दिल्ली/(22) : संसद में आज पेश केंद्रीय बजट अपने पुराने ढर्रे पर कुछ मुठ्ठी भर अमीर व धन्नासेठों को छोडकर, देश के गरीबों, बेरोजगारों,किसानों,महिलांना,मेहनतकशों,वंचितों व उपेक्षित बहुजनों के त्रस्त जीवन से मुक्ति हेतु 'अच्छे दिन' की उम्मीदों वाला कम बल्कि उन्हे मायुस करने वाला ज्यादा! देश में छाई जबरदस्त गरीबी, बेरोजगारी,महंगाई पिछडा़पन तथा यहा के 125 करोड से अधिक कमजोर तबकों के उत्थान व उनके लिए जरुरी बुनियादी सुविधाओं के प्रति इस नई सरकार में भी अपेक्षित सुधारवादी नीति व नीयत का अभाव! बजट में ऐसे प्रावधानों से क्या लोगों का जीवन खुश व खुशहाल हो पाएगा ? देश का विकास व लोगों का उत्थान ऑकड़ों के भुल भुलैया वाला न हो , बल्कि लोंगों को त्रस्त जीवन से मुक्ति के लिए रोजगार के अवसर जेब में खर्च के लिए पैसे/आमदनी जैसी बुनियादी तरक्की सभी को मिलकर महसुस भी हो! रेलवे का विकास भी अति - जरुरी ! सरकार बीएसपी सरकार की तरह हर हाथ को काम दे !
राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षातर्फे सिरोंचात भाजप सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन
सिरोंचा :- केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेत भरीव अशी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही व निधी वाटपात सुद्धा काहीच दिले नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे सिरोंचा निषेध आंदोलन करण्यात आले
देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला.अर्थसंकल्प देशाचा होता पण महाराष्ट्र देशातच आहे की देशाबाहेर असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे.या अर्थसंकल्पात आज पासून सुरू होणाऱ्या जाहिरात बाजीसाठी विविध योजना आहेत, पण आपल्या महाराष्ट्रासाठी काही ठोस निधी सोडा पण इतर राज्याप्रमाणे थोडेफार जरी दिले असते तर समाधान मानले असते. परंतु लोकसभा निवडणुकीत एन. डी. ए. सरकारला आलेल्या कमी जागा मुळे महाराष्ट्रातील जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागले अशी भाजपची प्रवृत्ती येथून स्पष्ट होत आहे.आंध्र प्रदेश, बिहार व देशातील इतर राज्यांना दिलेल्या मदतीवर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राला अर्थसंकल्पात- २०२४ मधून काहीही मिळालेले नाही.हे त्रिवार सत्य आहे.
महाराष्ट्रातील जनता ही स्वाभिमानी असून आपल्यावरील अन्याय कदापीही सहन करणार नाही. राज्यातील जनतेच्या मनातील रोष आणि भावना आपण या आंदोलना द्वारे मांडून भाजप पक्षाविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला आहे, याकरिता आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गाण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सिरोंचा मुख्यालयात बस स्टँड चौक येथे "अर्थसंकल्पात एकच दोष, महाराष्ट्रात रोष, महाराष्ट्रात रोष" असे नारेबाजी करत आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे,
त्यावेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस चोक्कामवार, तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला, सचिव - विनोद नायडू,शहर अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष - सलमान शेख, कार्यकर्ते - राजू मूलकला, उदय मूलकला, गणेश संड्रा, आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहेरी : मागील ५-६ दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली.अतिवृष्टीने अहेरी विधानसभा क्षेत्रातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी शासनाकडे केली आहे.अहेरी तालुक्यातील अतिवृष्टीने अनेक मार्ग ठप्प पडले होते.
काहींच्या घरात तर काहींच्या दुकानात पाणी शिरले,तसेच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून असल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान झाले.याची दखल घेत आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्याचा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
कंत्राटदाराच्या चुकीमुळे सती नदीवरील पूल वाहून गेला - खा.डॉ नामदेव किरसान
कुरखेडा:-
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील पूल कंत्राटदाराच्या चुकीमुळे वाहून गेला आहे असा सनसनाटी आरोप गडचिरोली - चिमुर निर्वाचन क्षेत्राचे खा. डॉ.नामदेव किरसान यांनी केला आहे
प्रत्यक्षात सती नदीवरील वाहुन गेलेल्या पुलाची पाहणी करताना खासदार गडचिरोली-चीमुर लोकसभा क्षेत्र डॉ.नामदेव किरसान यांनी यावेळी प्रशासकीय कर्मचाऱ्यांना निर्देश दिले की शाळेंत येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेसची व्यवस्था करण्यात यावी व आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नदीच्या पलीकडे टेन्ट उभारून डॉक्टरची टीम व ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात यावी.
यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस कमिटी गडचिरोली वामनराव सावसाकडे, जिल्हाध्यक्ष शिवसेना सुरेंद्रभाऊ चंदेल, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी कुरखेडा जीवन पाटील नाट, सामाजिक कार्यकर्ता रामदासजी मसराम, माजी जिल्हा परिषद सदस्य जयंत पाटील हरडे, नीताराम कुमरे, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी वडसा राजेंद्र बुल्ले, तालुका अध्यक्ष कुरखेडा आम आदमी पार्टी ईश्वर ठाकरे, नाशिर हासमि, मुनेश्वर बोरकर, मुजफ्फर शेख, गिरधर तीतराम, प्रभाकर तुलावी, छगन शेडमाके, नदीम नाथांनी, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल एलटीवार पिकु बावणे, मोहित अत्रे, लीलाधर भरे सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक सम्पन्न
गडचिरोली :-
राज्यात विधानसभा निवडणूकाचे वारे वाहू लागले असून आगामी विधानसभा निवडणूकीच्या पूर्वतयारी करीता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक, आमदार अभिजीत भाऊ वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रामुख्याने गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आम. आनंदराव गेडाम, माजी आम. पेंटारामजी तलांडी उपस्थित होते. तसेच माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, मनोज अग्रवाल, राजेंद्र बुल्ले, प्रमोद भगत, प्रशांत कोराम, डॉ. अब्दुल हकीम, सतीश जवाजी, दत्तात्रय खरवडे, दामदेव मंडलवार, सुनील चडगुलवार, वामनराव सावसाकडे, राजेश ठाकूर, कल्पनाताई नंदेश्वर, सोनलताई कोवे, रजनीकांत मोटघरे, राकेश रत्नावार, लालाजी सातपुते, अनिल कोठारे, शँकरराव सालोटकर, हरबाजी मोरे, केसरी पा. उसेंडी मंगलाताई कोवे, पुष्पलताताई कुमरे, पुष्पाताई कुमरे, रिताताई गोवर्धन, यशवंत हलामी, संदेशाताई, विद्याताई दुग्गा, वैशालीताई कोमलकर, मंजूताई आत्राम, आशाताई वेलादि, मालताताई पुढो, प्रीती बारसागडे,आचल चलकलवार, रजनी नन्नेवार, रवींद्र चलाख, शिवराम कुंभरे, वसंत चलाख,स्वप्निल बेहरे, नीलकंठ गोहने, विनोद कुंभरे, मोहन मस्के, अनिल किरमे, खुशाल कुकुडे, हर्ष भांडेकर, रमेश कोठारे, दिवाकर निसार, ढीवरू मेश्राम, नेताजी गावतुरे, नीलकंठ निखाडे, मनोज बोरकर, मोरे साहेब, सुभाष कोठारे, राजाराम ठाकरे, मिलिंद बारसागडे, पुरुषोत्तम सिडाम, जीवनदास मेश्राम, सह सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खा.डॉ.नामदेव किरसान यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी यांची घेतली भेट
गडचिरोली :: जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी संजय दैने यांचे सोबत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली व कामाचा आढावा घेतला. यावेळी आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुसी सिंग, शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनु. जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, नदीम नाथानी योगेंद्र झंजाळ उपस्थित होते.
बैठकी दरम्यान आस्टी -सिरोंचा महामार्गाचे काम जलद गतीने करने, ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहेत त्या ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देणे, शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता नियमित बससेवा पूरविणे
या सारख्या इतर विकासात्मक कामाच्या दृष्टीने आणि मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापण च्या संदर्भात खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आढावा घेऊन आवश्यक त्या सुविधा तातकाळ पूरविण्याच्या सूचना केल्या.
जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी यांचे स
गडचिरोली :: जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी संजय दैने यांचे सोबत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली व कामाचा आढावा घेतले. यावेळी आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुसी सिंग, शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनु. जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, नदीम नाथानी योगेंद्र झंजाळ उपस्थित होते.
बैठकी दरम्यान आस्टी -सिरोंचा महामार्गाचे काम जलद गतीने करने, ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहेत त्या ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देणे, शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता नियमित बससेवा पूरविणे
या सारख्या इतर विकासात्मक कामाच्या दृष्टीने आणि मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापण च्या संदर्भात खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आढावा घेऊन आवश्यक त्या सुविधा तातकाळ पूरविण्याच्या सूचना केल्या.
गडचिरोली : पहिल्याच पावसात जिल्ह्यातील अनेक भागातील रस्ते वाहून गेले. राष्ट्रीय महामार्गाची कामे अपूर्ण आहेत. सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झालेले आहे. आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असताना पालकमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे या समस्या सोडविण्यासाठी वेळ नाही.
केवळ उद्योग आणि उद्योजकांसाठी ते उपलब्ध असतात. मग Gadchiroli मधील जनतेने जावे तरी कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसने जिल्ह्यातील असुविधेबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे.
उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेतल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावणारे किमान प्रश्न तरी सुटतील अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात होती.
Devendra Fadnavis यांनी वेळोवेळी आपल्या भाषणातून गडचिरोली शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा असल्याचे सांगितले. जिल्ह्यात प्रस्तावित आणि सुरु असलेले लोहखनिज प्रकल्प म्हणजे Gadchiroli चा विकास असे चित्र रंगाविण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे.
Devendra Fadnavis यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न कायम आहे. कित्येकदा आढावा बैठकीत हा प्रश्न येतो त्यावर ते अधिकाऱ्यांना खडसावतात पण परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
दक्षिण Gadchiroli ला जोडणारा आष्टी - आलापल्ली - सिरोंचा आणि आलापल्ली - भामरागड महामार्ग पहिल्याच पावसात ठप्प झाला.
मागील ४ वर्षापासून या महामार्गांची कामे सुरूच आहे. २ दिवसांपूर्वी एका गर्भावती महिलेला JCB मध्ये बसून नाला ओलांडावा लागला. यावर राज्यभर चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी एका ४ वर्षाच्या चिमुकल्याला रुग्णवाहिकेअभावी जीव गमवावा लागला.
सामान्य नारीकांना या मार्गाने प्रवास करू शकत नाहीत. जी कामे झालेली आहे, त्यांचा सुमार दर्जा प्रत्येक पावसात उघडा पडतो. सिरोंचा महामार्ग तर दरवेळेसच बंद होतो. या मार्गांवर अपघाता मध्ये तर शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला. तरी पण मार्ग काही पूर्ण झाला नाही.
यावर पालकमंत्री कधीच काही बोलत नाहीत. त्यांना केवळ उद्योग आणि लोहखनिज दिसतात. सामान्य जनतेचे होत असलेले हाल दिसत नाही का. काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी अशी टीका केली आहे.
निकृष्ट बांधकाम, रस्ते आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर
२ दिवस झालेल्या पावसाने जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर भागात अनेक रस्ते वाहून गेले आहे. भामरागड तालुक्यातील रस्त्याचे बांधकाम तर काही महिन्यातच उखडताना दिसून आले.
जारावंडी ते पुढे छत्तीसगड जाणाऱ्या मार्गांवर मोठे मोठे भागदाड पडले आहेत. आलापल्ली ते सिरोंचा हा महामार्ग आहे की गावातील रस्ता हेच कळायला मार्ग नाही. भामरागड महामार्गाचे बांधकाम त्याहूनही निकृष्ट आहे. अधिकारी यावर बोलण्यासाठी तयार नाही.
नव्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील यासाठी वेळ नाही. आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. अशा विकट पारिस्थितीतही पालकमंत्री जिल्ह्यात वेळ देत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.
गडचिरोली:- बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्याची कार्यकारिणी गठित करण्यात आली .पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ही तयारी करण्यात आली.
डोमा गेडाम जिल्हा प्रभारी, जनार्दन ताकसांडे सहाय्यक जिल्हा प्रभारी, प्रमोद बांबोळे लोकसभा प्रभारी, अमर खंडारे जिल्हाध्यक्ष, शांतीलाल लाडे जिल्हा उपाध्यक्ष, खेमचंद इंदूरकर महासचिव , रमेश उईके सचिव, ज्ञानेश्वर मुंजमकर संघटक ,शंकर आलोने उपाध्यक्ष , मनोहर पोटावी उपाध्यक्ष ,श्रावण झाडे सहसचिव, प्रमोद राऊत मीडिया प्रभारी , तुळशीराम सहारे कार्यकारी अध्यक्ष , किशोर मेश्राम सदस्य अशा प्रकारे कार्यकारिणी गठित करण्यात आली .तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी शंकु पोटावी , डॉक्टर कन्नाके , इंजिनीयर सुरेश मडावी व अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी रमेश उईके यांची नावे पार्टीतर्फे निवडणूक लढविण्यासाठी पुढे आली आहेत. या सभेचे संचालन व आभार प्रदर्शन भोजराज कान्हेकर बामसेफचे जिल्हाध्यक्ष यांनी केले.बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्याची कार्यकारिणी गठित करण्यात आली .पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ही तयारी करण्यात आली.
डोमा गेडाम जिल्हा प्रभारी, जनार्दन ताकसांडे सहाय्यक जिल्हा प्रभारी, प्रमोद बांबोळे लोकसभा प्रभारी, अमर खंडारे जिल्हाध्यक्ष, शांतीलाल लाडे जिल्हा उपाध्यक्ष, खेमचंद इंदूरकर महासचिव , रमेश उईके सचिव, ज्ञानेश्वर मुंजमकर संघटक ,शंकर आलोने उपाध्यक्ष , मनोहर पोटावी उपाध्यक्ष ,श्रावण झाडे सहसचिव, प्रमोद राऊत मीडिया प्रभारी , तुळशीराम सहारे कार्यकारी अध्यक्ष , किशोर मेश्राम सदस्य अशा प्रकारे कार्यकारिणी गठित करण्यात आली .तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी शंकु पोटावी , डॉक्टर कन्नाके , इंजिनीयर सुरेश मडावी व अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी रमेश उईके यांची नावे पार्टीतर्फे निवडणूक लढविण्यासाठी पुढे आली आहेत. या सभेचे संचालन व आभार प्रदर्शन भोजराज कान्हेकर बामसेफचे जिल्हाध्यक्ष यांनी केले.
चिमूर:-
चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ सतिश वारजूकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून युवक काँग्रेस चिमूर विधानसभा उपाध्यक्ष राकेश साठोने यांच्या नेतृत्वात शुक्रवारला चिमूर येथील तालुका कॉग्रेस कार्यालयात चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सरचिटनीस गजानन बुटके, तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष डॉ.विजय गावंडे पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील गुरुदेव वार्ड, वाल्मिक चौक येथील युवकांनी काँगेस पक्षाचे दुपट्टे घालुन प्रवेश घेतला आहे.
दरम्यान सुरज हेमके,चेतन चाचरे,अजय मोहीनकर, कुनाल नागपूरे, भारत मोहीनकर, नवनित गोटे, किरण हेमके ,पवन सातपुते, सुमित सातपुते,सांरग मामीडवार, अमित सातपुते, राजू डांगे, गणेश दिघोरी आदी युवकांनी कॉग्रेस पक्षात प्रेवश केला.
यावेळी माजी नगरसेवक विनोद ढाकूनकर, कॉग्रेस जेष्ठनेते विवेक कापसे,मिडिया प्रमुख पप्पूभाई शेख, राकेश साटोने, अक्षय लांजेवार ,श्रीकांत गेडाम आदी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
THE GREAT LEDAR MP RAMJI GAUTAM (BSP) :- महिने में दो दिन और साल के चौबीस दिन घर जाते है, और साल के 341 दिन और रात बीएसपी मिशन के लिए कड़ी मेहनत करनेवाला मिशनरी नेता !
मुंबई/17:- माननीय. सांसद रामजी गौतम बसपा के महान मिशनरी नेता: बलिदानी नेता जो महीने में दो दिन और साल में केवल चौबीस दिन घर जाते हैं! बसपा नेतृत्व के भरोसेमंद साथी, वह सात राज्यों के प्रभारी हैं, उन्हें 2024-25 के लोकसभा चुनावों के बाद महाराष्ट्र राज्य का प्रभारी बनाया गया है! महाराष्ट्र राज्य में बसपा की चालीस वर्षों की राजनीतिक स्थिति से बसपा नेतृत्व में भारी निराशा है, भले ही फुले शाहू अम्बेडकर आंदोलन का उद्गम स्थल बसपा ही क्यों न हो, राजनीतिक सत्ता से दूर रहने के कारणों पर गहन मंथन के बाद बीएसपी, मा. सांसद रामजी गौतम को महाराष्ट्र की जिम्मेदारी दी गई है, पहले सात राज्यों की जिम्मेदारी दी गई है! इसके कारण उन्हें अपने निजी पारिवारिक जीवन में काफी परेशानियों का सामना करना पड़ता है, घर के लोग उनकी व्यस्त जिंदगी से नाराजगी दिखाते हैं, इस कारण मेरा बच्चा बात नहीं करता उन्हें अपने बच्चों को स्कूल से दूर देखने स्कूल के बाहार खड्डा रखना पडता है,इस के लिए दो दिनों के लिए घर जाना पड़ता है । निजी जिवन मैनें खो दिया, उन्होंने ऐसा जीवन फुले शाहू अम्बेडकर जिन्होंने मिशन मिशन में काम करने के लिए अपना निस्वार्थ जीवन बिताया। सांसद रामजी गौतम साहब कहते हैं जब मैं अपने समुदाय के लोगों को देखता हूं तो उन्हें मान सम्मान नहीं मिलता है, हमारी महिलाओं और लड़कियों के साथ बलात्कार होते है, हाल ही में महाराष्ट्र के सोलापुर जिले में! कितने लोग जानते हैं, नौवीं कक्षा की एक दलित लड़की के साथ बलात्कार किया गया और उसकी जगह काटकर उसे प्रताड़ित किया गया! लेकिन आज भी हर दिन हमारे समाज पर अन्याय अत्याचार होते रहते है, हम जैसे लोग इसके लिए नहीं लड़ेंगे, कौन लड़ेगा और हमारी बहनजी कहती है कि निराश मत हो, राजनीति नहीं चलती, सत्ता नहीं आती, लेकिन हमारे समाज के लिए काम करते रहना हैं. फुले - शाहू- अंबेडकर-कांशीराम मिशन रुकनी नहीं चाहिए, फिर से हम सब भूलकर काम में लग जाते हैं! सात राज्यों में काम करने के लिए मुझे प्रभारी बनाके भेजा गया ! लेकिन जब मुझे महाराष्ट्र की धरती पर भेजा गया और बहनजी ने मुझे महाराष्ट्र का प्रभारी बना दिया! तब मुझे बहुत गर्व महसूस हुआ, कि डॉ. बाबासाहेब अम्बेडकर साहब की कर्म भूमि पर काम करने का मौका मिला और हमारी प्रेरणा श्रीमान कांशीराम साहब की भी कर्म भूमि मानी जाती है, ऐसी भूमि पर मुझे का करने का मौका मिला है मुझे खुद पर गर्व महसूस हो रहा है, कुछ करने का मौका मिला है! और मैं मेरा काम अपनी पूरी ताकत से करूंगा! 40 साल में जो नहीं हुआ वो इतिहास बनेगा, अगर आप महाराष्ट्र की जनता का साथ चाहिए और उन पर भरोसा दिखायेंगे तो मैं जरूर पूरी कोशिश करूंगा, अगर मुझपर मेरे कामपर विश्वास नहीं है तो अभी बताओ, मैं महाराष्ट्र छोड़ दूंगा आजतक महाराष्ट्र लोकसभा चुनाव और महाराष्ट्र के अबतक की घटनाओं मेरा कोई योगदान नहीं था! क्योंकी अबतक यहा काम करनेवाले प्रभारी दुसरे लोग थे, एकपल ऐसा लगा की सब छोडकर चला जाऊ लेकीन सामने पढ़ी किताब में मा कांशीराम साहाब का सायकल स्वार फोटो देखा नहीं मुझे संघर्ष करना है, लेकीन आप बताये और अपनी बहनजी से कहूंगा कि महाराष्ट्र का युनिट बंद कर दे! क्या ये आप चाहते है, इसपर महाराष्ट्र प्रदेश के सभी पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने रामजी गौतम साहब का समर्थन करके यह विश्वास दिया कि हम उनके साथ हैं, माननीय. सांसद रामजी गौतम साहब के फुले - शाहू - अंबेडकर- कांशीराम मिशन के जुनुन को देखने के बाद सभी पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं में जोश बढ़ गया! और उनके प्रति सम्मान बढ़ गया! ऐसा निस्वार्थ नेतृत्व और निस्वार्थ नेता जो महिने में दो दिन और साल के चौबीस दिन घर जाता है, और साल के 341 दिन और रात बीएसपी मिशन के लिए कड़ी मेहनत करता है! इसलिए हमारे बुज़ुर्ग कह गए, कि घटनाएँ चाहे जो भी हों, भविष्य में इतिहास बन जाती हैं! मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)
मनुष्य को अपनी मूलभूत आवश्यकताओं की पूर्ति के लिए आवश्यक प्रयास करना चाहिए , साथ ही साथ समाज के अन्य कमजोर लोगों को समाज के कष्टों के प्रति जागरूक रहते हुए उनकी समस्याओं एवं मूलभूत सुविधाओं के लिए सदैव प्रयासरत रहना चाहिए। लोगों के एक जिम्मेदार प्रतिनिधि के रूप में कार्य करते हुए, समाज के कमजोर वर्गों के सपनों को साकार करना और उनके विकास को बढ़ावा देना ही लोगों का सच्चा प्रतिनिधित्व है, यह बात विपक्ष के नेता और ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र के विधायक विजय वडेट्टीवार ने कही। वे सांवली में सकल ढीवर समाज द्वारा आयोजित सार्वजनिक अभिनंदन समारोह में सत्कारकर्ता के रूप में बोल रहे थे।
पूर्व जिला परिषद निर्माण सभापति दिनेश चिटनुरवार, पूर्व जिला परिषद सदस्य यशवंत ताड़म, तालुका कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नितिन गोहने, विमुक्त जाति, भटक्य जमाती सेल के जिला अध्यक्ष और पूर्व प. एस.अध्यक्ष विजय कोरेवार, पूर्व पं.स. स्पीकर राकेश गद्दामवार, कांग्रेस शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, शहर अध्यक्ष लता लाकड़े, उप शहर अध्यक्ष संदीप पुण्यपवार, कांग्रेस महिला अघाड़ी तालुका अध्यक्ष उषा भोयर, शहर अध्यक्ष भारती चौधरी, विमुक्त जाति, भटक्य जमाती सेल अध्यक्ष हरिदास मेश्राम, युवा कांग्रेस तालुका अध्यक्ष किशोर करदे , शहर अध्यक्ष अमरदीप कोनपट्टीवार और कांग्रेस पार्टी के सभी प्रकोष्ठों के पदाधिकारी, नगरसेवक, ग्राम कांग्रेस कमेटी के पदाधिकारी और कार्यकर्ता और अधिकांश नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे।
इस मौके पर आगे बोलते हुए विपक्ष के नेता और ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र के विधायक विजय वडेट्टीवार ने कहा कि महाविकास अघाड़ी सरकार के ढाई साल के कार्यकाल में दो साल कोरोना महामारी की चपेट में गुजरे. उसके बाद भी महाविकास अघाड़ी सरकार समाज के लिए कई उपयोगी योजनाएं लेकर आई। जब मैं बहुजन कल्याण मंत्री था, तब मैंने समाज में विमुक्त जातियों और घुमंतू जनजातियों के कमजोर वर्गों की समस्याओं को ध्यान में रखते हुए यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना लागू की थी। और प्रदेश में कई लोगों को उनका हक का घर मिला। लेकिन सरकार के जाते ही नई सरकार ने इस योजना की अनदेखी कर दी. इसलिए, जब हम विपक्ष में थे, तब भी हमने उसी उत्साह के साथ लोगों की समस्याओं का समाधान किया और आज अकेले ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र में 3493 घर स्वीकृत किए। इसमें ग्राम स्तर पर हमारे कांग्रेस पदाधिकारियों, कार्यकर्ताओं और प्रतिनिधियों की सफलता का अनुसरण किया गया है और जनसेवा के कार्य निरंतर जारी रहेंगे।
इसके साथ ही ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र में सिंचाई क्रांति आई, विकास कार्य हुए, आम लोगों की समस्याओं का समाधान हुआ और क्षेत्र के विकास के लिए हमने जो प्रयास किए और कमजोरों के आंसू पोंछने का काम किया वह सार्थक हुआ। . उन्होंने यह भी कहा कि मैं इससे पूरी तरह संतुष्ट हूं. वहीं इस मौके पर उन्होंने बाकी लाभार्थियों का भी सपना पूरा करने का आश्वासन दिया. इस अवसर पर अकेले सावली तालुका में 2365 मकानों की मंजूरी मिलने पर विपक्षी नेता विजय वडेट्टीवार का सकल धीवर समाज तालुका सावली की ओर से सार्वजनिक अभिनंदन किया गया.
विपक्ष के नेता और ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र के विधायक विजय वडेट्टीवार के निरंतर अनुवर्ती और प्रशासनिक स्तर पर किए गए प्रयासों से हजारों विमुक्त जातियों और घुमंतू जनजातियों के रूप में तालुका में घरकुल की सफलता के बारे में राय है कि विमुक्त जातियां एवं घुमंतू जनजातियों को विकास की नई दिशा मिली है यह विचार जमाती प्रकोष्ठ के जिला अध्यक्ष विजय कोरेवार ने अपने उद्बोधन में व्यक्त किये।
कार्यक्रम का संचालन प्रवीण गेडाम, प्रस्तावित तालुका कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नितिन गोहाने ने किया. कार्यक्रम के दौरान सावली तालुक के हजारों नागरिक और लाभार्थी उपस्थित थे।
Warora News :- दिनांक १५ जुलै २०२४ रोजी Aam Aadmi Party चे जिल्हा उपाध्यक्ष तथा Warora भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी गट विकास अधिकारी वरोरा यांची भेट घेतली.
बोर्डा येथील जिल्हा परिषद शाळा गेल्या 7 वर्षा पासुन गैररित्या किरायाने दिल्या बद्दल चा गंभीर विषय काही दिवसा अगोदर Aam Aadmi Party च्या माध्यमातून उघडकीस आला होता.
पण या विषयावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाहीत व कोणत्याही पद्धतीची कोणत्याही व्यक्ती वर कार्यवाही करण्यात आली नाही.
गेल्या ७ वर्षा पासुन बेकायदेशीररित्या जिल्हा परिषद शाळा ही एका डेकोरेशन वाल्याला किरायाने देण्यात आली. याबाबत गटशिक्षण अधिकारी यांना माहीत असून सुद्धा त्यांनी यावर कारवाही केली नाही.
बोर्डा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व बोर्डा गावातील सरपंच यांनी मिळून गैरप्रकारे ठराव घेऊन संगनमत करून त्या डेकोरेशन वाल्याला ७ वर्षासाठी शाळा किरयाणे देण्यात आली आणि त्या शाळेत गैर प्रकारे एक दहावी मधे शिकणारा १५ वर्षाचा मुलगा तिथे मुलाना शिकवत होता.
त्या मुलाकडून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली तर याचे जबाबदार कोण असणार असा प्रश्न गट.वी. अधिकारी समोर विचारण्यात आले व त्यांना सांगितले की, इथे कुठेतरी शाळा शिकणारा मुलांच्या भविष्य सोबत खेळण्याचे काम सुरू झालेलं आहे.
यावर तत्काळ लक्ष केंद्रित करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गटविकास अधिकारी यांना निवेदना द्वारे करण्यात आले. यावेळी Aam Aadmi Party चे जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, जिल्हा सहसचिव सोनल पाटील, वरोरा तालुका उपाध्यक्ष अमोल पिंपळशेंडे, बंटी खडके व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा :- Police Bharti :- ७००० पदांसाठी राज्यात पुन्हा पोलीस भरती
अधिक वाचा :- Warora News :- वरोरा मध्ये पुन्हा एकदा झाला अपघात
अधिक वाचा :- Today Horoscope :- १६ जुलै २०२४ ; मित्रांच्या भेटीगाठी होतील, हा एक छोटा प्रवास संभवतो
अधिक वाचा :- "भगवान जगन्नाथ ने एहसान चुकाया": ट्रम्प को भगवान जगन्नाथ का आशीर्वाद प्राप्त है।
अधिक वाचा :- Religious News :- ४६ साल पहले जब पुरी में जगन्नाथ मंदिर के कपाट खुले तो क्या मिला?
अधिक वाचा :- Chandrapur News :- रस्त्यावर उभ्या ट्रकला दुचाकीलाची धडक २ जनचा जगीच मृत्यु
अधिक वाचा :- Entertainment News :- अंबानी विवाह समारोह के पीछे की कहानी
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
राहुल विरुद्ध भाजप: माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या रॅलीदरम्यान भाजपने राहुल गांधींवर हल्लाबोल केला. यादरम्यान भाजपचे आयटी प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, हे राहुल गांधींचे फसवे शब्द आहेत.
राहुल विरुद्ध भाजपा: पेनसिल्व्हेनियातील रॅलीदरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाल्याच्या घटनेवरून भाजपने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात हिंसेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्याच वेळी, राहुल गांधींनी ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केल्यानंतर, भाजपचे आयटी प्रमुख अमित मालवीय म्हणाले की हे 'राहुल गांधींचे कपटी शब्द' आहेत
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल राहुल गांधी यांनी रविवारी तीव्र चिंता व्यक्त केली. अशा कृत्यांचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले की, तिसऱ्यांदा अपयशी ठरलेल्या राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात हिंसाचाराला प्रोत्साहन आणि समर्थन दिले आहे, ज्यामुळे ते अनेकदा निवडणुका हरले आहेत.
भारत हे विसरू शकत नाही - अमित मालवीय
अमित मालवीय पुढे म्हणाले की, पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर अडकला तेव्हा पंजाब पोलिसांनी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पंजाब पोलिसांनी जाणूनबुजून त्यांच्या सुरक्षेशी तडजोड केली होती हे भारत कसे विसरेल.
राहुल यांनीही पंतप्रधान मोदींविरोधात ‘हुकूमशहा’ वक्तव्य केले
भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अनेकवेळा पंतप्रधान मोदींना हुकूमशहा म्हणत त्यांच्याविरोधात वक्तव्ये केली आहेत. जसे डेमोक्रॅटिक नेते आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी ट्रम्प यांच्यासोबत केले. त्यांच्याविरोधात द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोपही ट्रम्प यांच्या अनेक समर्थकांनी केला आहे. अमित मालवीय, दुसऱ्या एका पोस्टमध्ये
अमेरिकेत वंशाप्रमाणेच भारतीय समाजात तेढ निर्माण करण्यासाठी जातीलाही शस्त्र बनवण्यात आल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर विरोधकांना सैतान म्हणणे आणि त्यांना हुकूमशहा म्हणणे हाही योगायोग नाही.
