लिटील हार्ट्स विद्यालयात ‘एक झाड आईच्या नावे "अंतर्गत वृक्षारोपण
आष्टी:-
येथील लिटील हार्ट्स इंग्लिश मिडीयम हॉयस्कूल येथे केंद्रीय जल आयोग, नागपूर विभाग निवली वैनगंगा उपप्रभाग चंद्रपूर यांच्या सौजन्याने CWC आष्टी द्वारा ‘एक झाड आईच्या नावे "अभियान अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यालयात २० झाडे लावण्यात आली
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना ज्यू. व्यवस्थापक मो. आसिफ यांनी वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले व अश्याप्रकारच्या उपक्रमामध्ये सक्रियपणे सहभाग होण्यासाठी प्रोत्साहित केले. पर्यावरण विषयक जागरुकता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वृक्षरोपणाचे महत्व पटवून देणे काळाची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी भविष्यात वृक्षरोपनाबरोबरच इतर पर्यावरण पूरक उपक्रम विद्यालयात राबविणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी अश्या उपक्रमामध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
यावेळी CWC आष्टी येथील ज्यु. इंजिनियर मो. आसिफ, बी. शामकुमार (OBE), बी. शंकर सहा. कुशल कर्मचारी, प्रफुल चतुर, टेमाजी बांगरे, पियुष पोत्राजवार, चेतन बेल्कीवार, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णमूर्ती गादे, सचिव रमेश आरे तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Astrology: खाली पर्स कई लोगों के लिए चिंता का कारण बन सकता है, खासकर जब पैसे की कमी बार-बार सामने आती है। अक्सर लोग सुबह पर्स में नोटों की गड्डियों के साथ निकलते हैं, लेकिन शाम तक उनके पर्स में केवल चंद सिक्के बचते हैं। क्या आप भी चाहते हैं कि आपके पर्स में हमेशा पैसा टिका रहे? तो ज्योतिष और वास्तु शास्त्र के अनुसार, इन 5 वस्तुओं को पर्स में रखने से आपके धन की कमी कभी नहीं होगी।
चावल को धन का प्रतीक माना गया है। पर्स में चावल के कुछ साबुत दाने रखने से आर्थिक स्थिरता बनी रहती है। ध्यान रखें कि चावल खंडित न हो, और इसे मां लक्ष्मी को अर्पित करने के बाद ही पर्स में रखें।
हल्दी को हिंदू धर्म में शुभ और सकारात्मकता का प्रतीक माना गया है। वास्तु के अनुसार, पर्स में एक हल्दी की गांठ को लाल कपड़े में लपेटकर रखने से धन संबंधी समस्याएं दूर होती हैं और नकारात्मक ऊर्जा समाप्त होती है।
धन की देवी मां लक्ष्मी की एक छोटी सी तस्वीर पर्स में रखने से धन का अभाव नहीं होता। ध्यान दें कि मां लक्ष्मी की ऐसी तस्वीर पर्स में रखें, जिसमें वे बैठी मुद्रा में हों।
पीपल के पत्ते को पर्स में रखना आर्थिक संकटों से छुटकारा दिलाता है। लेकिन इसे पर्स में रखने से पहले अभिमंत्रित करना न भूलें।
ये वस्तुएं मां लक्ष्मी से जुड़ी मानी जाती हैं। इन्हें पर्स में रखने से न केवल अनचाहे खर्चों में कमी आती है, बल्कि धन की कमी भी महसूस नहीं होती।
निष्कर्ष
यदि आप भी अपने पर्स में हमेशा धन की गड्डियां चाहते हैं, तो इन 5 वस्तुओं को अपने पर्स में रखें और मां लक्ष्मी की कृपा प्राप्त करें। ज्योतिष और वास्तु शास्त्र के अनुसार, इन उपायों से आपका पर्स कभी खाली नहीं रहेगा।
Weight Loss Tips: आजकल मोटापे की समस्या से कई लोग परेशान हैं, खासकर उनकी पेट की चर्बी से। इसके पीछे का मुख्य कारण अनियमित दिनचर्या, कम शारीरिक गतिविधि और जंक फूड का अत्यधिक सेवन है। वहीं, कुछ लोग अपने वजन को लेकर सतर्क होते हैं, जबकि कई लोग पेट की चर्बी कम करने की कोशिश में लगे रहते हैं, फिर भी उन्हें सफलता नहीं मिलती।
अगर आप भी अपने बढ़ते पेट की चर्बी से परेशान हैं और इसे कम करना चाहते हैं, तो हम आपको एक बेहद आसान और असरदार उपाय बताएंगे। खास बात यह है कि इसके लिए आपको किसी दवाई का सहारा लेने की जरूरत नहीं पड़ेगी। इस प्राकृतिक उपाय से आप कुछ ही दिनों में अपने मोटापे को नियंत्रित कर सकते हैं।
इस उपाय में मुख्य भूमिका निभाता है "चिया सीड्स"। चिया बीज एंटीऑक्सीडेंट से भरपूर होते हैं, जो न केवल वजन कम करने में मदद करते हैं बल्कि शरीर के लिए भी लाभकारी होते हैं। इसका सेवन पूरी तरह से सुरक्षित है और इसके कोई साइड इफेक्ट्स नहीं हैं। आइए जानते हैं इसका सही तरीके से कैसे उपयोग करना है।
लगातार एक महीने तक इस नुस्खे को अपनाने से आपका वजन 5 से 8 किलो तक कम हो सकता है। साथ ही, मोटापे से जुड़ी अन्य समस्याएं भी दूर हो सकती हैं। इसका सबसे बड़ा फायदा यह है कि इसके कोई दुष्प्रभाव नहीं हैं, जिससे आप इसे निश्चिंत होकर अपना सकते हैं।
निष्कर्ष
चिया बीज और नींबू का यह नुस्खा प्राकृतिक, सुरक्षित और प्रभावी तरीका है, जिससे आप बिना किसी दवाई के पेट की चर्बी कम कर सकते हैं। अगर आप नियमित रूप से इसका सेवन करेंगे, तो यकीनन आपको अपने मोटापे से छुटकारा मिलेगा।
Sarkari Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेत जुलै महिन्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली होती, आणि अनेक महिलांना जुलै व ऑगस्टचे पैसेही मिळाले आहेत.
जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळणार आहेत. या योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे, त्यामुळे महिला सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत अर्ज करू शकतात.
ज्या महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे 3000 रुपये जमा झाले आहेत, त्यांच्या खात्यात आता सप्टेंबरचे 1500 रुपये जमा होणार आहेत. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला आहे, त्यांना तीन महिन्यांचे 4500 रुपये मिळणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नसली तरी, लवकरच हा हप्ता जमा होईल, असे सांगण्यात आले आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
पती-पत्नीमध्ये खूप वाद होतात, कधी-कधी या वादाचे रूपांतर मोठ्या वादातही होते, मात्र छोट्या-छोट्या वादातून जोडपे एकमेकांवर जीवघेणे हल्ले करू लागले, तर त्यापासून दूर राहिलेलेच बरे. एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, युक्रेनमधील एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, त्याचे कृत्य पाहता न्यायालयाने त्याला किमान 18 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फटाका फोडला
36 वर्षीय युक्रेनचा नागरिक ओलेक्झांडर एस हा त्याच्या पत्नीवर क्रूरपणे हल्ला केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. न्यायालयाने त्याला 18 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आपल्या पत्नीला पलंगावर बांधून तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फटाका फोडल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पत्नी त्याच्यासोबत येण्यास नकार देत असल्याने त्या व्यक्तीने हे कृत्य केले.
मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नी वेगळे राहत होते, दोघांमध्ये केस सुरू होती. विभक्त होण्याआधी दोघांची भेट झाली आणि पतीने पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी राजी केले पण त्यानंतर जे घडले त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फटाका टाकून फोडल्याचा पतीवर आरोप आहे. यामुळे पत्नी गंभीर जखमी झाली. पतीने सुरुवातीला कोणतीही मदत केली नाही.
मात्र काही वेळाने तो स्वत: पत्नीला घेऊन रुग्णालयात दाखल झाला, तेथे मोठ्या मुश्किलीने महिलेचा जीव वाचला. हे प्रकरण इतके वेदनादायक होते की ऐकणारे पतीला मानसिक आजारी असल्याचे वर्णन करत आहेत. जे काही घडले ते चुकीमुळे झाले असे पती सांगतात. हा अपघात होता, जो चुकून घडला.
मात्र झेक प्रजासत्ताकमधील न्यायालयाने ते क्रूर मानले आणि त्या व्यक्तीला 18 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि तुरुंगातून सुटल्यानंतर त्याला देश सोडण्याचा आदेश दिला. ओलेक्झांडर एसच्या परक्या पत्नीचा बदला घेण्यासाठी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे पत्नीचे प्राण मोठ्या मुश्किलीने वाचले.
Horoscope for Wednesday, September 18, 2024: Daily Predictions for All Zodiac Signs
Horoscope for Wednesday, September 18, 2024
Aries
Today is a day for reflection and introspection, Aries. Take some time to connect with your inner self and understand your emotions. A deep conversation with a loved one can provide valuable insights.
Taurus
You'll be feeling particularly creative and inspired today, Taurus. Express yourself through art, music, or writing. A new hobby or project could spark your passion.
Gemini
Communication is key today, Gemini. Be mindful of your words and avoid misunderstandings. A group activity or social gathering can be a lot of fun.
Cancer
Your intuition is strong today, Cancer. Trust your gut feeling and follow your heart. A peaceful environment can help you recharge your energy.
Leo
You're feeling confident and charismatic today, Leo. Take the lead and don't be afraid to shine. A romantic encounter could be on the horizon.
Virgo
Focus on organization and planning today, Virgo. A well-structured approach can help you achieve your goals. Pay attention to your health and well-being.
Libra
Harmony and balance are important today, Libra. Spend time with loved ones and create a peaceful atmosphere. A creative project can bring you joy.
Scorpio
You're feeling intense and passionate today, Scorpio. Be careful not to overreact or lash out. A deep conversation with a trusted friend can help you process your emotions.
Sagittarius
Adventure and exploration are calling, Sagittarius. Step outside your comfort zone and try something new. A spontaneous trip or activity can be exciting.
Capricorn
Focus on your career and goals today, Capricorn. Hard work and dedication will pay off. A mentor or colleague can offer valuable advice.
Aquarius
You're feeling rebellious and independent today, Aquarius. Don't be afraid to challenge the status quo. A group project or social activity can be stimulating.
Pisces
Your imagination is running wild today, Pisces. Let your creativity flow and express yourself freely. A spiritual practice can bring you peace and clarity.
गडचिरोली-:
स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे सदतिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३२ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कवयित्री सौ. शैला चंद्रकांत चिमड्यालवार यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "गौतम बुद्ध" या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
सौ . शैला चंद्रकांत चिमड्यालवार या सावली (जिल्हा चंद्रपूर) येथील रहिवासी असून नवोदित कवी आहेत. ५० च्या वर कवितांचे लेखन त्यांनी केले आहे. कविता क्षेत्रात अनेक पुरस्काराचे ते मानकरी आहेत. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या सदतिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने राजेंद्र सोनटक्के, संतोष कपाले, वंदना सोरते, प्रा. पंढरी बनसोडे, रोहिणी पराडकर, पुनाजी कोटरंगे, वामनदादा गेडाम, अजय राऊत, गजानन गेडाम, चरणदास वैरागडे, संगीता रामटेके, उकंडराव नारायण राऊत, लता शेंद्रे, तुळशीराम उंदीरवाडे, संगीता ठलाल, कृष्णा कुंभारे, सौ. प्रिती ईश्वर चहांदे, नरेंद्र गुंडेली, सुभाष धाराशिवकर, मुरलीधर खोटेले, ज्योती म्हस्के, सुरेश गेडाम,पुरुषोत्तम दहिकर, गणेश रामदास निकम,माधुरी अमृतकर, मिलींद खोब्रागडे,वसंत चापले, सुनील चडगुलवार, शैला चिमड्यालवार, खुशाल म्हशाखेत्री, सुजाता अवचट,केवळ बगमारे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
लालबर्रा। क्षेत्र में अवैध रेत मिट्टी मुरम का अवैध उत्खनन चरम सीमा पर पहुंच चुका है जिस पर कार्रवाई से बचने के लिए सरकारी नौकर तहसीलदार और पटवारी यहां मामला हमारा नहीं है खनिज विभाग का है यह कह कर पल्ला झाडते, है विदित हो कि ग्राम बकोड़ा से बेलगांव तक प्रधानमंत्री सड़क का निर्माण कार्य चल रहा है जिसमें अवैध उत्थान कर मुरम का उपयोग किया जा रहा है और ठेकेदार भी इतने बिंदास तरीके से काम कर रहा है जैसे इनके बाप ने अनुमति दे दिया तहसीलदार और पटवारी कहते हैं बाहर से माल आ रहा है इसमें हम कार्रवाई नहीं कर सकते हालांकि इस मामले में कलेक्टर महोदय कोअवगत कराते हुए इन कर्मचारियों पर उचित कार्रवाई के लिए
अवैध उत्खनन का मतलब उन खनन गतिविधियों से होता है जो बिना सरकारी अनुमति, लाइसेंस, या नियमों का पालन किए की जाती हैं। यह पर्यावरण, समाज और अर्थव्यवस्था पर कई नकारात्मक प्रभाव डालता है। अवैध उत्खनन आमतौर पर खनिज, कोयला, रेत, पत्थर, और अन्य प्राकृतिक संसाधनों के लिए किया जाता है।
1. *पर्यावरणीय क्षति*: प्राकृतिक संसाधनों का अत्यधिक और असंवेदनशील दोहन पर्यावरण को नुकसान पहुंचाता है। इससे भूमि का क्षरण, वनों की कटाई, और जल स्रोतों का सूखना जैसी समस्याएँ उत्पन्न होती हैं।
2. *जैव विविधता को खतरा*: अवैध खनन से वन्य जीवों और पौधों की प्राकृतिक प्रजातियों पर खतरा मंडराता है। इससे वन्यजीवों के आवास नष्ट होते हैं और उनका जीवन संकट में आ जाता है।
3. *राजस्व का नुकसान*: सरकार को इससे भारी वित्तीय नुकसान होता है क्योंकि इस प्रक्रिया में कोई कर या शासकीय शुल्क नहीं दिया जाता।
4. *सामाजिक और आर्थिक समस्याएं*: अवैध उत्खनन से स्थानीय समुदायों पर भी बुरा असर पड़ता है, खासकर उन क्षेत्रों में जहां यह गतिविधि बेरोजगार लोगों को आकर्षित करती है और अपराध का कारण बन सकती है।
### कानून और प्रावधान:
अवैध उत्खनन को रोकने के लिए सरकार ने कई कानून बनाए हैं, जैसे कि *खनिज (विकास और नियमन) अधिनियम, 1957* और *पर्यावरण संरक्षण अधिनियम, 1986*। अवैध उत्खनन करने वालों पर आर्थिक दंड और सजा का प्रावधान है।
अवैध उत्खनन को रोकने के लिए कठोर निगरानी और कानून का सख्ती से पालन जरूरी है। साथ ही, यह भी आवश्यक है कि लोगों में जागरूकता फैलाई जाए ताकि वे पर्यावरण और कानून के महत्व को समझ सकें।
जिले के नगर में ईद मिलादुन्नबी के जुलूस में एक युवक ने दूसरे देश फिलिस्तीनी का झंडा फहराया, जिससे विवाद हुआ। पुलिस ने युवक और अन्य के खिलाफ मामला दर्ज किया है। शिकायतकर्ताओं ने इसे भारतीय भावनाओं का अपमान बताया है।सोमवार को प्रदेश भर में मुस्लिम समाज द्वारा ईद मिलादुन्नबी मनाया गया। इस दौरान बालाघाट में निकाले गए जुलूस में दूसरे देश फिलिस्तीनी का झंडा फहराया गया। बालाघाट से तस्वीर सामने आई हैं। पुलिस ने तत्परता दिखाते हुए झंडा फहराने वाले युवक सहित उसके अन्य साथियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है।
ईद मिलादुन्नबी का जुलूस जैसे ही महावीर चौक पहुंचा। जुलूस के साथ चलते हुए जुलूस के बीच साकिब नाम का व्यक्ति अपने साथियों के साथ आया और हाथ में दूसरे देश फिलिस्तीनी का झंडा लेकर लहराने लगा। उनके इस कृत्य को देखकर इसकी शिकायत पुलिस से की गई।
शिकायतकर्ताओं ने पुलिस को बताया कि इस कृत्य से संपूर्ण हिंदुस्तानियों की भावनाएं आहत हुई है। पुलिस ने शिकायत पर साकिब सहित अन्य अज्ञात व्यक्तियों के विरुद्ध धारा 197,2, बीएनएस के तहत अपराध दर्ज कर लिया है। पुलिस के द्वारा अन्य आरोपितों की शिनाख्त कर उनके विरुद्ध कार्रवाई की जा रही हैं।
थाना प्रभारी प्रकाश वास्कले ने बताया कि मामले में जांच की जा रहीं हैं, एक आरोपी की पहचान हो गई हैं, जबकि उसके साथियों की पहचान की जा रहीं हैं।
यदि किसी सार्वजनिक स्थान पर राजनीतिक या सांप्रदायिक तनाव के बीच इस प्रकार का कोई कार्य होता है, तो इसे कानून-व्यवस्था या सामाजिक सौहार्द पर प्रतिकूल प्रभाव डालने वाला माना जा सकता है। इस तरह की गतिविधियों पर स्थानीय कानून प्रवर्तन एजेंसियों द्वारा कार्यवाही की जा सकती है।
किसी भी प्रकार का सार्वजनिक प्रदर्शन, चाहे वह झंडा लहराने का हो या अन्य, यदि उसका उद्देश्य किसी राजनीतिक या सांप्रदायिक भावना को उकसाना हो, तो यह अनुचित और कानूनी दृष्टिकोण से गलत माना जा सकता है।
औचित्य - चिमूर विधानसभा क्षेत्र के समन्वयक डॉ सतिश वारजूकर के जन्मदिनपर
चिमुर:-
राजनीतिक क्षेत्र में कई वर्षों से सक्रिय संगठनात्मक कौशल, भाषण, सरलता, समर्पण, सेवा और सामाजिक कार्य दृष्टिकोण को देखते हुए सोमवार को चिमूर विधानसभा क्षेत्र के समन्वयक डॉ सतिश वारजूकर के जन्मदिन मौकेपर चिमूर तालुका कांग्रेस कमेटी ने ईश्वर लक्ष्मण डूकरे को चिमूर तालुका कांग्रेस ओबीसी तालुका अध्यक्ष नियुक्त किया।
कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार, सांसद डॉ नामदेव किरसान, चंद्रपुर जिला कांग्रेस कमेटी ग्रामीण जिला अध्यक्ष. विधायक सुभाष धोटे, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के महासचिव डॉ. अविनाश वारजुकर के मार्गदर्शन में चिमूर तालुका कांग्रेस कमेटी के तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावंडे ने अधिक से अधिक कार्यकर्ताओं के शामिल होने का ध्यान रखते हुए ईश्वर डुकरे को नियुक्ति पत्र दिया। कांग्रेस पार्टी की छवि जनता के सामने लाकर पार्टी को कोई परेशानी नहीं होगी यह बात कहकर विधानसभा के नागरिकों को जोडने का काम करने की हिदायत पार्टी ने दि है।
नियक्ती पत्र देते हुये चिमूर विधानसभा समन्वयक डॉ.सतीश वारजुकर प्रा. राम राऊत, किशोरबापू शिंगरे, गजानन बुटके, सचिन गाडीवार, अविनाश अगड़े समेत अन्य कांग्रेस पदाधिकारी मौजूद थे.
रेशन कार्ड नवीन मार्गदर्शक तत्त्वे: भारतातील नागरिकांसाठी केंद्र सरकार अनेक योजनांचा अंमलबजावणी करते. या योजनांचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना मोठ्या प्रमाणात मिळतो. विशेषतः गरीब कुटुंबांना अत्यल्प दरात रेशन मिळते, आणि त्यासाठी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत भारत सरकार गरीब लोकांना खूप कमी दरात गहू, तांदूळ आणि इतर अन्नधान्य पुरवते. परंतु, आता सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. १ नोव्हेंबरपासून काही लोकांना रेशन मिळणार नाही. यामागील मुख्य कारण काय आहे, ते पाहूया.
ई-केवायसी का आवश्यक आहे?
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने याबाबत आधीच सूचना दिली होती. मात्र, अद्याप अनेक रेशन कार्ड धारकांनी ई-केवायसी केलेली नाही. यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. जर या तारखेपर्यंत ई-केवायसी पूर्ण झाले नाही, तर त्या व्यक्तीला पुढील महिन्यात रेशन मिळणार नाही, आणि त्यांचे नाव रेशन कार्डातून वगळले जाईल. शिवाय, अशा रेशन कार्ड धारकांचे कार्ड रद्द केले जाईल.
ई-केवायसी का सुरू केली आहे?
ई-केवायसीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारने ई-केवायसी प्रक्रिया का अनिवार्य केली आहे? त्यामागील मुख्य कारण म्हणजे, अनेक अपात्र व्यक्तींची नावे अजूनही रेशन कार्डवर आहेत. काही लोकांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांची नावे काढली गेलेली नाहीत. यामुळे अपात्र लोकांना रेशन मिळते, जे योग्य नाही. अशा प्रकारच्या समस्यांना आळा घालण्यासाठी सरकारने ई-केवायसीची अंमलबजावणी केली आहे.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, नागरिक आपल्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात किंवा ऑनलाइन सुविधेचा वापर करून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
संबंधित अधिकृत वेबसाईटची लिंक:
[अन्न पुरवठा विभागाची वेबसाईट](https://www.pdsportal.nic.in/)
आज दिनांक १६ सप्टे. रोज सोमवार ला आरमोरी येथील रेस्ट हाऊस मध्ये आझाद समाज पार्टी तालुका आरमोरी ची विषेश बैठक घेण्यात आली. सदर बैठकीला अध्यक्ष म्हणुन ऋषी सहारे तालुका अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी आरमोरी तालुका कार्याध्यक्ष म्हणून पुरुषोत्तम मैंद यांची नियुक्ती करण्यात आली.
सदर बैठकीमधे सविस्तर चर्चा करुन खालील मुद्दे घेण्यात आले.
१) लेटर हेड तयार करणे
२) ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करण्यात बाबत
३) कामगार वर्गाकरिता आंदोलन करणे. कामगारांना, हमाल पेन्शन लागू करा. ५० वर्ष वयाची अट
४) बांधकाम विभाग विरोधात आंदोलन
५) शालेय पोषण आहार वर भर देणे
६) भरम साठ बिला संदर्भात एम एस ई बी वर आंदोलन करने
सदर बैठकीला आझाद समाज पार्टी आरमोरीचे तालुका अध्यक्ष ऋषी सहारे, पुरुषोत्तम मैद तालुका कार्याध्यक्ष, सुरेंद्र वासनिक ता.सचिव, शुभम पाटील ता. अध्यक्ष युवा आघाडी, स्वाती खोब्रागडे ता.महीला अध्यक्ष, नितीन भोवते शहर अध्यक्ष, पियूष वाकडे ता.उपाध्यक्ष युवा आघाडी, नितेश बगमारे, आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
दिनांक १४ सप्टेंबर 2024 शनिवारला झाडीपट्टी कलावंत संघटना गडचिरोली तालुका गडचिरोली तर्फे विदर्भस्तरीय गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक झाडपट्टी रंगभूमीवरील दादा कोंडके नावाने प्रसिद्ध असलेले झाडीपट्टीच्या कलाकारांच्या न्याय हक्कासाठी झटणारे पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सावसाकडे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी यांनी भूषविले प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक राजेश कात्रटवार शिवाजी महाविद्यालय गडचिरोली, सुरेंद्र गोंगले गटविकास अधिकारी गडचिरोली, आबाजी सावकार समर्थ, प्रवीण भाऊ मुक्तावरण, देवा शेडमाके, नवनाथजी धाबेकर हे उपस्थित होते. झाडीपट्टी कलावंत संघटनेचे सल्लागार दादा चुधरी ,संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र उपाध्याय ,उपाध्यक्ष सुनील चडगुलवार यांना मानाचा स्थान देण्यात आले , उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष जितेंद्र उपाध्याय, उपाध्यक्ष सुनील चडगुलवार, सचिव राजेंद्र बोबाटे व झाडीपट्टी कलावंत संघटना तालुका गडचिरोलीचे सर्व सभासद सदस्य यांच्यावतीने मान्यवरां चे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या , उद्घाटनिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या संघटनेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ गोवर्धन व सभासद आयशा अली यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सुनील चडगुलवार यांनी केले.
तर माणसात कला असावी, कलाकारांनी कलेसाठी जगाव व या कलेसाठी जगता जगता कलावंताने या कलेतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा असे प्रतिपादन प्रवीण भाऊ मुक्तावरण यांनी केले. झाडीपट्टीच्या रंगभूमीला दीडशे वर्षाचा इतिहास आहे पण झाडीपट्टीचा रंगभूमीला राज्यात फारसं महत्त्व दिले जात नाही. त्याला विविध कारणे आहेत तरी मला या झटपट्टीचा रंगभूमीने आकाशाला गवसनी घालून जिल्ह्याचे नाव लौकिक देशात करण्याची संधी दिली असली तरी मला वडील, काका, भाऊ यांच्याकडून पिढी जात कलावंताचा वारसा लाभला असला तरी मला सुर कधीच गवसला नाही. अशी खंत या गीत गायन स्पर्धेचे उद्घाटक पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यांनी व्यक्त केली. पद्मश्री च्या हस्ते या गीत गायन स्पर्धेच्या मंचावर झाडीपट्टी जेष्ठ कलावंत दादा चुधरी, ज्येष्ठ कलावंत सुनील चडगुलवार, ज्येष्ठ लेखक चुडाराम बल्लारपुरे, ज्येष्ठ नाट्य निर्माता आबाजी सावकार समर्थ यांचा शाल श्रीफळ मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व गडचिरोली तालुका झाडीपट्टी कलावंत संघटना जिल्हा गडचिरोली तर्फे पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
गीत गायन स्पर्धा सुरू होण्याअगोदर दिलीप मेश्राम यांनी गायक स्पर्धकांनी नाट्य संगीतच सादर करावे असे सांगून स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेत एकूण 43 स्पर्धकाची नोंद करण्यात आली आणि 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उत्कृष्ट संचालन सिद्धार्थ गोवर्धन, आयेशा अली, वर्षा गुरनुले, दिलीप मेश्राम यांनी केले या गीत गायन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दिवाकर बारसागडे, केवलजी बगमारे व संगीत शिक्षक संजय धात्रक यांनी परीक्षण करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
प्रथम क्रमांक श्याम शिंदे यांना रोख 5000 रुपये व प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. द्वितीय पारितोषिक अपर्णा दर्डे यांना रोख 3000 रुपये व प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांक कार्तिक मसराम यांना रोख 2000 रुपये व प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रोत्साहन बक्षीस एकूण तीन होते यात योगेश्वरी देऊरमले, राजू ठाकूर व हर्ष घ्यार यांना सुद्धा प्रशस्तीपत्र व सन्मानचित्र चिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर तिन्ही परीक्षकांचा मान सन्मानाने आदर करून त्यांना मंचावर स्थान देण्यात आला हा सर्व गीत गायनाचा कार्यक्रम सुरळीत चालण्यासाठी झाडीपट्टी कलावंत संघटनेचे सर्व कार्यकारिणी सभासद पदाधिकारी सदस्य यांनी खूप मेहनत घेतली.
या कार्यक्रमात नोंदणी विभाग भगवान गेडाम, सदानंद उईके, हेमंत कावळे, उमाजी भरले यांनी सांभाळला. तसेच हे कार्यक्रम सुरळीत व्हावे म्हणून वर्षा गुरनुले, उषाताई मुळे, प्रकाश मेश्राम मेश्राम, तुळशीराम उंदीरवाडे, वसंत चापले, राजू चिलगिलवार, नवीन शेंडे, विवेक दांगट, महेंद्र ठाकरे, टीकाराम सालोटकर तसेच संस्थेसाठी व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी करण्याचे कार्य प्रकाश लाडे यांनी केले होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विवेक मुन यांनी केले.
शिरपूर मार्गावर रात्री अपघात : सकाळी मृतावस्थेत आढळला
मोहटोला (किन्हाळा) : दुचाकीवरील चालकाचे सुटले व वाहन रस्त्यालगत पळसाच्या झाडावर आदळले. हा अपघात एवढा भीषण होता की, झाडाच्या फांद्या तुटून युवकावर पडल्या. यात गृहरक्षक दला (होमगार्ड) च्या जवानाचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, १४ सप्टेंबरच्या रात्री देसाईगंज तालुक्यातील मोहटोला (किन्हाळा) शिरपूर मार्गावर महाजन डोंगरी या परिसरात झाला. देवेंद्र श्यामराव देवरे (३५) मु. वासी ता. कुरखेडा असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तो कुरखेडा पोलिस ठाणे अंतर्गत गृहरक्षक दलाचा जवान होता. रविवारी सकाळी व्यायामाकरिता गेलेल्या
मोहटोला व विहीरगाव येथील युवकांना रस्त्यावर दुचाकीला उपघात झाल्याचे दिसून आले. या युवकांनी या अपघाताची माहिती देसाईगंज पोलिस स्टेशनला दिली. एमएच ३३, एल- ४००३ या क्रमांकाची दुचाकी घटनास्थळावर पडून होती. देसाईगंज पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आणि प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार राजेंद्र मोहुर्ले करीत आहेत.
सायंकाळी रहदारी होते बंद, रस्ता सामसूम मोहटोला- शिरपूर रस्ता घनदाट
जंगलातून गेलेला आहे. जंगलव्याप्त हा रस्ता असल्याने सायंकाळी ७ वाजेनंतर हा रस्ता रहदारीसाठी बंद होतो. येथून दुचाकीवाहनचालक सुद्धा रात्रीच्या सुमारास जात नाहीत.
एटापल्ली : झोपेची डुलकी आल्याने भरधाव चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले व वाहन थेट रस्त्यालगतच्या झाडावर आदळले. यात गंभीर जखमी झालेल्या वाहन मालकाचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. हा उपघात गुरुवारी मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास गट्टा मार्गावर तुमरगुंडा आलदंडी गावादरम्यान झाला.
