देखील वाचा : Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024: राज्यात मुख्यमंत्री योजना दूत 50 हजार पदांसाठी, गाव व शहर पातळीवर भरती, जाणून घ्या माहिती

या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.

रिक्त पदांचे नाव:

शैक्षणिक पात्रता: 

1. सहाय्यक संचालक संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर
2. वैयक्तिक सहाय्यक कोणतेही पदवीधर + स्टेनोग्राफी कौशल्ये
3. सहाय्यक विभाग अधिकारी (ASO)  कोणताही पदवीधर
4. सहाय्यक (CAD)  पदवी + 5 वर्षांचा अनुभव
5. स्टेनोग्राफर कोणताही पदवीधर + स्टेनोग्राफी कौशल्ये 
6. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक कोणतेही पदवीधर + टायपिंग कौशल्ये
7.कनिष्ठ सचिवालय सहाय्यक  कोणताही पदवीधर
8. तांत्रिक सहाय्यक (लॅब) संबंधित क्षेत्रात डिप्लोमा
9. वरिष्ठ तंत्रज्ञ संबंधित क्षेत्रातील ITI + 2 वर्षांचा अनुभव
10. तंत्रज्ञ संबंधित क्षेत्रातील ITI

 

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: या योजने अंतर्गत अनुसूचित जातीतील समाज बांधवांना व्यवसायासाठी मिळणार 50% अनुदान, जाणून घ्या संपूर्ण माहिती

वयोमर्यदा: 27 ते 35 वर्ष
 
एकूण पद: 345

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
https://adda247jobs-wp-assets-prod.adda247.com/jobs/wp-content/uploads/2024/08/29170610/BIS-Recruitment-2024-Short-Notice.pdf

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
https://www.bis.gov.in/

अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024   

PostImage

उपमुख्यमंत्री अजित पवार आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर


उप मुख्यमंत्री अजित पवार आज गडचिरोली जिल्ह्यात

 

 

गडचिरोली / दि.5: उप मुख्यमंत्री अजित पवार 06 सप्टेंबर 2024 रोजी  गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहतील.
दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अहेरी येथे आगमन. सकाळी 11.15 वा. राजे धर्मवीर शाळा, रेड्डी कॉम्पलेक्स, अहेरी रोड, नागेपल्ली येथे रक्षाबंधन कार्यकम. सकाळी 11.45 वा. सावरकर चौक, आलापल्ली येथे आदिवासी बंधू-भगिनींमार्फत पारंपारिक नृत्य कार्यक्रम सादरीकरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वा. वन विभागाचे मैदान, आलापल्ली येथे जनसन्मान यात्रा- शेतकरी व लाडक्या बहिणींशी संवाद. दुपारी 2.15 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे राखीव. दुपारी 3.20 वाजता नागपूरकडे प्रयाण.


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024   

PostImage

जिल्हा नियोजन बैठकीत विकास कामांसाठी मंजूर निधी तत्परतेने खर्च करण्याचे …



          जिल्हा नियोजनच्या खर्चाचा आढावाा.
100 दुर्गम गावात सौर विद्युत यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना.

 

     