👉बुजुर्गो को प्रदेश के तीर्थ स्थल भी दिखाएं जायेंगे
👉युवाओं को प्रदेश की पुरा-संपदा और प्रसिद्ध स्थानों से करवाएं परिचित
👉मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना के क्रियान्वयन की हुई समीक्षा
भोपाल/बालाघाट :-
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ने कहा है कि प्रदेश के वरिष्ठ नागरिकों को देश के प्रसिद्ध तीर्थ स्थलों के साथ ही मध्यप्रदेश स्थित प्रमुख धार्मिक स्थलों के भ्रमण करवाये जाने को दृष्टिगत रखते हुए योजना का विस्तार किया जाए। इसके लिए धार्मिक न्यास और धर्मस्व विभाग आवश्यक अध्ययन कर कार्य-योजना तैयार करे। मुख्यमंत्री डॉ. यादव ने कहाकि प्रदेश के स्थानों की यात्रा से जहां बुजुर्ग यात्रियों को अपने ही प्रदेश के प्रसिद्ध स्थान देखने और देव दर्शन का अवसर मिलेगा वहीं प्रदेश की अर्थव्यवस्था की दृष्टि से भी यह महत्वपूर्ण होगा। प्रदेश की भौगोलिक रचना के कारण नागरिक अनेक तीर्थ स्थान देख नहीं पाते और अपने ही प्रदेश की विशेषताओं से अनजान रहते हैं।
मुख्यमंत्री डॉ. यादव ने सोमवार को मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना के क्रियान्वयन संबंधी मंत्रालय में हुई बैठक में कहा कि युवा वर्ग को भी प्रदेश की पुरा-संपदा और अन्य महत्वपूर्ण स्थलों से परिचित करवाने के लिए अन्य विभाग भी पहल करें। ज्ञान-विज्ञान के केंद्रों, ऐतिहासिक महत्व के स्थानों, प्राकृतिक सुंदरता के स्थानों और पर्यटन की दृष्टि से महत्वपूर्ण स्थानों तक युवाओं को ले जाने से उनके ज्ञान में वृद्धि होगी। जनजातीय विकास विभाग द्वारा प्रत्येक जिले से मेरिट एवं अन्य आधार पर विद्यार्थियों का चयन कर उन्हें प्रदेश के महत्वपूर्ण स्थानों का भ्रमण करवाया जाए। धार्मिक न्यास,धर्मस्व मंत्री श्री धर्मेंद्र सिंह लोधी बैठक में वर्चुअली शामिल हुए। बैठक में मुख्य सचिव श्रीमती वीरा राणा, मुख्यमंत्री के अपर मुख्य सचिव डॉ. राजेश राजौरा, मुख्यमंत्री के प्रमुख सचिव श्री संजय कुमार शुक्ला एवं अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित रहे।
जनजातीय कलाकारों की सांस्कृतिक यात्रा भी करें आयोजित
मुख्यमंत्री डॉ. यादव ने कहा कि प्रदेश के जनजातीय बहुल क्षेत्रों में अनेक लोक गायक, संगीतकार और कलाकार निवास करते हैं। इन्हें प्रदेश के विभिन्न स्थानों के भ्रमण के लिए आमंत्रित किया जाए। वे मंचीय प्रस्तुति के लिये अपनी यात्रा, पारंपरिक वाद्य यंत्रों के साथ करें। विभिन्न देव स्थानों के भ्रमण का लाभ भी उन्हें मिलेगा। ऐसे स्थानों पर आने वाले देश- विदेश के पर्यटकों और श्रद्धालुओं तक कलाकारो की कला भी पहुंचेगी।
देव स्थानों पर
मुख्यमंत्री डॉ. यादव ने कहा कि प्रदेश के प्रमुख तीर्थ स्थानों के साथ ही अन्य देव स्थलों पर भी विभिन्न सुविधाओं का विकास आवश्यक है। देव स्थल परिसर सुविधायुक्त हों, इसके लिए विभिन्न संबंधित विभाग सक्रिय रहें। मुख्यमंत्री डॉ. यादव ने राम राजा की नगरी ओरछा, शारदा माता के स्थान मैहर, बड़ा महादेव मंदिर, चौरागढ़ महादेव, जटा शंकर पचमढ़ी पर व्यवस्थाएं बेहतर करने के निर्देश दिए। मुख्यमंत्री डॉ. यादव ने प्रदेश में विभिन्न धार्मिक एवं सांस्कृतिक लोकों के निर्माण के संबंध में अधिकारियों से जानकारी प्राप्त की।
आठ लाख नागरिकों को मिला है योजना का लाभ
धार्मिक न्यास और धर्मस्व विभाग द्वारा बैठक में प्रजेंटेशन में बताया गया कि प्रदेश में वर्ष 2012 से प्रारंभ मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना का आईआरसीटीसी द्वारा योजना का संचालन किया जा रहा है। इसमें देश के 41 एकल तीर्थ स्थल और 9 युग्म तीर्थ स्थल सम्मिलित हैं। गत 12 वर्ष में प्रदेश के लगभग 8 लाख श्रद्धालुओं को योजना का लाभ प्राप्त हुआ है। यात्रा के लिए 60 वर्ष से अधिक आयु के नागरिकों का चयन किया जाता है। महिलाओं के लिए दो वर्ष की छूट है। जो नागरिक 65 वर्ष से अधिक आयु के हैं अथवा दिव्यांग हैं उन्हें अपने साथ सहायक ले जाने की पात्रता है। तीर्थ यात्रियों को भोजन, रहने की सुविधा के साथ ही चिकित्सा, सुरक्षा और सड़क परिवहन सुविधा भी उपलब्ध करवाई जाती है। विगत वित्त वर्ष में 29 भारत गौरव ट्रेनों के संचालन से प्रदेश के 18 हजार 480 श्रद्धालु लाभान्वित हुए। वर्तमान वित्त वर्ष में वाराणसी- अयोध्या, रामेश्वरम, द्वारका, जगननाथपुरी, कामाख्या, शिर्डी, हरिद्वार, मथुरा- वृंदावन, बाबा साहेब डॉ. भीमराव अम्बेडकर की दीक्षा भूमि (नागपुर) और स्वर्ण मंदिर अमृतसर के लिए 35 ट्रेनों की व्यवस्था कराई जाएगी। वर्ष 2023-24 से वायुयान द्वारा तीर्थ यात्रा भी शुरू की गई है। इसका लाभ प्रदेश के 25 जिलों के 790 तीर्थ यात्रियों को प्राप्त हुआ है। इन्हें भोपाल और इंदौर एयरपोर्ट से प्रयागराज, गंगासागर, शिर्डी और मथुरा वृंदावन की यात्राएं कराई गईं।
राधारमण दास Radharamn Das ने एक्स पर एक विस्तृत पोस्ट में कहा कि डोनाल्ड ट्रम्प को भगवान जगन्नाथ का आशीर्वाद प्राप्त है।
कोलकाता इस्कॉन के उपाध्यक्ष और प्रवक्ता राधारमण दास ने डोनाल्ड ट्रंप Donald Trump की हत्या के प्रयास पर प्रतिक्रिया व्यक्त की है। यह चौंकाने वाली घटना शनिवार को पेंसिलवेनिया के बटलर में एक अभियान रैली के दौरान हुई। पूर्व अमेरिकी राष्ट्रपति को एक बंदूकधारी ने कान में गोली मार दी, जिसकी पहचान 20 वर्षीय थॉमस मैथ्यू क्रुक्स के रूप में हुई।
राधारमण दास Radharamn Das ने एक्स पर एक विस्तृत पोस्ट में कहा कि डोनाल्ड ट्रम्प को भगवान जगन्नाथ jagannath puri का आशीर्वाद प्राप्त है।
इसे "दैवीय हस्तक्षेप" बताते हुए, श्री दास ने कहा, "ठीक ४८ साल पहले, Donald Trump ने जगन्नाथ रथयात्रा उत्सव को बचाया था। आज, जब दुनिया फिर से जगन्नाथ रथयात्रा उत्सव मना रही है, ट्रम्प पर हमला किया गया, और जगन्नाथ ने उन्हें बचाकर एहसान चुकाया।"
उन्होंने कहा कि १९७६ में डोनाल्ड ट्रम्प Donald Trump ने इस्कॉन भक्तों को रथ यात्रा आयोजित करने में मदद की थी और “रथों के निर्माण के लिए अपना ट्रेन यार्ड मुफ्त में उपलब्ध कराया था।”
हत्या की कोशिश और चल रही रथ यात्रा के बीच समानताएं बताते हुए उन्होंने कहा, "आज, जब दुनिया ९ दिवसीय भगवान जगन्नाथ रथयात्रा उत्सव मना रही है, उस पर यह भयानक हमला और उनका बाल-बाल बच जाना भगवान जगन्नाथ के हस्तक्षेप को दर्शाता है।"
संदर्भ के लिए, 9 दिवसीय उत्सव आज उल्टा रथ यात्रा के साथ समाप्त हो जाएगा। भगवान जगन्नाथ अपने भाई-बहनों - बलभद्र और देवी सुभद्रा के साथ मुख्य मंदिर jagannath puri [श्री जगन्नाथ मंदिर] में वापस लौटेंगे।
श्री दास Radharamn Das ने आगे कहा, “विश्व के भगवान महाप्रभु जगन्नाथ की पहली रथ यात्रा 1976 में न्यूयॉर्क की सड़कों पर शुरू हुई थी, जिसमें तत्कालीन 30 वर्षीय उभरते हुए रियल एस्टेट मुगल - संयुक्त राज्य अमेरिका के डोनाल्ड ट्रम्प Donald Trump ने सहायता की थी।
लगभग 48 साल पहले, जब अंतर्राष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) न्यूयॉर्क शहर में पहली रथ यात्रा आयोजित करने की योजना बना रहा था, तो चुनौतियां बहुत थीं।”
पूर्व अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप किस तरह से "उम्मीद की किरण" बनकर उभरे, इस पर उन्होंने कहा, "पांचवें एवेन्यू में परेड की अनुमति मिलना किसी चमत्कार से कम नहीं था, लेकिन एक विशाल खाली जगह ढूँढना जहाँ रथ बनाए जा सकें, कभी भी आसान नहीं था। उन्होंने हर संभव व्यक्ति के दरवाज़े खटखटाए, लेकिन व्यर्थ। तब पूर्व अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप कृष्ण भक्तों के लिए एक आशा की किरण बनकर उभरे थे।"
राधारमण दास ने यह भी बताया कि जब Donald Trump के सचिव ने इस्कॉन भक्तों से यह अनुरोध किया था, तो उन्होंने उनसे क्या कहा था। “फिर भी, भक्त महाप्रसाद की एक बड़ी टोकरी और एक उपहार पैकेज लेकर उनके कार्यालय गए। उनके सचिव ने इसे ले लिया, लेकिन भक्तों को चेतावनी दी, “वह इस तरह की बात के लिए कभी सहमत नहीं होते। आप पूछ सकते हैं, लेकिन वह ना कहने वाले हैं। वे कहते हैं कि महाप्रभु पर विश्वास रखें, और चमत्कार होना तय है! तीन दिन बाद, ट्रंप के सचिव ने भक्तों को फोन करके कहा, “मुझे नहीं पता कि क्या हुआ, लेकिन उन्होंने आपका पत्र पढ़ा, आपके द्वारा छोड़ा गया भोजन लिया और तुरंत कहा ज़रूर, क्यों नहीं?”
इस बीच, शूटर थॉमस मैथ्यू क्रुक्स को सीक्रेट सर्विस के एक एजेंट ने मार गिराया। हत्या के प्रयास के पीछे के मकसद के बारे में एफबीआई ने कहा, "फिलहाल हमारे पास कोई पहचानी गई मंशा नहीं है, हालांकि हमारे जांचकर्ता उस मकसद की पहचान करने के लिए अथक प्रयास कर रहे हैं।"
अधिक वाचा :- Religious News :- ४६ साल पहले जब पुरी में जगन्नाथ मंदिर के कपाट खुले तो क्या मिला?
अधिक वाचा :- Chandrapur News :- रस्त्यावर उभ्या ट्रकला दुचाकीलाची धडक २ जनचा जगीच मृत्यु
अधिक वाचा :- Today Horoscope :- १५ जुलै २०२४ ; एखादी हरवलेली वस्तू अचानक सापडेल
अधिक वाचा :- Warora News :- वरोरा पोलीस ठाण्यातील शिपायाने केले विष प्राशन
अधिक वाचा :- Warora News :- वरोरा शहरात चोरीचे सत्र सुरूच, लखोचे सोने चांदी आणि रोख रक्कम केली लंपास
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.