रंजीत बर्वा (३५, रा. गोडेली, ता. एटापल्ली) असे अपघातात ठार झालेल्या वाहनमालकाचे नाव आहे. रंजीत बर्वा हे आपल्या चारचाकी वाहनाने चालकासोबत एटापल्लीवरून गोडेली गावी जात होते. गुरुवारी रात्री १:३० वाजता
वाहन चालकास झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील त्यांचे नियंत्रण सुटले व वाहन रस्त्यालगतच्या एका झाडावर आदळले. या अपघातात गाडी मालक रंजीत बर्वा हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी दुपारी रंजीत बर्वा यांचा मृत्यू झाला. सुदैवाने वाहन चालकास कुठलीही इजा झाली नाही.
वैरागड : कुरखेडा तालुक्याच्या सीमेलगत ठाण मांडून बसलेल्या रानटी हत्तींनी चार दिवसांपूर्वी आरमोरी तालुक्याकडे मोर्चा वळवला. पळसगाव, पाथरगोटा, कराडी जंगलातून हत्ती वैरागडच्या चुनबोडी परिसरात दाखल झाले आहेत. हत्तींनी पिकांमध्ये धुडगूस घालण्यास सुरुवात केल्याने येथील शेतकरी धास्तावले आहेत.
रानटी हत्तींचा कळप १३ सप्टेंबरला कराडीच्या डोंगरीच्या आसपास होता. त्यानंतर हा कळप कराडीच्या जंगलातून लगतच्या चुनबोडीच्या जंगलात आला. या भागातील शेतातील धानपिकांची नासधूस हत्ती करीत आहेत. हत्तीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्या व हत्तींचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वैरागड येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
मोका पंचनामे करणार
रानटी हत्तींमुळे ज्या शेतकऱ्यांच्या धानपिकांची नासधूस झाली आहे. त्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पोहोचून मोका पंचनामे करून वनविभागातर्फे नुकसानभरपाई दिली जाईल, अशीमाहिती वनरक्षक सचिन शेडमाके यांनी दिली.
गोंदिया: गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीने सर्कस मैदान, गोंदिया येथे एक भव्य कार्यकर्ता मेळावा आणि नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ आयोजित केला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचा काँग्रेस पक्षात औपचारिक प्रवेश, ज्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी अध्यक्षता केली. त्यांच्या सोबतच महाराष्ट्राचे प्रभारी रमेशजी चैन्नीथला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार, माजी मंत्री नितीन राऊत, शिवाजीराव मोघे, सुनील केदार, आणि नाना गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारंभात गडचिरोली-घिमुर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे आणि रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गोंदिया माजी आमदार दिलीप बनसोड, आमदार सहेसराम कोरोटे, विधानसभा अध्यक्ष हिनाताई कावरे, आमदार मधुभाऊ भगत, आमदार विवेक पटेल, काँग्रेस कमिटी गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई काळे, इसुलालजी भालेकर, बाबा कटरे, रुपेश टिकले, जितेंद्र कटरे, गप्पु गुप्ता, जितेश राणे, नीलम हलमारे आणि प्रमोद अबुले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी आपली हजेरी लावली.
कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळाले, आणि काँग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी ही एक नवी दिशा ठरली आहे. या सोहळ्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात नवीन ऊर्जा निर्माण झाली असून, आगामी काळात पक्षाची वाढ आणि विस्तारासाठी याचा मोठा उपयोग होईल, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जनसमुदायाने उत्साहपूर्ण वातावरणात सहभाग घेतला आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजकांचे अभिनंदन केले.
Sarkari Yojana 2024: रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. काही रेशन कार्डधारकांना 1 ऑक्टोबरपासून रेशन मिळणार नाही. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांना यापुढे रेशन दिले जाणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यात रेशन मिळणार नाही. तसेच 31 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी न करणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत अशा लाभार्थ्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाईल आणि त्यांची नावे योजनेतून वगळली जातील. त्यामुळे, जर तुमची ई-केवायसी अद्याप पूर्ण झाली नसेल, तर ती त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे.
रेशन मिळविण्यासाठी, ई-केवायसी प्रक्रियेत सर्व कुटुंब सदस्यांची बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक आहे. प्रत्येक रेशन कार्डधारकाने आपले आधार कार्ड जवळच्या स्वस्त धान्य दुकानात नेऊन ई-केवायसी करणे आवश्यक आहे. आधार लिंक झाल्यानंतरच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. ज्या व्यक्तींचे बोटांचे ठसे उपलब्ध नाहीत, त्यांच्यासाठी आयरीस मशीन वापरून ई-केवायसी केली जाईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारने हे आदेश लागू केल्यानंतर, प्रत्येक रेशन कार्डधारकासाठी ई-केवायसी अनिवार्य झाली आहे. जे लोक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना योजनेतून वगळण्यात येईल आणि त्यांचे रेशन कार्ड रद्द होईल.
सध्या राज्यभरात स्वस्त धान्य दुकानांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. जर तुम्ही अजूनही ई-केवायसी केलेली नसेल, तर ती त्वरित करून घ्या, अन्यथा तुम्हाला योजनेच्या फायद्यांपासून वंचित राहावे लागेल.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Wild Life: दुनिया में साँपों की बात हो और किंग कोबरा का नाम न लिया जाए, ऐसा हो नहीं सकता। ये विशाल और घातक साँप अपने जहरीले दंश से अपने शिकार को पलक झपकते ही मौत की नींद सुला देता है। लेकिन क्या आप जानते हैं कि किंग कोबरा के कुछ दुश्मन भी हैं, जो इस खतरनाक साँप से भी टक्कर लेने की हिम्मत रखते हैं? तो आइए जानते हैं उन 5 जानवरों के बारे में, जिन्हें किंग कोबरा का सबसे खतरनाक और कट्टर दुश्मन माना जाता है।
क्या आपने कभी सुना है कि नेवला और किंग कोबरा की लड़ाई में कौन जीतता है? नेवला किंग कोबरा का सबसे बड़ा दुश्मन माना जाता है। उसकी फुर्ती और आक्रामकता उसे किंग कोबरा के सामने खतरनाक प्रतिद्वंद्वी बनाती है। नेवला किंग कोबरा के जहरीले दंश से नहीं डरता और उससे मुठभेड़ करने के लिए हमेशा तैयार रहता है। इसकी लड़ाई को देखना किसी रोमांचक मुकाबले से कम नहीं होता।
बिज्जू को "निडर शिकारी" कहा जाता है और इसका कारण है इसकी ताकत और आक्रमकता। यह शिकारी किंग कोबरा जैसे जहरीले सांपों से लड़ने में माहिर है। बिज्जू की मोटी त्वचा और तेज पंजे उसे किसी भी सांप के खिलाफ बेहद प्रभावी बनाते हैं। बिज्जू के बारे में कहा जाता है कि वो किसी भी सांप को कुछ ही मिनटों में धूल चटा देता है।
आसमान का राजा, ईगल, किंग कोबरा के लिए सबसे खतरनाक दुश्मनों में से एक है। ईगल अपनी तेज़ उड़ान और शक्तिशाली पंजों से किंग कोबरा पर झपटता है और उसे एक ही बार में जकड़ लेता है। उसकी तेज नज़र और अद्भुत शिकारी क्षमता उसे इस घातक सांप के लिए एक बड़ा खतरा बनाती है।
किंग कोबरा का एक और हवाई दुश्मन है बाज। उसकी तीखी नज़र और बेमिसाल उड़ान उसे किंग कोबरा का शिकार करने में मदद करती हैं। बाज इतनी तेजी से हमला करता है कि किंग कोबरा को संभलने का मौका तक नहीं मिलता। कुछ ही पलों में बाज उसे उठा लेता है और उसे अपना शिकार बना लेता है।
यह अनोखा पक्षी किंग कोबरा जैसे खतरनाक साँपों से लड़ने में माहिर है। इसकी लंबी टाँगें और मजबूत चोंच इसे किंग कोबरा के खिलाफ एक शक्तिशाली दुश्मन बनाती हैं। सेक्रेटरी पक्षी को लेकर कहा जाता है कि यह सांपों को मारने के लिए अपनी तेज़ चोंच का इस्तेमाल करता है और इस प्रक्रिया में वह सांपों के लिए जानलेवा साबित होता है।
Indian Navy Recruitment 2024: अगर आप भारतीय नौसेना में ऑफिसर बनने का सपना देख रहे हैं, तो आपके लिए एक बेहतरीन अवसर आ गया है। भारतीय नौसेना ने शॉर्ट सर्विस कमीशन (SSC) जून 2025 के तहत कई महत्वपूर्ण पदों पर भर्ती का आधिकारिक नोटिफिकेशन जारी किया है। इस बार नेवी जनरल सर्विस, एयर ट्रैफिक कंट्रोल, पायलट सहित विभिन्न पदों पर नियुक्तियां की जाएंगी।
आवेदन की प्रक्रिया 14 सितंबर 2024 से शुरू हो रही है और रजिस्ट्रेशन की अंतिम तिथि 29 सितंबर 2024 है। इच्छुक उम्मीदवार भारतीय नौसेना की आधिकारिक वेबसाइट joinindiannavy.gov.in पर जाकर आवेदन कर सकते हैं।
इस भर्ती के लिए महिला और पुरुष दोनों अभ्यर्थी आवेदन कर सकते हैं। आवेदन करने के लिए उम्मीदवारों के पास किसी मान्यता प्राप्त विश्वविद्यालय से BE/B.Tech/ MSc/ इलेक्ट्रॉनिक्स और फिजिक्स में मास्टर की डिग्री होनी चाहिए, जिसमें न्यूनतम 60 प्रतिशत अंक होने चाहिए। सिर्फ अविवाहित अभ्यर्थी इस भर्ती के लिए योग्य होंगे।
जिन उम्मीदवारों का जन्म 02 जुलाई 2000 से 01 जनवरी 2006 के बीच हुआ हो, वे आवेदन कर सकते हैं। कुछ पदों के लिए यह सीमा 02 जुलाई 2001 से 01 जुलाई 2004 भी हो सकती है।
तो दोस्तों आपको भी ये जानकारी पसंद आई हो तो अपने दोस्तों जरुर शेयर करें ताकि उन्हें भी इस जानकारी का लाभ मिल सके.
ऐसे ही जानकारी जानने के लिए हमारे WhatsApp Group को जॉइन करें जॉइन करने के लिए निचे WhatsApp बटन पर क्लिक करे.