      गडचिरोली/ दि.5: जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेने विकास कामांसाठी मंजूर केलेला निधी तत्परतेने खर्च करावा तसेच दुर्गम भागात विजेची समस्या निकाली काढण्यासाठी विद्युत विभागाने जिल्हा नियोजनच्या निधीतून किमान 100 दुर्गम गावात सौर विद्युत यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन अंतर्गत 2023-24 च्या खर्चाचा व 2024-25 च्या विकास कामांचा आढावा श्री दैने यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय सचीव विद्याधर महाले, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रमेश यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी दैने यांनी पुढे सांगितले की गडचिरोली हा जंगलव्याप्त आणि दुर्गम भाग असल्याने येथे विजपुरवठाच्या अनेक समस्या आहेत. वीज उपलब्ध करण्यासाठी वीद्युत निर्मिती संच उभारणे, दुर्गम भागात दुरवर वीजपुरवठ्याची लाईन टाकणे, बांधकाम करणे, वनक्षेत्राकरिता परवानग्या व इतर अडचणी सोडवणे, त्याची देखभाल दुरूस्तीसाठी कायम मनुष्यबळ उपलब्ध ठेवणे, सार्वजनिक वीज वापरासाठी रकमेची तजवीज करणे या सर्व बाबींवर सौर विद्युत यंत्रणा हा सर्वोत्तम पर्याय असून त्याच्या वापरारतून ज्या दुर्गम भागात अद्यापही वीज पोहचली नाही किंवा वीजपूरठ्यासाठी नेहमीच समस्या उदभवतात त्या सोडवण्यासाठी सौर यंत्रणा टप्प्याटप्प्यात बसवून दुर्गम भागातील वीजपुरवठ्याचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 
पालकमंत्री यांचे सचिव विद्याधर महाले यांनी जिल्ह्यातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री यांची सदैव आग्रही भूमिका असल्याचे त्यासाठी पालकमंत्र्यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले. 
यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजनच्या निधीतून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी सुविधांचे निर्माण करणे, प्रत्येक शाळेत सिसिटीव्ही कॅमेरे लावणे, टेक्नोसेवी व डिजिटल शाळा तयार करणे, शालेय क्रिडांगणाचा विकास करणे, कौशल्य विकास विभागाने रोजगाराभिमुख अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करून त्यांना सक्षम करणे, जिल्ह्यात पर्यटनला चालना देण्यासाठी वन विभागाने विश्रामगृह बांधून पर्यटकांच्या राहण्याची सोय करणे आदी सूचना दिल्या. एटापल्ली वनविभागाने जिल्हा परिषदेच्या नवीन रस्ते बांधकामासंबंधी तक्रारी न करता नागरिकांची सोय लक्षात घेवून समोपचाराने मार्ग काढण्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी नरसिंहपल्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इमारत बांधकामाची आवश्यकता असल्याचे सांगून निवासस्थानाऐवजी दवाखाना बांधण्याकरिता प्राधाण्याने निधी वाढवून देण्याची विनंती केली.
    यावेळी कृषी, आरोग्य, वन, जलसंधारण, शिक्षण, नगरविकास, महिला व बालकल्याण, आदी विविध यंत्रणेच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत 340 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. हा सर्व निधी 100 टक्के खर्च करण्यात आला आहे. तर 2024-25 साठी 406 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून 135 कोटी 32 लाख रुपये निधी बीडीएस प्रणालीवर उपलब्ध झाल्याचे व त्यातील 54 कोटी 75 लाख निधी 31 ऑगस्टपर्यंत यंत्रणांना वितरीत केला असल्याचे आणि त्यापैकी 19 कोटी 66 लाख रुपये निधी खर्च झाला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांनी सादर केली. 
    बैठकीला जिल्ह्यातील सर्व संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024   

PostImage

जिल्हा परिषद येथील अनुकंपाधारकामधुन अंतर्गत गट-क व गट-ड रिक्त पदभरती …


 

जिल्हा परिषद येथील अनुकंपाधारकामधून अंतर्गत गट-क व गट-ड रिक्त पदभरती

 

 

      गडचिरोली/दिनांक,5: जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेले विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरावयाच्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद, गडचिरोली अतर्गत सन २०२३ मध्ये पूर्ण झालेल्या अनुकंपा प्रकरणाची तपासणी करून पुर्ण माहिती असलेल्या एकूण २५१ उमेदवारांचा अंतिम जेष्ठता सुची तयार करून जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे फलकावर प्रकाशित करण्यात आलेली होती. या कार्यालयाचे पत्र दिनांक २२ ऑगस्ट २०२४ राजा प्रकरण पूर्ण असलेल्या प्रतिक्षाधिन सूचीतील अनुक्रमांक ०१ ते १५० पर्यतच्या अनुकंपाधारक उमेदवारांचे दस्ताऐवजांची पडताळणी करण्यात आलेली आहे. त्यानुसार याव्दारे आवाहन करण्यात येते की. दिनांक १० सप्टेंबर २०२४ रोजी ठिक सकाळी ११.०० वाजता वर्ग-३ व वर्ग-४ च्या पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती संबंधाने समुपदेशन घेण्यात येणार आहे. तरी प्रकरण पूर्ण असलेल्या प्रतिक्षाधिन सुचीतील अनुक्रमांक ०१ ते १५० पर्यंतच्या उमेदवारांनी मुळ दस्ताऐवजांसह विर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे समुपदेशानाकरीता उपस्थित राहावे. 
प्रतिक्षाधिन सुचीतील अनुकंपाधारकांची नेमणूक शैक्षणिक अर्हता तसेच सामाजिक प्रवर्गानुसार समुपदेशन प्रक्रियाव्दारे व पारदर्शकता ठेवून राबविण्यात येत असल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमीषाला / भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024   

PostImage

दिल्ली राष्ट्रपती भवनात गडचिरोली, एटापल्ली तालुक्यातील मा. मंतैया बेडके, शिक्षकांना …


 

 

        दिल्ली/06:- गडचिरोली आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम भागातील एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम जाजावंडी गावातील  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दिल्ली येथे गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यात आला.  श्री बेडके यांना रजत पदक व ५० हजार रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगाची चित्रफीत.

 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह तसेच शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी श्री बेडके यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून त्यात कोल्हापूर येथील सागर बगाडे व गडचिरोली जिल्ह्यातील एम. ए. बि. एड. असलेले मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे.